एक संन्यासी व हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे नेतृत्व करणारे स्वामी रामानंद तीर्थ हे चळवळकर्ते होते. त्यांनी हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे नेतृत्व करणारे एका संन्यासी व्यक्ती करुन मोठा लढा दिला.
भारताचे नाव आजही आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतले जाताना गांधींजीचा देश म्हणून ओळखले जाते. महात्मा गांधी यांनी संपूर्ण जगाला अहिंसेचा मार्गावर चालण्याचा संदेश दिला.
कार्टून नेटवर्क हे वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरीच्या मालकीचे एक अमेरिकन केबल टेलिव्हिजन चॅनेल आहे. या कार्टुन नेटवर्कच्या माध्यमातून मुख्यत: 6 ते 14 वयोगटातील मुलांना विविध प्रकारचे कार्टुन दाखवले जाते.
३६ भाषांमध्ये गाणी रेकॉर्ड करणाऱ्या पहिल्या गायिका लता मंगेशकर यांची जयंती आहे. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी ३६ हून अधिक भाषांमध्ये भारतीय आणि परदेशी गाणी रेकॉर्ड केली आहेत.
पंडित दीनदयाळ उपाध्याय हे भारतीय जनसंघाचे राष्ट्रीय सचिव होते पुढे हाच पक्ष भाजप म्हणून नावारुपास आला. आज त्यांचा जन्मदिन असून त्यांना अभिवादन केले जात आहे.
आरती साहा यांनी १९५९ मध्ये इंग्लिश चॅनल पोहून पार करणारी पहिली भारतीय आणि आशियाई महिला होण्याचा मान मिळवला. वयाच्या १९ व्या वर्षी त्यांनी हे यश मिळवल्यामुळे त्यांची संपूर्ण विश्वामध्ये चर्चा…
एक आक्रमक फलंदाज, आणि ट्वेंटी-20 क्रिकेट खेळलेल्या महान फलंदाजांपैकी एक म्हणून ओळखले जातो. ख्रिस गेलने वेस्ट इंडीजच्या एकदिवसीय क्रिकेटमधून २०१९ च्या विश्वचषकानंतर निवृत्ती घेतली
आशिकी, आशिकी २, राज, जखम, यांसारखे हिट चित्रपट देणारे बॉलीवूडमधील प्रसिद्ध दिग्दशर्क महेश भट्ट यांचा आज जन्मदिवस आहे. आज त्यांची मुलगी आलिया भट्ट देखील एक उत्तम अभिनेत्री म्हणून आपले नाव…
भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर असलेल्या सुनीता विल्यम्स यांचा आज वाढदिवस आहे. त्या आता 60 वर्षांच्या झाल्या असून त्यांनी अनेक यशस्वी मोहिम पार पडाल्या आहेत.
लेखक शिवाजी सावंत यांनी कुरुक्षेत्रामध्ये राहून मृत्युंजय कादंबरी लिहिली. प्रदीर्घ संशोधन, चिंतनातून त्यांनी ’मृत्युंजय’नंतर सावंतांनी ’छावा’ ही ऐतिहासिक व ’युगंधर’ या कादंबरी लिहिल्या.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस असतो. त्यांच्यावर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान मोदींचा यंदाच्या वर्षी अमृत महोत्सवी वाढदिवस आहे.
गंगाधर गाडगीळ हे मराठी लेखक, अर्थतज्ज्ञ व साहित्यसमीक्षक होते. मराठी साहित्यात कथा या साहित्यप्रकारातील त्यांच्या योगदानामुळे त्यांना 'नवकथेचे अध्वर्यू' असे संबोधले जाते.
औरंगजेबाने छत्रपती शिवरायांना आग्रामध्ये कैद केले. १६६६ मध्ये, गोकुळाष्टमीच्या दिवशी, शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या कैदेतून निसटण्याचा निर्णय घेतला. 25 दिवसांच्या प्रवासानंतर ते आजच्या दिवशी रायगडावर पोहचले.