कोल्हापूरच्या इतिहासातील सुवर्णक्षण म्हणजे छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा राज्याभिषेक. १८९४ साली गादीवर विराजमान झाल्यानंतर त्यांनी समाजातील वंचित, मागास आणि शोषित घटकांच्या उन्नतीसाठी आयुष्य वेचले.
दलितांच्या हक्कांसाठी लढणारे नेते म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य अतुलनीय आहे. त्यांच्या कार्यानिमित्त त्यांना मरणोत्तर र्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्नाने सन्मानित करण्यात आले.
पुरंदर किल्ल्यावर झालेल्या भीषण लढाईत मुरारबाजी देशपांडे यांनी अद्वितीय शौर्य दाखवले. मोगल सरदार दिलेरखानाच्या प्रचंड सैन्याशी सामना करताना त्यांनी धैर्याने प्रतिकार केला.
नागनाथ कोतापल्ले यांचे साहित्य आजही वाचकांना विचार करायला भाग पाडते. त्यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या कार्याचे स्मरण करून मराठी साहित्यविश्वाला दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते.
Akshaye Khanna Birthday : अनेक वर्षांच्या विश्रांतीनंतर अक्षय खन्नाने इत्तेफाक, मॉम, छावा, दृश्यम २, धुरंधर या चित्रपटांमधून दमदार कमबॅक केले आहे. प्रेक्षकांनी त्याला Greatest Of All The Time म्हटले आहे.
World Theatre Day :रंगभूमी ही केवळ मनोरंजनाचे साधन नसून समाजातील वास्तव, समस्या आणि भावनांचे प्रतिबिंब दाखवणारे प्रभावी माध्यम आहे. नाटकांद्वारे सामाजिक परिवर्तन घडवण्याची ताकद रंगभूमीत आहे.
भारताच्या ठाम पाठिंबा आणि लष्करी मदतीमुळे १९७१ मध्ये बांगलादेशला पाकिस्तानपासून स्वातंत्र्य मिळाले. लाखो निर्वासितांना आश्रय देत भारताने मानवतेची जबाबदारी पार पाडली,
Dinvishesh : पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाची आजच्या दिवशी १८८५ साली या स्थापना झाली. डेक्कन एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या पुढाकाराने हे महाविद्यालय सुरू करण्यात आले.
आज मराठी साहित्यात कोकण आणि माणूस यांचे जिवंत चित्रण करणाऱ्या दिगज्ज कादंबरीकार आणि कथालेखक श्रीपाद नारायण पेंडसे यांची पुण्यतिथी. या थोर साहित्यिकाचे लेखन आजही वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवते.
Shaheed Day 2026 : आज भारतीय इतिहासातील सर्वात काळा दिवस आहे. महान क्रांतिवीर भगतसिंग, राजगुरु, सुखदेव यांना आजच्या दिवशी इंग्रजांनी फासावर चढवले होते. आजचा दिवस त्यांच्या देशासाठी बलिदानाची आठवण करुन…
World Water Day : आज जागतिक पाणी दिवसाचा उद्देश लोकांना पाण्याचे महत्त्व पटवून देणे, त्याच्या टिकाऊ वापरावर भर देणे, पाणी वाचवण्यासाठी थेंब-थेंब बचत, पुनर्वापर, जलसंवर्धन आणि प्रदूषण टाळण्याचे महत्त्व पटवून…
Rani Mukerji Birthday : बॉलीवूडच्या सर्वात उत्कृष्ट अभिनेत्रींमध्ये गणली जाणारी खंडाला गर्ल उर्फ राणी मुखर्जी हिचा आज वाढदिवस आहे. राणीने कुछ कुछ होता है, मर्दानी, ब्लॅक यांसारखे अनेक सुपरहिट चित्रपट…
आज चैत्र शुद्ध प्रतिपदा! आज अवघ्या महाराष्ट्रात आणि हिंद संस्कृतीत विजयाची गुढी उभारुन नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. समृद्धी, उत्साह आणि नव्या संकल्पाचा हा दिवस असून या दिवशी इतिहासात अनेक महत्त्वपूर्ण…
छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले यांची आज जयंती आहे. त्यांच्या शौर्य, मुत्सद्देगिरी आणि राजकारणातील कौशल्यामुळे त्यांनी आदिलशाही आणि निजामशाही दरबारात महत्त्वाचे स्थान मिळवले.
विष्णूशास्त्री चिपळुणकर हे मराठी पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्राला नवी दिशा दिली. त्यांचे विचार पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरले. त्यांच्या लेखनामुळे समाजात जागृती निर्माण झाली.
मल्हारराव होळकर यांची आज जयंती आहे. मल्हाररावांच्या नेतृत्वामुळे होळकर घराण्याला मोठे वैभव आणि प्रतिष्ठा मिळाली. त्यांनी इंदूरमध्ये मराठा साम्राज्य निर्माण केले.
भारतातील पहिल्या महिला पायलट म्हणून सरला ठाकूर यांनी समाजाच्या बंधनातून मुक्त होत आकाशामध्ये झेप घेतली. त्यांचा प्रवास हा प्रत्येक स्त्रियांसाठी प्रेरणादायी आहे.
बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आज ६१ वा वाढदिवस साजरा करत आहे. ३८ वर्षांच्या कारकिर्दीत आमीर खानेने अनेक सुपरहिट चित्रपट दिले असून आजही प्रक्षेकांच्या पसंतीस उतरतो.
Dinvishesh : बालाजी जनार्दन भानू असे होते, परंतु इतिहासात ते ‘नानासाहेब फडणवीस’ या नावाने प्रसिद्ध झाले. पहिले माधवराव यांच्या काळात त्यांनी राज्यकारभारात महत्त्वाची भूमिका बजावली.