Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Diwali 2025: दिवाळीत दिव्याखाली तांदूळ का ठेवले जाते? जाणून घ्या काय आहे यामागील कारण

दिवाळीमध्ये दिव्याखाली तांदूळ ठेवण्याची प्राचीन परंपरा आहे. याला धार्मिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. घरामध्ये आनंद, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा पसरते. दिवाळीत दिव्याखाली तांदूळ का ठेवले जाते, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 16, 2025 | 01:19 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

भारतात दिवाळी हा सण प्रकाश आणि आनंदाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो. या दिवशी घराची साफसफाई केली जाते, दिवे लावले जातात आणि देवी लक्ष्मीच्या स्वागताची तयारी केली जाते. अशा वेळी दिव्याखाली तांदूळ ठेवणे ही एक जुनी आणि प्राचीन परंपरा आहे ज्याचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. भारतीय संस्कृतीत तांदूळ हा समृद्धी, आनंद, शांती आणि अन्नाच्या सातत्यतेचे प्रतीक मानले जाते. देवी लक्ष्मीला तांदूळ प्रिय असल्याचे म्हटले जाते. तसेच तांदूळ हे दैवी आशीर्वाद आणि समृद्धीचे प्रतीक देखील मानले जाते.

ज्योतिषशास्त्रानुसार घरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दिवे लावण्याला महत्त्व आहे. मात्र देव्हाऱ्यात दिव्याखाली तांदूळ ठेवण्याला देखील महत्त्वाचे आहे. दिवाळीत दिव्याखाली तांदूळ ठेवण्यामागे काय आहे कारण जाणून घ्या

नकारात्मक ऊर्जा दूर होणे

धार्मिक मान्यतेनुसार, दिव्याच्या ज्योतीने प्रकाशित होणारा तांदूळ सकारात्मक ऊर्जा पसरवतो. त्यामुळे घरामधील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरामध्ये आनंद, समृद्धी आणि कल्याण आणतो. दिव्याखाली तांदूळ ठेवणे हे कुटुंबातील सदस्यांच्या जीवनात अन्न आणि संपत्तीची कमतरता भासणार नाही आणि जीवनात स्थिरता येईल याचे प्रतीक आहे.

Dhanteras 2025: धनत्रयोदशीच्या दिवशी मिठाचे करा ‘हे’ उपाय, आर्थिक संकट होईल दूर

शुभ कार्याशी संबंधित आहे तांदूळाचे महत्त्व

सांस्कृतिकदृष्ट्या, भारतीय सणांमध्ये तांदूळ नेहमीच शुभ मानला जातो. लग्न, जन्म आणि इतर धार्मिक समारंभ यासारख्या शुभ प्रसंगांना चिन्हांकित करण्यासाठी तांदळाचा वापर केला जातो. दिव्याखाली तांदूळ ठेवण्यामागील अर्थ केवळ भौतिक संपत्तीपेक्षा अधिक खोलवरचा आध्यात्मिक अर्थ आहे. यामुळे घरात आणि कुटुंबात सकारात्मक ऊर्जा येते आणि देवी लक्ष्मीचा देखील व्यक्तीवर आशीर्वाद राहतो.

असे मानले जाते की, दिवा आणि तांदळाच्या तेजस्वी ज्योतीचे मिश्रण घरात समृद्धी आणि आनंदाचे वातावरण तयार करते. याशिवाय, दिव्याखाली तांदूळ ठेवण्याची परंपरा आपल्याला निसर्ग आणि अन्नाचे महत्त्व देखील आठवते. कारण आपली समृद्धी केवळ पैशात किंवा वस्तूंमध्येच नाही तर अन्न आणि नैसर्गिक संसाधनांच्या योग्य वापरातही आहे.

Budh Transit: दिवाळीनंतर बुध ग्रह वृश्चिक राशीत करणार संक्रमण, या राशीच्या लोकांची मालमत्ता आणि नोकरीमध्ये होईल प्रगती

संपत्ती आणि स्थिरता

पूजेसाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्यापैकी एक असलेले तांदूळ. दिवाळीला दिव्याखाली तांदूळ ठेवणे हे संपत्ती आणि समृद्धीच्या प्राप्तीचे प्रतीक आहे. तांदळाला धान्याचा राजा मानले जाते, जो स्थिरता आणि समृद्धीचे प्रतीक आहे. घरात तांदळाचे दाणे ठेवल्याने देवी लक्ष्मीचा घरात कायमचा वास होतो, कारण त्यामुळे देवी अन्नपूर्णाचा आशीर्वाद देखील मिळतो, असे मानले जाते. ज्योतिषशास्त्रात, तांदूळ शुभ आणि फायदेशीर मानला जातो. ज्यामुळे ग्रहांचा नकारात्मक प्रभाव कमी होतो. यामुळे कुटुंबांमध्ये कर्जमुक्ती आणि बचत वाढल्याचे दिसून येते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Diwali 2025 why is rice kept under the lamp during diwali religious reason

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2025 | 01:19 PM

Topics:  

  • astrology news
  • Diwali
  • Diwali 2025

संबंधित बातम्या

१२ वर्षांनी गुरुचे होत आहे महागोचर, या राशींच्या लोकांना होणार सर्वात मोठा फायदा
1

१२ वर्षांनी गुरुचे होत आहे महागोचर, या राशींच्या लोकांना होणार सर्वात मोठा फायदा

Numberlogy: जून महिन्याच्या पहिल्या दिवशी या मुलांकाच्या लोकांना होईल फायदा
2

Numberlogy: जून महिन्याच्या पहिल्या दिवशी या मुलांकाच्या लोकांना होईल फायदा

Shukra Nakshatra Gochar 2026: ज्येष्ठ पौर्णिमेला शुक्र पुनर्वसू नक्षत्रात करणार प्रवेश, या राशींच्या जीवनात येणार सुख समृद्धी
3

Shukra Nakshatra Gochar 2026: ज्येष्ठ पौर्णिमेला शुक्र पुनर्वसू नक्षत्रात करणार प्रवेश, या राशींच्या जीवनात येणार सुख समृद्धी

Numberlogy: ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी या मुलांकाच्या लोकांना नोकरी व्यवसायात होईल फायदा
4

Numberlogy: ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी या मुलांकाच्या लोकांना नोकरी व्यवसायात होईल फायदा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.