Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हरमन-रिचाच्या जोडीने युएईच्या गोलंदाजांना धुतलं! विरोधकांचा पराभव पक्का

भारताच्या फलंदाजांनी आशिया कपमध्ये दमदार सुरुवात केली आहे. पहिल्या सामन्यांमध्ये भारताच्या संघाने पाकिस्तानला पराभूत करून सलामी विजय मिळवला आणि दुसऱ्या सामन्यामध्ये दमदार फलंदाजी करून सामना एक हाती केला आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jul 21, 2024 | 03:58 PM
फोटो सौजन्य - BCCI

फोटो सौजन्य - BCCI

Follow Us
Close
Follow Us:

भारत विरुद्ध युएई : भारताचा महिला क्रिकेट संघ सध्या आशिया कपमध्ये युएईविरुद्ध सामना खेळत आहे. या सामन्यामध्ये युएईच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांना चांगला महागात पडला आहे. भारताच्या संघाने फलंदाजीचा आव्हान स्वीकारून युएई समोर २०२ धावांचे लक्ष्य उभे केले आहे. भारताच्या फलंदाजांनी आशिया कपमध्ये दमदार सुरुवात केली आहे. पहिल्या सामन्यांमध्ये भारताच्या संघाने पाकिस्तानला पराभूत करून सलामी विजय मिळवला आणि दुसऱ्या सामन्यामध्ये दमदार फलंदाजी करून सामना एक हाती केला आहे.

भारताची फलंदाजी

भारतीय संघाच्या फलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर, भारताच्या संघाचे सलामीवीर फलंदाज शेफाली वर्मा आणि स्मृती मानधना फार चांगली कामगिरी करू शकले नाही. शेफाली वर्माने १८ चेंडूंमध्ये ३७ धावा करून संघासाठी महत्वाची खेळी खेळली. तर स्मृती मानधनाने आज तिचा विकेट लवकर गमावला आहे. जेमिमाह रॉड्रिक्स आणि हेमलता या दोघीनी धावांमध्ये फार मोठी कमाल करू शकले नाही. त्यानंतर भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि रिचा घोष या जोडीने कमाल करून दाखवली.

कर्णधार हरमनप्रीत कौरने ४७ चेंडूंमध्ये ६६ धावा करून भारताच्या संघाला विजयाच्या दिशेने नेले आहे. कॅप्टन हरमनप्रीत कौरला साथ देत रिचा घोषने फक्त २९ चेंडूंमध्ये ६४ धावा केल्या आहेत.

युएईची गोलंदाजी

भारताच्या संघाने पहिल्या इनिंगमध्ये २०१ धावा करत पाच विकेट गमावले आहेत. युएईची गोलंदाज समायरा धरणीधरका हिने एक विकेट्स घेतला. तर कविशा इगोदगे हिने संघाला दोन विकेट्स मिळवून दिले. हीना होतचंदानी हिने देखील संघासाठी एक विकेट घेतला आहे.

Web Title: Harmanpreet kaur richa ghosh pair washed away the uae bowlers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2024 | 03:47 PM

Topics:  

  • Harmanpreet Kaur
  • Richa Ghosh

संबंधित बातम्या

‘मी हरमनप्रीत आहे का?’ निगार सुलतानाने मारहाणीचे आरोप फेटाळत, भारतीय कॅप्टनवर साधला निशाणा! कर्णधाराचा नवा ड्रामा सुरु
1

‘मी हरमनप्रीत आहे का?’ निगार सुलतानाने मारहाणीचे आरोप फेटाळत, भारतीय कॅप्टनवर साधला निशाणा! कर्णधाराचा नवा ड्रामा सुरु

महिला क्रिकेटसाठी नव्या पर्वाची नांदी! Women Cricket World Cup विजयानंतर केंद्रीय करारांमध्ये होणार सुधारणा
2

महिला क्रिकेटसाठी नव्या पर्वाची नांदी! Women Cricket World Cup विजयानंतर केंद्रीय करारांमध्ये होणार सुधारणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.