Ajit Pawar Birth Anniversary : आज राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरातून त्यांना शासकीय आणि सामाजिक पातळीवर आदरांजली वाहिली जात आहे.
Dinvishesh : आज हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गीतकार आनंद बक्षी यांचा जन्मदिवस आहे. त्यांनी आराधना, अमर प्रेम, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, ताल यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांसाठी गीतलेखन केले आहे.
Dinvishesh : आजच्या दिवशी इतिहासात २० जुलै १९६९ रोजी मानवाने अंतराळ क्षेत्रात मोठी झेप घेतली होती. आजच्या दिवशी अमेरिकन अंतराळीवर नील आर्मस्ट्रॉंग यांनी चंद्रावर पहिले पाऊल ठेवून इतिहास रचला होता.
Dinvishesh : विश्वाच्या रहस्यांचा शोध घेणारे जेष्ठ भारतीय खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांची आज जयंती आहे. त्यांच्यामुळे खगोलशास्त्रातील संशोधनासह मराठी विज्ञान मुलांच्या आवडीचे बनले.
Dinvishesh : आज स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ ॲडम स्मिथ यांचा स्मृतिदिन आहे. त्यांना अर्थशास्त्राचे जनक म्हणूनही ओळखले जाते. मुक्त बाजारव्यवस्था आणि श्रमविभाजनवरील त्यांचे विचार आजही जागतिक अर्थशास्त्राच्या अभ्यासासाठी महत्त्वाचे मानले जातात.
Dinvishesh : Katrina Kaif Birthday : कतरिना कैफचा आज ४३ वा वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसानिमित्तर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तिने अनेक सुपरहिट चित्रपट दिले असून प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान…
Dinvishesh: बालगंधर्व म्हणजेच नारायण श्रीपाद राजहंस यांचा आज स्मृतिदिन आहे. बालगंधर्व यांनी मराठी रंगभूमीला नवे वैभव मिळवून दिले. आपल्या सुरेल गायन, प्रभावी अभिनय आणि संगीत नाटकांनी, स्त्री भूमिकांनी त्यांनी प्रेक्षकांच्या…
Dinvishesh : गोपाळ गणेश आगरकर यांची आज जयंती आहे. त्यांनी समाजप्रबोधन, शिक्षण, आणि निर्भीड पत्रकारितेच्या माध्यमातून समाजात परिवर्तन घडवून आणले. त्यांना महाराष्ट्रातील अग्रगण्य समाजसुधारक म्हणून ओळखले जाते.
Dinvishesh : निळभाऊ फुले मराठी चित्रपट, नाटक आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय नेते आहेत. त्यांच्या कारकिर्दीत अनेक भूमिका त्यांनी साकारल्या असून आजही त्या प्रेक्षकांच्या पसंतीस पडतात. अभिनयासोबतच ते त्यांच्या सामाजिक…
Dinvishesh : छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे शूरवीर मावळे बाजी प्रभू देशपांडे यांची पुण्यतिथी. त्यांच्या पराक्रमामुळे आजही त्यांचे नाव इतिहासात अजरामर आहे.
Dinvishesh : आज भारतीय क्रिकेटचे लिटल मास्टर म्हणून ओळखले जाणारे सर्वोत्त फलंदाज सुनील गावसकर यांचा वाढदिवस आहे. कसोटी सामन्यात त्यांनी १० हजार धावांचा टप्पा गाठत आपल्या नावावर जगताली सर्वाधिक धावा…
Dinvishesh : भारतीय क्रिकेट संघाला आंतरराष्ट्रीय स्तरावर दादागिरीय शिकवणारा खेळाडू म्हणजे सौरव गांगुली याचा आज वाढदिवस आहे. त्याच्या नेतृत्त्वात भारतीय क्रिकेटने इतिहासात नवे पर्व सुरु झाले.
Dinvishesh : कॅप्टन कूल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महेंद्र सिंग धोनी याचा आज वाढदिवस आहे. त्याने भारतीय क्रिकेटला एक नवी उंची मिळवून दिली आहे. विकेटकीपर, फलंदाज, आणि यशस्वी कर्णधार अशी त्याची…
Dinvishesh : ग्रामीण जीवनाचे वास्तव, माणदेशातील माणसांचे स्वभाववैशिष्ट्य आणि साध्या माणसांच्या भावविश्वाला गशब्दांत मांडणारे कथाकार आणि कादंबरीकार व्यंकटेश दिगंबर माडगूळकर यांची आज जयंती. त्यांनी आपल्या साहित्यलेखनातून मराठी साहित्याला एक नवी…
Dinvishesh : जिद्द, सातत्य आणि मेहनतीच्या जोरावर पी. व्ही. सिंधून जागतिक स्तरावर बॅडमिंटनपट्टू म्हणून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ऑलिम्पिक पदक, जागतिक विजेतेपद आणि असंख्य आंतरराष्ट्रीय यशाने तिने…
Dinvishesh : आज युवांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांची पुण्यतिथी आहे. त्यांनी भारतीय अध्यात्म, संस्कृती आणि मानवतेचा संदेश जगभर पोहोचवला. त्यांच्या विचारांमधून आजही लाखो युवकांना आत्मविश्वास, राष्ट्रप्रेम आणि ध्येयपूर्तीसाठी प्रेरणा मिळते.
Dinvishesh : आजचा दिवस भारताच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाचा दिवस आहे. आजच्या दिवशी महात्मा ज्योतिराव फुले यांनी वंचित समाजातील मुलांसाठी पहिली शाळा सुरु केली होती. त्यांच्या या कार्यामुळे सामाजिक समतेच्या चळवळीला…
Dinvishesh : आजचा दिवस भारत-पाकिस्तानच्या इतिहासातील सर्वात महत्त्वपूर्ण दिवस आहे. दोन्ही देशांमधील बिघडलेले संबंध सुधारण्याच्या हेतूने ०२ जुलै १९७२ मध्ये शिमला येथे शांतता करार करण्यात आला होता. यालाच शिमला करार…
Dinvishesh : राज्यातील कृषी विकास, आधुनिक शेती आणि शेतकऱ्यांच्या सक्षणीकरणाला बळ देणारा आजचा दिवस म्हणजे महाराष्ट्र कृषी दिन. राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त त्यांच्या हरित क्रांतीच्या योगदानाचा…
Dinvishesh : भारतीय राष्ट्रवादाला वैचारिक दिशा देणारे नेते दादाभाई नौरोजी यांचा आज स्मृतिदिन आहे. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आपले मोलाचे योगदान दिले आहे. ब्रिटिशांकडून होणाऱ्या भारतीयांच्या आर्थिक शोषणाचा पर्दाफाशही त्यांना केला…