Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

संध्याकाळी ५ वाजता लागेल आचारसंहिता! ती नेमकी कधी लागू होते? काय असतात नियम? जाणून घ्या

आज संध्याकाळी ५ वाजता राज्यभरात आचारसंहिता लागू होईल. पण नेमकं होणार काय? आचार संहितेचं नेमकं अर्थ काय आहे? जाणून घ्या.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jan 13, 2026 | 03:13 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

महाराष्ट्रात राज्यभरात महानगरपालिकेच्या निवडणुकीने जोर धरला आहे. राज्यातील एकूण २९ महानगरपालिकेच्या खुर्चीवर सत्ता कुणाची असणार? कुणाचा महापौर महानगरपालिकेची धुरा सांभाळणार? याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. विधानसभेचा अंदाज महानगरपालिकेतूनच बांधता येतो. त्यामुळे भविष्यात राज्याच्या खुर्चीत बदल होणार असेल तर याचा सुगावा महानगरपालिकेच्या निवडणुकीतूनच लागतात.

माझा सिनेमा आला तर त्यात माझी भूमिका…! कोणत्या अभिनेत्यावर CM फडणवीसांनी दाखवला विश्वास?

कुणाच्या मागे किती पाठबळ? हा प्रश्न तर नंतरचा विषय आहे पण सर्वात महत्वाचं म्हणजे आज राज्यभरात होणाऱ्या प्रचार कार्यक्रमांना थांबा मिळणार आहे. आज प्रचार संपतील आणि संध्याकाळी ५ वाजता आचार संहिता लागू होईल. पण ही आचार संहिता नेमकी असते तरी काय? चला जाणून घेऊयात ना!

आचार संहिता म्हणजे एखाद्या व्यक्तीने, संस्थेने किंवा संघटनेसाठी योग्य वागणूक, शिस्त, पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा राखण्यासाठी ठरवलेले नियम म्हणजे आचारसंहिता. निवडणुकांच्या काही दिवसांअगोदर आचार संहिता लागू केली जाते.

आचार संहितेचे काही उद्देश आहेत. यामध्ये शिस्त आणि नीतीमत्ता राखणे, गैरप्रकार, पक्षपात आणि भ्रष्टाचार रोखणे, सर्वांशी समान वागणूक सुनिश्चित करणे आणि व्यवस्था सुरळीत आणि न्याय्य ठेवणे यांचा समावेश आहे. निवडणुकीच्या अगोदर जाहीर करण्यात आलेल्या आचारसंहितेदरम्यान निवडणूक आचारसंहिता लागू असताना सरकार नवीन योजना जाहीर करू शकत नाही, प्रचारात सरकारी यंत्रणेचा गैरवापर करता येत नाही हे सर्व नियम आचारसंहितेचा भाग असतात.

Aaditya Thackeray : “…म्हणून वरळीतील त्या बंडखोरांना उमेदवारी दिली नाही”, आदित्य ठाकरेंनी सांगितलं कारण  

प्रचारादरम्यान होणारे राडे तसेच इतर गोष्टी टाळण्यासाठी आचार संहिता लागू करणे फार महत्वाची असते. नियम पाळणे बंधनकारक असते. महाराष्ट्रात सुरु असणाऱ्या निवडणुकांमध्ये १३ जानेवारी रोजी आचार संहिता लागू करण्यात येणार तर निवडणुका १५ जानेवारी रोजी घेण्यात येणार आहेत. या निवडणुकांचा निकाल अगदी १६ जानेवारीला जाहीर करण्यात येणार आहे.

Web Title: What is mod of conduct and what are the rules

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 13, 2026 | 03:13 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.