विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांची आज जयंती आहे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या स्मरणार्थ २७ फेब्रुवारी हा दिवस ‘मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी अंदमानच्या कारागृहामध्ये काळ्या पाण्याची शिक्षा भोगणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांची आज पुण्यतिथी आहे. त्यांनी हिंदूत्व आणि राष्ट्रप्रेम याबाबत भूमिका मांडली.
१६व्या शतकातील महान संत, कवी आणि समाजसुधारक म्हणून ते ओळखले जातात. त्यांनी अभंग, भारुड आणि कीर्तनांच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन केले. आज त्यांची पुण्यतिथी आहे.
छत्रपती संभाजी महाराजांनंतर राजाराम महाराजांनी स्वराज्याची धुरा हाती घेतली. छत्रपती राजाराम आणि त्यांच्या पत्नी महाराणी ताराबाई यांनी राज्यकारभार पाहिला. स्वराज्याचे रक्षण केले.
२४ फेब्रुवारी हा केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस म्हणून साजरा केला जातो. उत्पादन शुल्क एक अप्रत्यक्ष कर असून उत्पादन क्षेत्राला लागू होता. याचे सरकारी महसुलात महत्वपूर्ण योगदान असते. आज याचे डिजिटल…
संत गाडगेबाबांनी धर्मातील आडंबर, जातीभेद आणि अंधश्रद्धांविरोधात आवाज उठवला. त्यांनी अनेक धर्मशाळा, विद्यार्थी वसतिगृहे आणि गोशाळा उभारल्या. साधी राहणी आणि उच्च विचार ही त्यांची जीवनशैली होती.
देशाचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी केली. त्यांनी विद्यापीठ अनुदान आयोग (UGC), आयआयटी (IITs), संगीत नाटक अकादमी, आणि साहित्य अकादमीची स्थापना केली.
आज, २१ फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन आहे. आजचा दिवस हा आधुनिकीकरण्याचा युगात आपली भाषा आणि आपली ओळख जपण्याचे महत्व पटवून देतो. आपली भाषा आणि आपली ओळख जपणे ही प्रत्येकाची जबाबदारी…
चळवळीतील महत्त्वपूर्ण नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर १६ फेब्रुवारी २०१५ रोजी सकाळी दोन अज्ञात इसमांनी त्यांच्यावर गोळीबार केला. २० फेब्रुवारी २०१५ रोजी उपचारादरम्यान त्यांचे मुंबईमध्ये निधन झाले.
Shivjayanti 2026 : आज १९ फेब्रुवारी, महाराष्ट्राचे अराध्य दैवत शिवाजी महाराज यांची जयंती देशभरात साजरी केली जात आहे. संपूर्ण देशासाठी आणि प्रत्येत मराठी मानसासाठी आजचा दिवस हा अभिमानाचा आणि प्रेरणेचा…
सर्व क्रांतिकारांचे गुरू म्हणून ओळखले जाणाऱ्या वस्ताद लहुजी साळवे यांच्या तालमीमध्ये अनेक क्रांतीकारी घडले. त्यांनी अनेक क्रांतिकारक घडवले तसेच सर्वांच्या मनात देशभक्ती निर्माण केली.
स्वातंत्र्यसेनानी तात्या टोपे यांची जयंती आहे. त्यांनी १८५७ च्या उठावात त्यांनी इंग्रजांविरुद्ध अनेक लढाया केल्या आणि आपल्या चातुर्यपूर्ण रणनितीने ब्रिटिश सैन्याला चकवले.
अंतराळ संशोधनात एक अत्यंत आश्चर्यकारक आणि क्रांतिकारी शओध लागलेला आहे. खगोलशास्त्रज्ञांनी एका अद्भुत ग्रहमालेचा शोध लावला आहे. या शोधाने विज्ञानाचे सर्व निमयम मोडीत काढले आहेत. नेमका काय सापडले आहे ?…
आधुनिक विज्ञानाचे जनक गॅलिलिओ गॅलिली कोपर्निकसच्या सूर्यकेंद्री सिद्धांताला त्यांनी पाठिंबा दिला, ज्यामुळे पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे त्यांनी ठामपणे मांडले. आधुनिक विज्ञानाचा पाया रचणारे महान शास्त्रज्ञ मानले जातात.
World Hippo Day 2026 : निसर्गातील एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि महाकाय प्राणी पाणघोड्याच्या जागतिक संवर्धनासाठी जागरुकता निर्माण करण्याचा आजचा दिवस आहे. या प्राण्याबद्दल काही मजेशीर तथ्य जाणून घेऊयात.
Madhubala : आज आपल्या सौंदर्य, निरागस हास्य आणि अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालणाऱ्या हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री मधुबाला यांचा जन्मदिवस. आजही बॉलीवूडची लावण्यावती म्हणून मधुबालाला ओळखले जाते.
महादजी शिंदे यांनी अफाट धैर्य, मुत्सद्देगिरी आणि रणकौशल्याच्या जोरावर पुन्हा एकदा उत्तर भारतातील मराठा सत्ता उभी केली. महादजी शिंदे यांनी दिल्लीतील मुघल बादशाह शहाआलम दुसरा याला मराठा छत्राखाली आणले.
पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांनी भारतीय राजकारणात 'अंत्योदय' आणि स्वदेशी आर्थिक मॉडेलवर आधारित राष्ट्रवादी विचार मांडले. त्यांनी शेवटच्या व्यक्तीपर्यंत विकास पोहचवण्याचे विचार मांडले.