Horrific accident in Malin village of Pune district, July 30 history
महाराष्ट्रासाठी 30 जुलै हा दिवस कधीही न विसरणारा आहे. मागील 11 वर्षांपूर्वी भिमाशंकर जवळील आंबेगाव तालुक्यातील माळीणमध्ये भीषण दुर्घटना घडली होती. माळीण गावच्या डोंगरात स्फोटकसदृष्य आवाज झाला आणि पूर्ण गाव मातीखाली गाडलं गेलं. मातीचा ढिगारा, चिखल व उन्मळलेली झाडे अचानक खाली घसरून येवू लागली. डोंगर कोसळला, दरड कोसळली आणि मातीच्या ढिगाऱ्याखाली मूळ गावातील 74 पैकी 44 घरे दाबली गेली. जवळजवळ संपूर्ण गाव ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं. या घटनेला आज 11 वर्षे पूर्ण झाली आहे.
30 जुलै रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
30 जुलै रोजी जन्म दिनविशेष
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
30 जुलै रोजी मृत्यू दिनविशेष