परिणामी नक्वी ट्रॉफी घेऊन पळून गेले आणि सोशल मीडियाने त्यांना ट्रॉफी चोर म्हटले. सिंध आणि कराची बास्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष गुलाम अब्बास जमाल यांनी मोहसिन नक्वी यांचा सन्मान करण्याची घोषणा केली…
भारताच्या संघाने जेव्हा पाकिस्तानच्या संघाला तीन वेळा आशिया कपमध्ये पराभूत केले त्यानंतर आता भारताचा संघ हा मायदेशामध्ये परतला आहे. तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांचे भव्य स्वागत होत असल्याचा व्हिडिओ…
आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात भारतीय फलंदाज अभिषेक शर्माला झेलल्यानंतर, रौफने विमान अपघातासारखा आनंद साजरा केला, ज्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
भारतीय संघाने पीसीबी अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला, ज्यामुळे अधिकृत ट्रॉफीशिवाय उत्सव साजरा करावा लागला. आता एक पोस्ट सोशल मिडियावर काही तासांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे.
केवळ भारत-पाकिस्तान सामन्यांमधून मिळणारा एकूण महसूल ४९० कोटी ते ६३० कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. जर ते पैसे पहलगाम हल्ल्यातील बळींच्या कुटुंबियांमध्ये वाटले तर प्रत्येक कुटुंबाला १९-२५ कोटी रुपये मिळतील.
भारत आणि पाकिस्तानमध्ये सामना झाल्यानंतर ट्रॉफीवरुन मोठा वाद झाला. यावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्यांनी भारतीय संघावर टीकास्त्र डागले.
आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाच्या "ऑपरेशन तिलक" ने पाकिस्तानला धक्का दिला. इंडियाला नवव्यांदा आशियाई कप जेतेपद मिळवून दिले. भारतीय संघ संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिला, त्याने अंतिम सामन्यासह तीन वेळा…
पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष मोहसीन नक्षी यांनी भारताला ट्रॉफी देण्यास मनाई केली त्यानंतर ते ट्रॉफी घेऊन ड्रेसिंग मध्ये गेले. भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवला ट्रॉफीची चिंता नाही असे त्याने सांगितले.
भारताने आशिया कप ट्रॉफीशिवाय आनंद साजरा केला, ज्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नक्वी वाट पाहत होते आणि अचानक, आयोजकांमधील कोणीतरी ड्रेसिंग रूममध्ये ट्रॉफी घेऊन गेले.
भारत-पाकिस्तान आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यानंतर सादरीकरण समारंभात मोठा गोंधळ झाला. सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने एसीसी प्रमुख मोहसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला.
श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सामन्यामध्ये भारताचा हार्दिक पांड्या याला दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले. हार्दिक पांड्याने सामन्यातील पहिले षटक टाकले. त्यानंतर तो मैदानाबाहेर गेला आणि पुन्हा क्षेत्ररक्षण करताना दिसला नाही.
India vs Pakistan: भारत विरुद्ध पाकिस्तान हा अंतिम सामना Asia Cup 2025 आज रात्री आठ वाजता सुरू होणार आहे या सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवर Sony LIV ॲप डाऊनलोड…
आशिया कप 2025 चा फायनलचा सामना हा भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये खेळवला जाणार आहे, या सामन्याच्या सर्व लाईव्ह अपडेट आम्ही तुम्हाला नवराष्ट्र डिजीटलवर देणार आहोत.
मागील सामन्यामध्ये शिवम दुबे याला श्रीलंकेविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे भारताचा संघ हा सुपर ओव्हरमध्ये सामना जिंकला होता, याचे नक्की कारण आणि अशा प्रकारचा भारतीय क्रिकेट चाहत्याचा समज का…
सूर्यकुमार टी-२० कर्णधार झाल्यापासून, टीम इंडियाने असाधारणपणे चांगली कामगिरी केली आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने २८ पैकी २४ सामने जिंकले आहेत. आता, सूर्याला आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात महत्त्वपूर्ण प्रभाव…
दोन्ही संघ आता तिसऱ्यांदा फायनलच्या सामन्यामध्ये आमनेसामने येणार आहेत. मोठ्या सामन्यापूर्वी, पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघा याने या हंगामात अपयशी ठरलेल्या सलामीवीर सईम अय्यूबबद्दल एक मोठे विधान केले आहे.
आशिया कप स्पर्धेत २८ सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान भिडणार आहेत. या सामन्यात भारताचा सलामीवीर अभिषेक शर्मा मोठा इतिहास रचू शकतो. तसेच त्याला रोहित आणि रिझवान यांना मागे टाकण्याची संधी…
इंडिया तिसऱ्यांदा अंतिम सामन्यात पाकिस्तानला हरवून विजेतेपद जिंकण्याचा प्रयत्न करेल. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील निर्णायक सामना कधी आणि कुठे खेळला जाईल ते जाणून घेऊया. भारतातील क्रिकेट चाहते हा सामना कसा…
स्पर्धेच्या ४१ वर्षांच्या इतिहासात भारत आणि पाकिस्तान आशिया कपच्या अंतिम फेरीत आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ असेल. विजयाच्या आनंदात पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघा यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केले.
माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष मोहसिन नक्वी आणि लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्यावर टीका केली आहे. भारताने पाकिस्तानला सहज पराभूत केल्यानंतर खान यांचे हे वक्तव्य आले.