पाकिस्तानविरुद्ध आणि संपूर्ण वर्ल्ड कप स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषण करण्यात आली आहे. संघाची धुरा अनुभवी हरमनप्रीत कौर हिच्याकडे सोपवण्यात आली असून, उपकर्णधारपदाची जबाबदारी स्मृती मानधना सांभाळणार आहे.
एफआयएच हॉकी विश्वचषक २०२६ चे आयोजन बेल्जियम आणि नेदरलँड्स करणार आहेत. १५ ते ३० ऑगस्ट २०२६ दरम्यान खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेसाठीचे गट नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत.
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये नेहमीच तुलना केली जाते. मात्र, आज आपण अशा काही बेस्ट कारबद्दल जाणून घेऊयात, ज्यांची किंमत भारत स्वस्त आणि पाकिस्तानात महाग आहे.
टी-२० विश्वचषकाच्या सुपर सिक्स फेरीत झिम्बाब्वेविरुद्धचा सामना भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र संघातील काही फलंदाजांचा खराब फॉर्म चिंतेचा विषय ठरला आहे. दमदार फिनिशर प्रभाव टाकू शकलेला नाही.
ICC T20 World Cup नॉट आऊट सामन्यांसाठी तिकिटांची विक्री सुरू झाली आहे. अहमदाबाद आणि कोलकाता येथे होणाऱ्या सामन्यांबाबत आयसीसीने चाहत्यांसाठी महत्त्वाची माहिती शेअर केली आहे, जाणून घ्या
जर भारत आणि पाकिस्तानच्या संघांनी सुपर ८ मध्ये चांगली कामगिरी केली, तर ते पुन्हा एकदा टी-२० विश्वचषक उपांत्य फेरीत एकमेकांसमोर येऊ शकतात. भारताने सलग चार सामने जिंकून सुपर ८ मध्ये…
भारत–पाकिस्तान T20 वर्ल्डकप सामन्याभोवती मोठा राजनैतिक आणि क्रीडा वाद निर्माण झाला होता. सुरुवातीला पाकिस्तानने बहिष्काराचा इशारा दिला होता, मात्र श्रीलंकेच्या राष्ट्रपतींच्या मध्यस्तीनंतर हा सामना खेळला गेला.
सामन्यातील एक क्षण व्हायरल झाला, जिथे सूर्यकुमार यादव आणि कुलदीप यादव यांच्यात हस्तांदोलन करताना मतभेद दिसून आले. टीम इंडियामधील परिस्थितीबद्दल चाहते चिंतेत होते. आता, त्यांच्या भांडणामागील सत्य उघड झाले आहे.
संघातील वरिष्ठ खेळाडूंच्या अपयशी कामगिरीमुळे संतप्त झालेल्या पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने निवडकर्त्यांना आणि व्यवस्थापनाला कठोर धडा शिकवण्याचा सल्ला दिला आहे.
भारत आणि पाकिस्तान २०२६ च्या टी-२० विश्वचषकात ग्रुप अ मध्ये होते. त्यामुळे, १५ फेब्रुवारी रोजी खेळवण्यात आलेल्या टी-२० विश्वचषकात दोघांमध्ये किमान एक सामना शक्य होता. पुन्हा एकदा दोन्ही देशांमध्ये सामना…
भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा आणि पाकिस्तानी दिग्गज वसीम अक्रम या समारंभात सहभागी झाले होते. रोहित आणि वसीम तिथे भेटले. त्यांनी एकमेकांना मिठी मारली आणि एकत्र फोटो काढले.
भारताच्या आशिया कप विजयानंतर ट्रॉफी घेऊन पळून गेलेले पाकिस्तानी गृहमंत्री आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी आणि त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्या संघाचा पराभव निश्चित झाल्यानंतर प्रेमदासा स्टेडियम सोडले.
सामन्यानंतर शोएब अख्तर भारतीय वृत्तवाहिनीवर लाईव्ह होता. शोएबने आपल्या विधानात नक्वी यांचे नाव घेतले नाही पण त्याने त्याच्यावर टीका केली आहे आणि त्यांना अक्षम आणि अज्ञानी असे म्हटले आहे.
भारतीय संघाने पाकिस्तानला हरवून सुपर ८ मध्ये स्थान मिळवले, तर दोन वेळा गतविजेता राहिलेला वेस्ट इंडिजही सुपर ८ मध्ये पात्र ठरला. स्पर्धेतून बाहेर पडलेल्या संघांमध्ये ओमान, नेपाळ आणि नामिबिया यांचा…
२०२६ च्या टी२० विश्वचषकासाठी पाकिस्तान ग्रुप अ मध्ये आहे. पाकिस्तान व्यतिरिक्त, या ग्रुपमध्ये इतर चार संघ आहेत. पाच संघांपैकी फक्त दोन संघ सुपर ८ साठी पात्र ठरतील. भारत पुढील टप्प्यासाठी…
कुलदीप यादववर हार्दिक पांड्या त्याचबरोबर भारताचा कर्णधार सुर्यकुमार यादव देखील भडकलेलेा पाहायला मिळाला. सामन्यानंतर हस्तांदोलन करताना सूर्यकुमार यादवने कुलदीपवर त्याच्या असभ्य वर्तनाबद्दल टीका केली.
भारत पाकिस्तान सामन्यात टीम इंडियाने आणखी एकदा पाकिस्तानला धूळ चारली आहे. भारताच्या संघाने पाकिस्तानला 61 धावांनी पराभूत केले आहे. भारताच्या संघाने या विजयासह सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्याचा पहिला टप्पा पार पडला यामध्ये भारताच्या संघाने पहिले फलंदाजी करत 176 धाावांचे लक्ष्य उभे केले होते. इशान किशनने कमालीची कामगिरी केली आणि 77 धावांची निर्णायक…
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात इशान किशनने धमाकेदार अर्धशतक झळकावले. आक्रमक फलंदाजी करताना इशानने केवळ २७ चेंडूत सात चौकार आणि दोन षटकार मारत आपले अर्धशतक पूर्ण केले.
पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघा यांने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या संघाने या सामन्यामध्ये भारताच्या हितासाठी काही निर्णय घेतले आहेत.