Lala Lajpat Rai Death Anniversary : आपल्या भारताचे महान क्रांतीकारक ज्यांनी स्वातंत्र्य चळवळीत आणि ब्रिटिशांची सत्ता उखडून टाकण्यात मोलाचे योगदान दिले ते म्हणजे लाला लजपतराय. आज त्यांच्या पुण्यतिथी आहे.
डॉ. श्रीराम लागू यांनी केलेली कुसुमाग्रज यांच्या 'नटसम्राट' नाटकात अप्पासाहेब बेलवलकर यांची भूमिका अजरामर ठरली. . त्यांनी डॉक्टरकीची वैद्यकीय कारकीर्द सोडून अभिनयाच्या आवडीमुळे रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीत आपले योगदान दिले
आज भारताच्या सर्वोत्तम महिला टेनिस खेळाडू सानिया मिर्झा हिचा वाढदिवस. तिने आपल्या टेनिस कारकिर्दीत आपल्या उत्कृष्ट खेळाने अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकून पदके मिळवली आहेत. यामुळे देशाची जागतिक स्तरावर मान उंचवली…
महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला वेगळे वळण देऊन विकास साधणारे नेते म्हणून वसंतदादा पाटील यांची ओळख आहे. आजच्या दिवशी 1917 रोजी त्यांचा सांगलीमध्ये जन्म झाला.
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वपूर्ण क्रांतीकारण सेनापती बापट यांची आज जयंती आहे. त्यांनी मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व केले म्हणून जनतेने त्यांना सेनापती ही पदवी बहाल केली.
स्वातंत्र्यचळवळीतील विद्वान नेते, भारताचे पहिले शिक्षणमंत्री असलेले मौलाना अबुल कलाम आझाद यांची आज जयंती आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शिक्षण क्षेत्रात प्रगती घडवून आणली.
आज महान समाजसुधारक महर्षी धोंडो केशव कर्वे यांची पुण्यतिथी. विधवा पुनर्विवाह, स्री शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाच्या कार्यातून त्यांनी समाजात बदल घडवण्याचा प्रयत्न केला. या कार्यासाठी त्यांना भारतरत्न देखील मिळाला आहे.
आज देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांचा जन्मदिवस. त्यांना भारताच्या आधुनिक राजकारणाचे सारथी म्हणून ओळखले जाते. दहशतवाद, गुन्हेगारी, भ्रष्टाचार याविरोधात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
वंदे मातरम् हे बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी १८७० मध्ये लिहिलेले एक गीत आहे. हे गीत त्यांच्या 'आनंदमठ' या कादंबरीत समाविष्ट आहे. यानिमित्त संपूर्ण देशामध्ये उत्सव साजरा केला जात आहे.
आजचा दिवस अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी खूप खास असेल. कारण आजच्या दिवशी २०२४ मध्ये अमेरिकेच्या अध्यत्रपदाच्या निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला होता.
बराक ओबामा अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बनले होते. त्यांनी हार्वर्ड लॉ स्कूलमधून पदवी मिळवली होती. त्यांचा कार्यकाळ हा पूर्णपणे चर्चेत राहिला आहे.
वासुदेव बळवंत फडके यांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध सशस्त्र क्रांतीचा मार्ग स्वीकारला. त्यांनी धनिकांच्या घरातून लूट मिळवून क्रांतीसाठी वापरली आणि ब्रिटिश सरकारविरुद्ध एक सशस्त्र चळवळ उभी केली.
अनंत फंदींच्या पूर्वजांचा गोंधळीपणाचा व सराफीचाही धंदा होता. अनंत फंदींनी पुढे बऱ्याच लावण्या रचल्या. लोककला आणि लोकसाहित्यामध्ये अनंत फंदी यांचे नाव अजरामर ठरले.
Indira Gandhi Death Anniversary : ऑपरेशन ब्लू स्टारमुळे अंगरक्षक सतवंत सिंग आणि बेअंत सिंग यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींची हत्या केली. केवळ पाच फुटांच्या अंतरावरुन त्यांच्यावर 25 गोळ्या झाडण्यात आल्या.
व्ही.शांताराम यांचे पूर्ण नाव शांताराम राजाराम वणकुद्रे असे होते. त्यांनी पहिला 'सैरंध्री' (1933) हा पहिला भारतीय रंगीत चित्रपट तयार केला. त्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले.
महर्षी धोंडो केशव कर्वे यांंनी 1916 मध्ये भारतातील पहिले महिला विद्यापीठ, SNDT महिला विद्यापीठ, स्थापन केले. त्यांच्या या कार्यासाठी भारत सरकारने सन्मानित केले.
आयर्लंडमध्ये जन्मलेल्या मार्गारेट नोबल यांनी लंडनमध्ये शिक्षिका म्हणून काम केले होते. मात्र यानंतर त्यांना भारताची ओढ लागली. १८९८ मध्ये त्या भारतात आल्या