Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Astro Tips: घराबाहेर पडताना ‘हे’ उपाय केल्याने सर्व समस्या होतील दूर, मिळेल अपेक्षित यश

वेलची आणि दालचिनी वापरून बनवलेला हा सोपा उपाय धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. तुमच्या कामामध्ये कोणताही अडथळा येऊ नये आणि अपेक्षित यश मिळावे यासाठी हा उपाय करुन बघा.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 18, 2025 | 03:50 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आपल्या प्रत्येकालाच असे वाटते की, आपण ज्या कामासाठी बाहेर पडलो आहोत ते काम कोणत्याही व्यत्याशिवाय किंवा समस्येशिवाय पूर्ण व्हावे. बऱ्याचदा असे होते की, आपण खूप मेहनत घेऊनसु्द्धा आपल्याला अपेक्षित यश मिळत नाही. लोक नशिबाची साथ मिळविण्यासाठी नेहमीच काही ना काही उपाय करत असतात. वेलची आणि दालचिनी या दोन अशा गोष्टी आहेत ज्या केवळ स्वयंपाकघराचा प्राण नाहीत तर ज्योतिष आणि परंपरेत देखील खूप प्रभावी मानल्या जातात. असे मानले जाते की जर घराबाहेर पडण्यापूर्वी हे उपाय केल्यास कामातील अडथळे दूर होऊन यश मिळू शकते. घराबाहेर पडताना कोणते उपाय करायचे, जाणून घ्या.

वेलची आणि दालचिनीचे महत्त्व

भारतीय परंपरेत दालचिनी आणि वेलची हे दोन्ही मसाले शुभ मानले जातात. त्यांची चव आणि सुगंध सर्वांनाच आवडते. मात्र ज्योतिषशास्त्रात त्याचा संबंध ग्रहांशी जोडलेला आहे. दालचिनी शुक्र आणि शनि ग्रहांचे प्रतीक आहे, तर वेलची बुध ग्रहांचे प्रतिनिधित्व करते. हे दोन्ही घटक ग्रहांचे संतुलन राखल्याने व्यक्तीला जीवनात संपत्ती, शहाणपण आणि यश मिळते असे मानले जाते.

Astrology: त्रयोदशी श्राद्धाच्या दिवशी अद्भूत योगायोग… महादेवाचे एकाच वेळी दोन व्रत, मिळणार अधिक लाभ

घराबाहेर पडण्यापूर्वी करा हा उपाय

असे म्हटले जाते की, ज्यावेळी तुम्ही एखाद्या खास प्रसंगी बाहेर जात असाल तर हा उपाय केल्यास तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. दालचिनीचा एक छोटा तुकडा आणि वेलचीचा एक छोटा तुकडा घ्या. घराबाहेर पडताना हे घटक चावून खा. घराच्या बाहेर पडताना नेहमी उजवा पाय बाहेर ठेवा.

हा उपाय का प्रभावी मानला जातो

हा उपाय करण्यामागील उद्देश असा आहे की, दालचिनी आणि वेलची ऊर्जा आणि आत्मविश्वास वाढवते. उजव्या पायावर चालणे शुभ मानले जाते. तसेच शक्य झाल्यास घराबाहेर पडताना तीन वेळा टाळ्या वाजवा म्हणजे नकारात्मकता दूर होण्यास मदत होते. असे केल्याने यश मिळण्याची शक्यता वाढते आणि दिवसभर सकारात्मकता टिकून राहते.

Shardiya Navratri 2025: नवरात्रीमध्ये या गोष्टी घरात आणल्यास आर्थिक आणि आरोग्याच्या समस्या होतील दूर

लक्ष्मी नारायण राजयोगाशी संबंध

ज्योतिषशास्त्रानुसार, ज्यावेळी शुक्र, शनि आणि बुध हे ग्रह शुभ स्थितीत असतात त्याला लक्ष्मी नारायण राजयोग म्हणतात. हा योग व्यक्तीचे नशीब उजळवू शकतो आणि अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता देखील निर्माण करू शकतो. त्यामुळे अशी देखील मान्यता आहे की, तुम्ही जर रिकाम्या हाताने बाहेर पडत असाल तर येताना तुमचे खिसे भरलेले असतील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Astro tips make cinnamon and cardamom remedies when leaving the house

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2025 | 03:50 PM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Kashyap Rishi Story: कश्यप ऋषींना अग्निदेवांकडून विद्या कशी प्राप्त झाली? जाणून घ्या वैदिक परंपरेतील महत्त्व
1

Kashyap Rishi Story: कश्यप ऋषींना अग्निदेवांकडून विद्या कशी प्राप्त झाली? जाणून घ्या वैदिक परंपरेतील महत्त्व

Swami Samarth Story: श्री स्वामी समर्थांच्या आत्मलिंग पादुकांचा अद्भुत इतिहास; जाणून घ्या मठाचे धार्मिक महत्त्व
2

Swami Samarth Story: श्री स्वामी समर्थांच्या आत्मलिंग पादुकांचा अद्भुत इतिहास; जाणून घ्या मठाचे धार्मिक महत्त्व

Pradosh Vrat: जुलै महिन्यातील पहिले प्रदोष व्रत कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व
3

Pradosh Vrat: जुलै महिन्यातील पहिले प्रदोष व्रत कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Sai Baba Story: साईबाबा, कॉलरा आणि गव्हाच्या पिठाचा उपाय, काय आहे यामागील कथा
4

Sai Baba Story: साईबाबा, कॉलरा आणि गव्हाच्या पिठाचा उपाय, काय आहे यामागील कथा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.