भाजप नेते प्रमोद महाजन यांच्यावरील गोळीबाराच्या घटनेने देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. कुटुंबातील वादातून ही घटना घडल्याचे तपासात समोर आले. उपचारादरम्यान काही दिवसांनी त्यांचे निधन झाले.
शंकुतलादेवी यांना लहानपणापासूनच अंकांची विलक्षण आवड आणि नैसर्गिक गणिती क्षमता होती. कोणत्याही प्रकारची गुंतागुंतीची गणिते त्या काही सेकंदांत तोंडी सोडवत असत
World Creativity and Innovation Day : दरवर्षी २१ एप्रिल जागतिक सर्जनशीलता आणि नवोन्मेष दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस नव्या कल्पना, संशोधन आणि सर्जनशील उपायांमधून जागतिक आव्हानांना तोंड देण्याची…
सौ. विमलाबाई गरवारे या यशस्वी उद्योजिका म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी आपल्या जिद्दी, परिश्रम आणि शिस्तबद्ध कार्यपद्धतीच्या जोरावर उद्योगविश्वात भक्कम स्थान निर्माण केले.
आज स्त्री शिक्षण प्रणेते, थोर समाजसुधारक महर्षी धोंडो केशव कर्वे यांची जयंती. त्यांनी महिलांचे शिक्षण, त्यांचे हक्क, विधवा-पुनर्विवाह यांसाठी आपले संपूर्ण जीवन वाहिले. लोक त्यांना भावपूर्ण संबोधनाने अण्णा कर्वे म्हणायचे.
डॉ. राधाकृष्णन यांनी भारतीय तत्त्वज्ञानाची पताका जागतिक स्तरावर फडकवली. शिक्षक म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये विचारशक्ती आणि नैतिकतेची जाणीव निर्माण केली.
शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा कानमंत्र देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्वतंत्र भारताच्या सक्षम आणि समान अधिकार असलेल्या समाज निर्मितीमध्ये मोठा वाटा आहे.
Red Fort Delhi : लाल किल्ल्याने मुघलशाहीपासून स्वतंत्र भारताचा इतिहास पाहिला आहे. शाहजहान याने इ.स. 1638 मध्ये या किल्ल्याच्या बांधकामास सुरुवात केली होती.
SEBI Foundation day : गुंतवणूकदारांच्या हितांचे संरक्षण, शेअर बाजारातील पारदर्शकता वाढवण्यासाठी भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ (SEBI) ही देशातील प्रमुख नियामक संस्था म्हणून कार्यरत आहे. आजच्या दिवशी तिची स्थापना झाली.
Mahatma Jyotirao Phule Jayanti : आज ११ एप्रिल, महात्मा ज्योतिराव फुले या महामानवाची द्विशताब्दी जयंती आहे. ज्यांचे विचार आजही कोट्यवधी भारतीयांना न्याय, समता आणि आत्मसन्माचा मार्ग दाखवतात.
वारकरी सांप्रदायातील एक प्रमुख संत म्हणजे संत गोरा कुंभार यांनी पंढरपूरजवळील तेर (उस्मानाबाद) येथे समाधी घेतली असल्याचे मानले जाते. त्यांच्या कार्यामुळे समाजात भक्तीची जागृती झाली.
आण्णा हजारे यांच्या आंदोलनामुळे सरकारवर लोकपाल विधेयक आणण्याचा दबाव वाढला आणि भ्रष्टाचाराविरोधात जनजागृती झाली. अण्णा हजारे यांच्या या आंदोलनाने देशातील जनतेला एकत्र आणले
विविध देशांमध्ये संसर्गजन्य आजार, कुपोषण आणि अपुरी वैद्यकीय सुविधा यामुळे मोठ्या प्रमाणावर मृत्यू होत होते. या पार्श्वभूमीवर सर्व देशांनी एकत्र येऊन जागतिक आरोग्य सुधारण्यासाठी WHO ची स्थापना केली.
२४० मैलांचा हा प्रवास २४ दिवसांत पूर्ण झाला. ६ एप्रिल १९३० रोजी गांधीजींनी दांडी येथे समुद्राच्या पाण्यातून मीठ तयार करून ब्रिटिश कायद्याचे उल्लंघन केले आणि भारतीयांना त्यांचा हक्क मिळवून दिला.
शिवाजी महाराजांसोबत झालेल्या चकमकीत शाइस्ता खानाची तीन बोटे कापली गेली. या घटनेनंतर शाइस्ता खानाने घाबरून पुणे सोडले. ही लढाई शिवाजी महाराजांच्या चातुर्य, धाडस आणि युद्धनीतीचे उत्कृष्ट उदाहरण मानली जाते.
आज भारतीय शास्त्रीय संगीतातील अजरामर कलावंत नारायणव्यास यांचा स्मृतिदिन आहे. त्यांन त्यांच्या शास्त्रीय गायकीसाठी राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आजही भारतीय संगीताच्या पंरपरेत त्यांचे नाव आदराने घेतात.