Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asia Cup 2025 : India vs Pakistan सामन्यावर सर्वोच्च न्यायालयाचा धोका! मॅच रद्द होणार? प्रकरण पोहोचले सुप्रीम कोर्टात

आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. कायद्याच्या चार विद्यार्थ्यांनी ही याचिका दाखल केली आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Sep 11, 2025 | 01:49 PM
फोटो सौजन्य - सोशल मिडिया

फोटो सौजन्य - सोशल मिडिया

Follow Us
Close
Follow Us:

भारताच्या आशिया कपची सुरुवात दमदार केली आहे, टीम इंडियाने पहिल्याच सामन्यात यूएईच्या संघाला पराभूत करुन सुपर 4 च्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. आता भारताचा संघ हा पुढील सामना हा पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे हा सामना 14 सप्टेंबर रोजी खेळवला जाणार आहे. या सामन्याचे जेव्हापासून वेळापत्रक आले आहे तेव्हापासून भारतीय क्रिकेट चाहत्यांनी या सामन्याचा विरोध केला आहे. आता भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये होणारा सामना हा रद्द होणार का? याबाबत सध्या चर्चा सुरु आहे. 

आशिया कपमधील भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्याच्या बाबतीत मोठी अपडेट समोर आली आहे. आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. कायद्याच्या चार विद्यार्थ्यांनी ही याचिका दाखल केली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानसोबत सामना आयोजित केल्याने राष्ट्रीय प्रतिष्ठेच्या आणि सार्वजनिक भावनांच्या विरुद्ध संदेश जातो, असे म्हटले आहे.

BAN vs HK Pitch Report: अबू धाबीच्या खेळपट्टीवर धावांचा पाऊस पडेल की गोलंदाजांची जादू दिसेल? जाणून घ्या खेळपट्टीचा अहवाल

याचिकेत म्हटले आहे की, राष्ट्रांमधील क्रिकेटचा उद्देश सौहार्द आणि मैत्री दाखवणे आहे. परंतु पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आणि ऑपरेशन सिंदूर नंतर, जेव्हा आपले लोक शहीद झाले आणि आपले सैनिक सर्वस्व पणाला लावले, तेव्हा पाकिस्तानशी खेळणे हा उलट संदेश देतो की जेव्हा आपले सैनिक आपले जीव धोक्यात घालत असतात, तेव्हा आपण त्याच देशासोबत खेळ साजरा करत असतो जो दहशतवाद्यांना आश्रय देतो.

भारत आणि पाकिस्तानचे संघ १४ सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आशिया कप २०२५ मध्ये एकमेकांसमोर येतील. दोन्ही संघांचा समावेश ग्रुप-ए मध्ये आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानचे संघ पहिल्यांदाच सामना खेळतील. दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानसोबत कोणत्याही प्रकारची द्विपक्षीय मालिका खेळण्यास पूर्णपणे बंदी घातली आहे. भारताच्या संघाचा आता पाकिस्तानविरुद्ध सामना होणार की नाही यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे. 

Asia Cup 2025 : UAE vs IND या सामन्यात खराब कामगिरीनंतर यूएईच्या कर्णधाराच्या विधानाने उडाली खळबळ, पाकिस्तानला केलं अलर्ट

भारताची दमदार सुरुवात 

हे उल्लेखनीय आहे की बुधवारी भारताने आशिया कप २०२५ मध्ये दमदार सुरुवात केली. युएईचा ९३ चेंडू आणि ९ विकेट्स राखून पराभव झाला. प्रथम फलंदाजी करताना युएईने ५७ धावा केल्या. कुलदीप यादवने चार विकेट्स घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने २७ चेंडूत १ विकेट गमावून ६० धावा करून सामना जिंकला.

Web Title: Asia cup 2025 will india vs pakistan match be cancelled now this matter has reached the supreme court

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2025 | 01:03 PM

Topics:  

  • Asia cup 2025
  • cricket
  • India vs Pakistan
  • Sports
  • Supreme Court

संबंधित बातम्या

IND W vs SA W Final : अंतिम सामन्यापूर्वी हरमनप्रीत कौरने केली विजयासाठी गर्जना, म्हणाली, “आम्हाला पराभवाचे दुःख माहित आहे पण…”
1

IND W vs SA W Final : अंतिम सामन्यापूर्वी हरमनप्रीत कौरने केली विजयासाठी गर्जना, म्हणाली, “आम्हाला पराभवाचे दुःख माहित आहे पण…”

IND vs AUS 3rd T20 : शेवटी भारताने टाॅस जिंकला… करणार गोलंदाजी! टीम इंडियाने केले तीन बदल
2

IND vs AUS 3rd T20 : शेवटी भारताने टाॅस जिंकला… करणार गोलंदाजी! टीम इंडियाने केले तीन बदल

Women’s World Cup Final : नजर टाका भारतीय महिला संघाच्या या खास  महिला चढउताराच्या प्रवासावर, सेमीफायनलमध्ये चारली कांगारुला धूळ
3

Women’s World Cup Final : नजर टाका भारतीय महिला संघाच्या या खास महिला चढउताराच्या प्रवासावर, सेमीफायनलमध्ये चारली कांगारुला धूळ

IND vs AUS : दुसऱ्या सामन्यात निराशाजनक कामगिरीनंतर प्लेइंग 11 मध्ये होणार बदल? तिसऱ्या T20 सामन्यात हा स्टार खेळाडू खेळणार नाही
4

IND vs AUS : दुसऱ्या सामन्यात निराशाजनक कामगिरीनंतर प्लेइंग 11 मध्ये होणार बदल? तिसऱ्या T20 सामन्यात हा स्टार खेळाडू खेळणार नाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.