शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा कानमंत्र देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्वतंत्र भारताच्या सक्षम आणि समान अधिकार असलेल्या समाज निर्मितीमध्ये मोठा वाटा आहे.
Red Fort Delhi : लाल किल्ल्याने मुघलशाहीपासून स्वतंत्र भारताचा इतिहास पाहिला आहे. शाहजहान याने इ.स. 1638 मध्ये या किल्ल्याच्या बांधकामास सुरुवात केली होती.
SEBI Foundation day : गुंतवणूकदारांच्या हितांचे संरक्षण, शेअर बाजारातील पारदर्शकता वाढवण्यासाठी भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ (SEBI) ही देशातील प्रमुख नियामक संस्था म्हणून कार्यरत आहे. आजच्या दिवशी तिची स्थापना झाली.
Mahatma Jyotirao Phule Jayanti : आज ११ एप्रिल, महात्मा ज्योतिराव फुले या महामानवाची द्विशताब्दी जयंती आहे. ज्यांचे विचार आजही कोट्यवधी भारतीयांना न्याय, समता आणि आत्मसन्माचा मार्ग दाखवतात.
वारकरी सांप्रदायातील एक प्रमुख संत म्हणजे संत गोरा कुंभार यांनी पंढरपूरजवळील तेर (उस्मानाबाद) येथे समाधी घेतली असल्याचे मानले जाते. त्यांच्या कार्यामुळे समाजात भक्तीची जागृती झाली.
आण्णा हजारे यांच्या आंदोलनामुळे सरकारवर लोकपाल विधेयक आणण्याचा दबाव वाढला आणि भ्रष्टाचाराविरोधात जनजागृती झाली. अण्णा हजारे यांच्या या आंदोलनाने देशातील जनतेला एकत्र आणले
विविध देशांमध्ये संसर्गजन्य आजार, कुपोषण आणि अपुरी वैद्यकीय सुविधा यामुळे मोठ्या प्रमाणावर मृत्यू होत होते. या पार्श्वभूमीवर सर्व देशांनी एकत्र येऊन जागतिक आरोग्य सुधारण्यासाठी WHO ची स्थापना केली.
२४० मैलांचा हा प्रवास २४ दिवसांत पूर्ण झाला. ६ एप्रिल १९३० रोजी गांधीजींनी दांडी येथे समुद्राच्या पाण्यातून मीठ तयार करून ब्रिटिश कायद्याचे उल्लंघन केले आणि भारतीयांना त्यांचा हक्क मिळवून दिला.
शिवाजी महाराजांसोबत झालेल्या चकमकीत शाइस्ता खानाची तीन बोटे कापली गेली. या घटनेनंतर शाइस्ता खानाने घाबरून पुणे सोडले. ही लढाई शिवाजी महाराजांच्या चातुर्य, धाडस आणि युद्धनीतीचे उत्कृष्ट उदाहरण मानली जाते.
आज भारतीय शास्त्रीय संगीतातील अजरामर कलावंत नारायणव्यास यांचा स्मृतिदिन आहे. त्यांन त्यांच्या शास्त्रीय गायकीसाठी राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आजही भारतीय संगीताच्या पंरपरेत त्यांचे नाव आदराने घेतात.
३ एप्रिल १६८० रोजी रायगड किल्ल्यावर एक झंझावती वादळ शांत झाले अन् संपूर्ण महाराष्ट्र रडला. छत्रपती शिवाजी महाराजांनी अखेरचा श्वास घेतला आणि ते स्वर्गमार्गी गेले,
कोल्हापूरच्या इतिहासातील सुवर्णक्षण म्हणजे छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा राज्याभिषेक. १८९४ साली गादीवर विराजमान झाल्यानंतर त्यांनी समाजातील वंचित, मागास आणि शोषित घटकांच्या उन्नतीसाठी आयुष्य वेचले.
दलितांच्या हक्कांसाठी लढणारे नेते म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य अतुलनीय आहे. त्यांच्या कार्यानिमित्त त्यांना मरणोत्तर र्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्नाने सन्मानित करण्यात आले.
पुरंदर किल्ल्यावर झालेल्या भीषण लढाईत मुरारबाजी देशपांडे यांनी अद्वितीय शौर्य दाखवले. मोगल सरदार दिलेरखानाच्या प्रचंड सैन्याशी सामना करताना त्यांनी धैर्याने प्रतिकार केला.
नागनाथ कोतापल्ले यांचे साहित्य आजही वाचकांना विचार करायला भाग पाडते. त्यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या कार्याचे स्मरण करून मराठी साहित्यविश्वाला दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते.
Akshaye Khanna Birthday : अनेक वर्षांच्या विश्रांतीनंतर अक्षय खन्नाने इत्तेफाक, मॉम, छावा, दृश्यम २, धुरंधर या चित्रपटांमधून दमदार कमबॅक केले आहे. प्रेक्षकांनी त्याला Greatest Of All The Time म्हटले आहे.
World Theatre Day :रंगभूमी ही केवळ मनोरंजनाचे साधन नसून समाजातील वास्तव, समस्या आणि भावनांचे प्रतिबिंब दाखवणारे प्रभावी माध्यम आहे. नाटकांद्वारे सामाजिक परिवर्तन घडवण्याची ताकद रंगभूमीत आहे.
भारताच्या ठाम पाठिंबा आणि लष्करी मदतीमुळे १९७१ मध्ये बांगलादेशला पाकिस्तानपासून स्वातंत्र्य मिळाले. लाखो निर्वासितांना आश्रय देत भारताने मानवतेची जबाबदारी पार पाडली,