Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 7 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संकष्टीच्याच दिवशी भरणी श्राद्ध; कधी, कसे करायचे ते जाणून घ्या

भरणी श्राद्ध केल्याने महापुण्या लाभते असे म्हटले जाते. कारण हे श्राद्ध केल्यावर मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती लाभते आणि तो आत्मा भवसागरातून मुक्त होतो. त्यामुळे श्राद्धविधी केल्याचे पुण्य पदरात पडते असे म्हटले जाते.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 21, 2024 | 04:55 AM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us
Follow Us:

अनेकांना त्यांच्या आयुष्यात कोणतेही तीर्थयात्रा करता येत नाही. अशा लोकांच्या मृत्यूनंतर भरणी श्राद्ध केले जाते जेणेकरून त्यांना मातृगया, पितृगया, पुष्कर तीर्थ आणि बद्रिकेदार इत्यादी तीर्थस्थानांवर केलेल्या श्राद्धाचे फळ मिळावे.

पितृ पक्षातील भरणी नक्षत्राच्या दिवशी भरणी श्राद्ध केले जाते यालाच महाभरणी असे नाव आहे. हे एकाच उद्देशाने केले जाते. व्यक्तीच्या मृत्यूनंतर पहिल्या वर्षी भरणी श्राद्ध केले जात नाही. यंदा आज शनिवार, 21 सप्टेंबर रोजी भरणी श्राद्ध करायचे आहे. हे श्राद्ध सर्वांनी करुन चालत नाही मग नेमकं हे श्राद्ध कोणी करावे ते जाणून घेऊया.

हेदेखील वाचा- पितृपक्षातील संकष्टी चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या

भरणी श्राद्ध पहिल्या वर्षानंतर करावे. खरे तर, शास्त्रात दरवर्षी भरणी श्राद्ध करण्याचे निर्देश दिले आहेत. परंतु जे लोक ते एकदाच करतात त्यांनी भरणी श्राद्ध किमान पहिल्या वर्षभर करू नये. भरणी श्राद्ध केल्याने महापुण्य लाभते असे म्हटले जाते. कारण हे श्राद्ध केल्यावर मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती लाभते आणि तो आत्मा भवसागरातून मुक्त होतो. त्यामुळे श्राद्धविधी केल्याचे पुण्य पदरात पडते असे म्हटले जाते. परंतु ते वर्षानंतरच का करावे? तर वर्षश्राद्ध झाल्यानंतरच मृत व्यक्तीचे प्रेतत्व नष्ट होते. त्या आत्म्याला पितरांमध्ये स्थान मिळते आणि त्या पितरांची पूजा पितृपक्षात करता येते.

हेदेखील वाचा- पितृपक्षात तर्पण न केल्यास पूर्वज मुलांना शाप देतात का? काय सांगते गरुड पुराण

संकष्टीचा उपवास आणि पितरांचा नैवेद्य

आज शनिवार, 21 सप्टेंबर रोजी संकष्टी चतुर्थी आहे आणि भरणी नक्षत्रसुद्धा आहे. पितृपक्षात ज्या दिवशी हे नक्षत्र येते त्या दिवशी हे श्राद्ध करायचे असते. संकष्टीला अनेकांचा उपवास असतो त्याच दिवशी भरणी श्राद्ध आल्यास पितरांना नैवेद्य कसा दाखवायचा असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर जरा थांबा! उपवास गणपतीचा आणि श्राद्ध विधी पित्तरांसाठी या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या असल्याने श्राद्धाचे स्वयंपाक करुन पित्तरांना नैवेद्य दाखवायचा आणि तो नैवेद्या आपण खाऊ शकलो नाहीतर एखाद्या गरीब व्यक्तीला दान करा वाया घालवु नका. नैवेद्याचा प्रसाद संध्याकाळी उपवास सोडताना खावू शकता. 21 सप्टेंबर रोजी चंद्रोद्य रात्री 9. 4 मिनिटांनी आहे आणि भरणी श्राद्ध सकाळी करुन घ्यावे.

Web Title: Know how to do bharani shraddha on the day of sankashti

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2024 | 04:55 AM

Topics:  

  • dharm
  • Pitrupaksha

संबंधित बातम्या

Budh Gochar: ७ जुलैला बुध ग्रह करणार मिथुन राशीमध्ये संक्रमण, या राशीच्या लोकांना होणार फायदाच फायदा
1

Budh Gochar: ७ जुलैला बुध ग्रह करणार मिथुन राशीमध्ये संक्रमण, या राशीच्या लोकांना होणार फायदाच फायदा

Parashar Rishi Story: महर्षी पराशरांनी सत्यवतीला दिलेले तीन वर कोणते होते? जाणून घ्या संपूर्ण कथा
2

Parashar Rishi Story: महर्षी पराशरांनी सत्यवतीला दिलेले तीन वर कोणते होते? जाणून घ्या संपूर्ण कथा

Numberlogy: शनि देवाचा या मूलांकांच्या लोकांवर असतो अधिक प्रभाव, कोणत्या मूलांकांना होतो फायदा
3

Numberlogy: शनि देवाचा या मूलांकांच्या लोकांवर असतो अधिक प्रभाव, कोणत्या मूलांकांना होतो फायदा

Skanda Purana: स्कंद पुराणात भगवान शिवांचे महात्म्य कसे वर्णिले आहे? जाणून घ्या धार्मिक महत्त्व
4

Skanda Purana: स्कंद पुराणात भगवान शिवांचे महात्म्य कसे वर्णिले आहे? जाणून घ्या धार्मिक महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.