Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताच्या स्वातंत्र्यासाठी 15 ऑगस्ट हाच दिवस का निवडला? जाणून घ्या यामागचे कारण

भारताला स्वातंत्र्य मिळाले ते 15 ऑगस्ट 1947 रोजी. या दिवशी भारत ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. हा दिवस सर्व भारतीयांसाठी अभिमनाचा दिवस आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का, भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी 15 ऑगस्ट हीच तारीख का निवडण्यात आली. चला तर मग जाणून घेऊयात यामागचे कारण.

  • By स्वराली शहा
Updated On: Aug 14, 2024 | 11:13 AM
भारताच्या स्वातंत्र्यासाठी 15 ऑगस्ट हाच दिवस का निवडला?

भारताच्या स्वातंत्र्यासाठी 15 ऑगस्ट हाच दिवस का निवडला?

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: भारताला स्वातंत्र्य मिळाले ते 15 ऑगस्ट 1947 रोजी. या दिवशी भारत ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. हा दिवस सर्व भारतीयांसाठी अभिमनाचा दिवस आहे. आज देशाचा प्रत्येक नागरिक स्वत:ला अभिमानाने ‘सार्वभौम, लोकशाही आणि प्रजासत्ताक’ असलेल्या भारताचे नागरिक म्हणवून घेतो. हा दिवस सगळे भारतीय एकत्र येऊन मोठ्या थाटामाटात ध्वजारोहण करून, लाडू आणि जलेब्यांचे वाटप करून साजरा करतात. परंतु तुम्हाला माहिती आहे का, भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी 15 ऑगस्ट हीच तारीख का निवडण्यात आली. काय असेल यामागचे कारण?

15 ऑगस्ट 1947 रोजी भारताचे स्वातंत्र्य घोषित

उद्या (15 ऑगस्ट) भारतचा 78 वां स्वातंत्र्यदिन. पण हाच दिवस का निवडला गेला? खरंतर 30 जून 1948 रोजी ब्रिटिश राजवटीनुसार भारताला स्वातंत्र्य मिळणार होते. मात्र त्यावेळी मोहम्मद अली जिन्नाह यांनी स्वतंत्र्य पाकिस्तानची देखील मागणी केली होती. यावेळी पंडित नेहरू आणि मोहम्मद अली जिन्नाह यांच्यात भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीचा मुद्दा सुरू झाला होता.

लोकांमध्ये जातीय संघर्षाचे वातावरण निर्माण होण्यास सुरूवात झाली होती. यामुळे 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वतंत्र करण्याचा निर्णय घेण्यात आला. 4 जुलै 1947 रोजी ब्रिटीश हाऊस ऑफ कॉटमन्समध्ये माउंटबॅटन यांनी भारतीय स्वातंत्र्याचे विधेयक मांडले होते. या विधेयकाला ब्रिटिश संसदेने तत्काळ मंजुरी दिली आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताचे स्वातंत्र्य घोषित करण्यात आले.

हे देखील वाचा – भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर किती दिवसांनी राष्ट्रगीत मिळाले? स्वातंत्र्यापूर्वीही राष्ट्रगीत गायले जात होते का?

15 ऑगस्ट हाच दिवस का निवडला?

ब्रिटीश राजवटीच्या काळात भारताचे शेवटचे व्हॉईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन होते. त्यांच्या जीवनातील १५ ऑगस्ट हा दिवस अतिशय खास दिवस होता. कारण 15 ऑगस्ट 1945 रोजी जपानी सैन्याने दुसऱ्या महायुद्धात ब्रिटीशांना शरणागती पत्कारली होती. त्यावेळी लॉर्ड माउंटबॅटन हे ब्रिटीश सैन्यात मित्र राष्ट्रांचे कमांडर होते. जपानी सैन्याच्या आत्मसमर्पणाचे संपूर्ण श्रेय माउंटबॅटन यांना देण्यात आले. या कारणामुळे माउंटबॅटन यांनी 15 ऑगस्ट हा त्यांच्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवस मानला आणि म्हणूनच त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी 15 ऑगस्ट हा दिवस निवडला.

यंदा 78 वा स्वातंत्र्यदिन 

1947 मध्ये भारताने पहिला स्वातंत्र्यदिन साजरा केला होता. यंदा भारताचा 78 वा स्वातंत्र्य दिन आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून 78 वर्षे पूर्ण होत आहेत. आझादी का अमृत महोत्सवासह यंदाच्या स्वातंत्र्यदिनाची थीम “विकसित भारत” जे 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्रात रूपांतरित करण्याच्या सरकारच्या संकल्पनेला अधोरेखित करते.

Web Title: Independence day find out why was 15th august chosen as the day for indias independence nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2024 | 11:11 AM

Topics:  

  • 15 august
  • Independence Day
  • Independence Day 2024

संबंधित बातम्या

Kolhapur : जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची; कोल्हापूर जिल्ह्यात अभिनव आंदोलन
1

Kolhapur : जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची; कोल्हापूर जिल्ह्यात अभिनव आंदोलन

स्वातंत्र्यानंतरच्या 79 वर्षात भारतीय ऑटो इंडस्ट्रीत अनेक गाड्या आल्या, मात्र ‘या’ 5 कारची सर कुणालाच नाही
2

स्वातंत्र्यानंतरच्या 79 वर्षात भारतीय ऑटो इंडस्ट्रीत अनेक गाड्या आल्या, मात्र ‘या’ 5 कारची सर कुणालाच नाही

स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री फडणवीसांचे ‘Operation Sindoor’वर भाष्य; म्हणाले, “यामुळे जगाला देखील…”
3

स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री फडणवीसांचे ‘Operation Sindoor’वर भाष्य; म्हणाले, “यामुळे जगाला देखील…”

भारत-पाक नकाशा तयार करणाऱ्या व्यक्तीने कधीही पाहिली नव्हती देशांची सीमा; वाचा फाळणीची ‘ती’ न ऐकलेली कहाणी
4

भारत-पाक नकाशा तयार करणाऱ्या व्यक्तीने कधीही पाहिली नव्हती देशांची सीमा; वाचा फाळणीची ‘ती’ न ऐकलेली कहाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.