Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अज्ञातवासात दौप्रदीवर पुन्हा लोटला होता ‘तो’ प्रसंग! अब्रूवर होता निशाणा, कीचकाचा झाला वध

अज्ञातवासात द्रौपदीचा अपमान करणाऱ्या कीचकाचा भीमाने नर्तकगृहात वध केला. या घटनेनंतर पांडवांचा अज्ञातवास यशस्वीरीत्या पूर्ण झाला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 02, 2025 | 07:24 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

वनवासानंतर पांडवांना अज्ञातवास भोगायचा होता. त्यांना एकावर्षासाठी अज्ञात व्हायचे होते. त्यांची ओळख कुणालाही कळून द्यायची नव्हती. जेणेकरून त्यांना त्यांच्या हक्काचे इंद्रप्रस्थाचे राज्य मिळून जाईल. या अज्ञातवसेमध्ये पांडवांनी विराट राजाचे राज्य निवडले. तेथे पाचही भाऊ आणि त्यांची अर्धांगिनी दौप्रदी एका वर्षाच्या अज्ञातवासेसाठी होते. याची माहिती स्वतः विराट राजालाही नव्हती. पण ते सहा जण तेथेच विराटाच्या दरबारी ओळख लपवून राहत होते.

Malavya Rajyog 2025: मालव्य राजयोगामुळे या राशीच्या लोकांना सुरु होणार चांगले दिवस, संपत्तीमध्ये होईल वाढ

या दरम्यान धर्मराज युद्धिष्ठिर फासे खेळण्याचे काम करून दरबारातील मंत्र्यांचे मनोरंजन करत असे. तर वायुपुत्र भीम आचारी म्हणून काम पाहू लागला. इंद्रपुत्र अर्जुन नर्तक म्हणून दरबारात मनोरंजन करत होता तर नकुल अश्वबन्ध होऊन तबल्याचे काम पाहत होता. सहदेव गोठ्याचे सर्व व्यवस्थापन पाहत होता. अशात दौप्रदी मत्स्य राज्यच्या राणीची दासी म्हणून काम पाहत होती. तशी ती सुंदर आणि आकर्षक होती. तिला पाहून राज्याचा सेनापती किचक भाळून गेला. त्याने याबद्दल राणीलाही सांगितले. कीचकाचा मनात फुटणाऱ्या चांदण्याला दौप्रदी ओळखून बसली होती. तिने राणीला सांगूनच ठेवले होते की तिचे रक्षण स्वर्गातील पाच गंधर्व करतात.

Pradosh Vrat 2025: प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगावर अर्पण करा या गोष्टी, महादेवांचा तुमच्यावर राहील आशीर्वाद 

किचक तसा राणीचा भाऊ! कीचकाचा ही विनवणी ऐकून राणीने त्याला त्या गंधर्वांबद्दल सांगितले पण किचकाला त्याच्या सामर्थ्याचा अहंकार होता. तो म्हणाला मी नाही घाबरत गंधर्वांना! त्याच्या हट्टीपणामुळे राणीने दौप्रदीला एकट्यात कीचकाचा घरी पाठवले. पण त्याआधी दौप्रदीने २ प्रहार सूर्याची उपासना केली. सूर्यदेव प्रसन्न झाले आणि तिच्या रक्षणाकरिता एका राक्षसाची नियुक्ती केली पण कीचकाचा सामर्थ्यापुढे त्या राक्षसाचा काहीच टिकाव लागला नाही. त्याने त्या राक्षसाला दूर फेकून दिले. द्रौपदी धावत धावत विराटाच्या महालात आली. तेथे किचक तिच्या मागे धावत आला आणि तिच्या चेहऱ्यावर जोरात लात मारली. तिच्या चेहऱ्यातून रक्ताची धार लागली. तिथे उभा असणाऱ्या युद्धिष्ठिरानेदेखील या विरोधात काहीच भूमिका घेतली नाही. राजा आणि राणीने ही या विरोधात काही केले नाही. पण तिथे उभा असणाऱ्या भीमाने द्रौपदीला सांगितले की त्याला रात्री नर्तकगृहात बोलावं एकट्यात! त्या नर्तकगृहात भीमाने कीचकाचा वध केला.

Web Title: When draupadi was misbehaved by kichaka later bheem killed him

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2025 | 07:24 PM

Topics:  

  • Draupadi Murmu
  • Mahabharata facts

संबंधित बातम्या

अभिमन्यूच्या पराक्रमामागे होती सुभद्रेची संस्कारशक्ती, जाणून घ्या माता सुभद्रेची प्रेरणादायी कथा
1

अभिमन्यूच्या पराक्रमामागे होती सुभद्रेची संस्कारशक्ती, जाणून घ्या माता सुभद्रेची प्रेरणादायी कथा

Mahabharata: महाभारतात युद्धापूर्वी शंखनाद का केला जात होता? जाणून घ्या धार्मिक आणि पौराणिक कारणे
2

Mahabharata: महाभारतात युद्धापूर्वी शंखनाद का केला जात होता? जाणून घ्या धार्मिक आणि पौराणिक कारणे

Mahabharata: रणनीती आणि प्रेमाचा संगम: अर्जुन–सुभद्रा विवाहाची अनोखी कथा, जाणून घ्या
3

Mahabharata: रणनीती आणि प्रेमाचा संगम: अर्जुन–सुभद्रा विवाहाची अनोखी कथा, जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.