Dinvishesh : आज स्वच्छ आणि सुरक्षित अन्नाच्या सेवनाचे महत्त्व पटवून देणारा दिवस आहे. जागतिक स्तरावर संयुक्त महाराष्ट्रसभेने २०१८ मध्ये याची सुरुवात केली होती. पहिला जागतिक अन्न सुरक्षा दिवस २०१९ मध्ये…
Dinvishesh : सध्या बदलते हवामान, वाढते प्रदूषण आणि नैसर्गिक संसाधनांवरील संकटाच्या पार्श्वभूमीवर पर्यायवरण संरक्षणाची गरज अधिक भासू लागली आहे. आजचा दिवस हा लोकांना याचे महत्त्व पटवून देणार आहे.
Dinvishesh : मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या विनोदी अभिनयाने ठसा उमटवणारे लोकप्रिय अभिनेते अशोक सराफ यांचा आज जन्मदिवस आहे. गेल्या चार दशकाहून अधिक काळ त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत आणि आजही…
Dinvishesh : प्रत्येक दिवसाचे एक विशेष महत्त्व असते. आज ०३ जून, जागतिक सायकल दिवस आहे. आरोग्यसाठी व पर्यावरणपूरक वाहतुकीबद्दल जनजागृती करण्याचा दिवस आहे. यंदाची थीम ही हरित भविष्यासाठी सायकलिंग या संकल्पनेवर…
Dinvishesh : हिंदी चित्रपटसृष्टीचे महान अभिनेते आणि शो मॅन राज कपूर यांनी वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांनी आवारा, श्री ४२० आणि मेरा नाम जोकर…
Dinvishesh : आज लोककल्याणकारी राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहिल्याबाई होळकर यांची पुण्यतिथी आहे. त्यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरांची आणि घाटांची उभारणी केली. चाणाक्ष आणि सुधारणावादी राज्यकर्त्या म्हणून त्या आजही लोकांच्या…
Dinvishesh : आज २९ मे, इतिहासात अनेक महत्त्वपूर्ण घटना घडून गेल्या आहे. आजच्या दिवशी भारतीय रंगभूमी आणि हिंदी चित्रपटसृष्टीने महान कलाकार पृथ्वीराज कपूर यांना गमावले होते. परंतु आजही त्यांचे नाव…
Dinvishesh : आज, भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपले आयुष्य वेचणारे, आपल्या विचारांनी क्रांती घडवणारे आणि देशप्रेमाची नव्या व्यख्या करणारे स्वातंत्र्यवीकर सावरकर यांची जयंती. त्यांचे विचार आजही नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरतात. अशा या…
Dinvishesh : आज, २७ मे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची पुण्यतिथी आहे. देशाच्या स्वातंत्रलढ्यात व जडणघडणीत ज्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली ते म्हणजे पंडित नेहरु. त्यांना आधुनिक भारताचे…
Vilasrao Deshmukh Birth Anniversary : आज महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आणि रंगभूमीसाठी अत्यंत खास दिवस आहे. आज महाराष्ट्राच्या राजकारणातील उमदा चेहरा विलासराव देशमु यांचा जन्मदिवस आहे. तर महाराष्ट्राच्या रंगभूमीतील प्रसिद्ध नाटककार, विनोदी…
Dinvishesh : सुनील दत्त यांनी केवळ एक अभिनेता म्हणूनच नाही, तर दिग्दर्शक राजकारणी म्हणून समाजाकारणातही मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्यासाठी भारत सरकारने १९६८ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित…
Dinvishesh : आज, २४ मे आजच्या दिवशी जगाच्या इतिहासात अनेक महत्त्वपूर्ण घटना घडून गेल्या आहेत. त्यातीलच एक म्हणजे राणी व्हिक्टोरियाचा जन्म. राणी व्हिक्टोरियाने १८३७ ते १९०१ च्या काळात ब्रिटनवर राज्य…
Dinvishesh : आज, आपल्या भारताच्या इतिहासात दोन महत्त्वपूर्ण घटना होऊन गेल्या आहेत. पहिली आधुनिक भारताचे जनक रजा राम मोहन रॉय यांचा जन्म आणि दुसरी सगळ्यात महत्त्वपूर्ण घटना म्हणजे डॉ. मनमोहन…
Dinvishesh : कॉंग्रेस नेते आणि भारताचे तत्कालीन पंतप्रधान यांची आज पुण्यतिथी. १९९१ मध्ये तामिळनाडूच्या श्रीपेरंबुदूर येथे त्यांची आत्मघातकी बॉम्बस्फोटात हत्या करण्यात आली होती. त्यांच्या हत्येने संपूर्ण देश हळहळला होता.
आज भारताच्या इतिहासात अनेक महत्त्वपूर्ण घटना होऊन गेल्या आहेत. आजच्या दिवशी लाल-बाल-पाल या त्रिकुटातील पाल म्हणजेच बिपिन चंद्र पाल यांचे निधन झाले होते. त्यांनी भारताच्या क्रांतीकारी विचांरांचे जनक म्हणून ओळखले…
हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात दिग्गज अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याचा वाढदिवस आहे. अनेक संकटांवर मात करुन नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी बॉलीवूडमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
आज मराठी पत्रकारितेने विश्वासहार्तेची उंची गाठली असून याचे श्रेय पत्रकारितेचा पाया रचणारे बाळशास्त्री जांभेकर यांना जाते. ज्यांनी दर्पण या मराठी वृत्तपत्राची सुरुवात केली. आज त्यांची पुण्यतिथी.
आज भारतीय इतिहासकार, रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई यांची जयंती आहे. त्यांना मराठा साम्राज्याचे सर्वोत्कृष्ठ भाष्यकार म्हणून ओळखले जाते. त्यांनी मराठा साम्राज्य, मुस्लिम साम्राज्य आणि ब्रिटिश साम्राज्य याविषय़ांवर ग्रंथ लिहिले आहेत.
नामयाची दासी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत जनाबाई यांची आज पुण्यतिथी आहे. संत जानाबाईंनी त्यांच्या भक्तीतून शिकवले की, ईश्वराच्या प्राप्तीसाठी मोठ्या विधीची गरज नाही. दैनंदिन कर्तव्यात त्याला पाहणे हिच भक्ती आहे.
Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti : आजच्या दिवशी भारताच्या इतिहासात एक अत्यंत महत्त्वपूर्ण घटना घडली होती. स्वराज्याचे रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म झाला होता. ज्यांच्या संघर्षाची कहाणी आजही प्रेरणादायी आहे.