Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shinde group on Thackeray : अन्यथा सहा महिन्यात ठाकरे गटाचा अंत…; ” शिंदे गटाच्या नेत्याचा ठाकरेंना सूचक इशारा

ठाकरे गटाच्या आमदारांप्रमाणे आता माजी आमदारही सोडून जात आहेत. त्यांच्या संघटनेचा पाया ढासळला आहे.  एकही जिल्हाप्रमुख किंवा तालुकाप्रमुख त्यांच्यासोबत राहिलेला नाही.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Feb 14, 2025 | 12:51 PM
Shiv Sena Uddhav Thackeray holds office bearer meeting at Matoshree

Shiv Sena Uddhav Thackeray holds office bearer meeting at Matoshree

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई:  शिवसेनेचे ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते राजन साळवी यांनी काल शिंदे गटात प्रवेश केला. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे राज्यात ऑपरेशन टायगरची चर्चा जोर धरू लागली आहे. या सगळ्यात महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. “राजन साळवी यांच्या शिंदे गटात प्रवेशानंतर कोकणासह मुंबईत  शिवसेनेची ताकद वाढणार आहे.  येत्या काही दिवसात कोकणात एकही ठाकरे गटाचा पदाधिकारी त्यांच्यासोबत नाही. त्यामुळे त्यांनी जागं व्हावं, अन्यथा पुढील सहा महिन्यांत त्यांचा संपूर्ण अस्त होईल.” अशा शब्दांत योगेश कदम यांनी डिवचलं आहे.

शिंदे गटात होत असलेल्या इनकमिंगवर भाष्य करताना कदम म्हणाले:”राजन साळवी यांच्या प्रवेशामुळे ग्रामीण कोकण आणि मुंबई महापालिका निवडणुकीवर मोठा परिणाम होणार आहे. आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत भगवा झेंडा नक्कीच फडकवू.””ठाकरे गटाचा एकही जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख उरलेला नाही. आता त्यांच्या खासदारांबाबतही चर्चा सुरू आहे.राज्यात ‘ऑपरेशन टायगर’ सुरू झाले आहे आणि आता ते थांबणार नाही. कार्यकर्तेही आमच्याकडे येण्यास इच्छुक आहेत, आम्ही त्यांचे स्वागत करू.”योगेश कदम यांनी केलेल्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

RBI News : आरबीआयची मोठी कारवाई! ‘या’ बँकेतून पैसे काढता येणार नाही, तुमचे तर खाते

राजन साळवी यांच्या शिंदे गटात प्रवेशानंतर महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी ठामपणे सांगितले की,”ठाकरे गटाच्या आमदारांप्रमाणे आता माजी आमदारही सोडून जात आहेत. त्यांच्या संघटनेचा पाया ढासळला आहे.  एकही जिल्हाप्रमुख किंवा तालुकाप्रमुख त्यांच्यासोबत राहिलेला नाही. आता तरी त्यांनी जागं व्हावं, नाहीतर पुढील सहा महिन्यांत त्यांचा अस्त होईल.”

 “ठाकरे गटाचे खासदारही शिंदे गटात येणार असल्याची चर्चा आहे. ‘ऑपरेशन टायगर’ सुरू झाले आहे आणि आता हे ऑपरेशन थांबणार नाही. आम्हाला कोणावर दबाव टाकण्याची गरज नाही, लोक स्वतःच आमच्याकडे येत आहेत. उबाठाचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे) कार्यकर्तेही आमच्यात यायला इच्छुक आहेत, आणि आम्ही सर्वांचे स्वागत करणार आहोत.” या तीव्र टीकेमुळे राजकीय वातावरण तापले असून, ठाकरे गटाची प्रतिक्रिया काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Thackeray group leaders suggestive warning to uddhav thackeray nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2025 | 12:36 PM

Topics:  

  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

OBC शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर CM फडणवीसांचे महत्वाचे विधान; म्हणाले, “खाडाखोड असलेल्या कागदपत्रांच्या…”
1

OBC शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर CM फडणवीसांचे महत्वाचे विधान; म्हणाले, “खाडाखोड असलेल्या कागदपत्रांच्या…”

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका
2

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका

Maharashtra Politics: “2014 ते 2019 खूप सन्मान दिला मात्र…”; चंद्रकांत पाटलांची ठाकरेंवर जहरी टीका
3

Maharashtra Politics: “2014 ते 2019 खूप सन्मान दिला मात्र…”; चंद्रकांत पाटलांची ठाकरेंवर जहरी टीका

युती होवो अथवा न होवो…नवी मुंबईचा महापौर मीच ठरवणार, वनमंत्री गणेश नाईकांचा दावा
4

युती होवो अथवा न होवो…नवी मुंबईचा महापौर मीच ठरवणार, वनमंत्री गणेश नाईकांचा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.