भारत आणि श्रीलंका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील अखेरचा सामना भारताने १५ धावांनी जिंकला.भारताने या मालिकेत श्रीलंकेला क्लीन स्वीप दिला. भारताने प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेपुढे १७५ धावांचे लक्ष्य दिले होते.
भारत आणि श्रीलंका महिला संघ यांच्यात आज पाच सामन्यांच्या टी२० मालिकेतील पाचवा सामना खेळला जात आहे. भारताने प्रथम फलंदाजी करत श्रीलंकेसमोर १७६ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
हरमनप्रीत कौरच्या संघाने या संपूर्ण मालिकेमध्ये कमालीची कामगिरी केली आहे. भारताने ५ सामन्यांच्या मालिकेत कधीही श्रीलंकेला क्लीन स्वीप केलेले नाही, त्यामुळे टीम इंडिया या मैलाचा दगड जिंकण्याकडेही लक्ष ठेवेल.
मालिकेचा चौथा सामना हा झाल्यानंतर आता मालिकेचा पाचवा आणि शेवटचा सामना शिल्लक आहे. पाचव्या सामन्यांची लाईव्ह स्ट्रिमिंगचा तपशील आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत.
संपूर्ण सामन्यात भारताचे वर्चस्व राहिले, परंतु सामना संपताच चाहत्यांनी हरमनप्रीत कौरचा मैदानावर राग पाहिला. भारतीय कर्णधार इतकी संतापली की ती मैदानाच्या मध्यभागी तिच्याच खेळाडूंवर ओरडताना दिसली.
रमनप्रीतने १३० टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचे ७७ विजय मिळवले आहेत, तर ऑस्ट्रेलियाच्या मेग लॅनिंगला मागे टाकले आहे, ज्याने कर्णधार म्हणून १०० पैकी ७६ सामने जिंकले होते.
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये आज मालिकेचा तिसरा सामना खेळवला जाणार आहे. हा सामना कधी आणि कुठे पाहता येणार, त्याचबरोबर सामन्याच्या लाईव्ह स्ट्रिमिंगचे तपशील देखील सविस्तर जाणून घ्या.
भारत विरुद्ध श्रीलंका या मालिकेमध्ये भारतीय संघाने पहिल्या दोन सामन्यांनंतर मालिकेमध्ये 2-0 अशी आघाडी घेतली आहे. आता मालिका जिंकण्यापासून फक्त एक विजय दूर आहे.
विशाखापट्टणम येथे खेळला गेलेला पहिला सामना भारताने ८ विकेट्सच्या फरकाने जिंकला. या शानदार विजयानंतरही भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर आनंदी दिसत नव्हती. सामन्यानंतर तिने यामागील कारणही स्पष्ट केले.
२१ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय विश्वविजेत्या भारताविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत भाग घेण्यासाठी श्रीलंकेचा महिला क्रिकेट संघ बुधवारी भारतात दाखल झाला या मालिकेवर चाहत्यांची नजर असेल.
२०१३ मध्ये पदार्पणापासून ते संघाच्या विश्वचषक विजयात महत्त्वाची भूमिका बजावण्यापर्यंतच्या तिच्या प्रवासाबद्दल सांगितले. संगीतकार पलाश मुच्छलशी लग्न मोडल्यानंतर मानधना पहिल्यांदाच एका कार्यक्रमात सहभागी झाली.
भारतीय महिला संघ श्रीलंकेविरुद्ध पाच सामन्यांच्या टी-२० मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघाची घोषणा केली आहे.
२०२६ च्या डब्ल्यूपीएलसाठी मेगा लिलाव नुकताच संपन्न झाला. या हंगामाची सुरुवात नवी मुंबईत एका रोमांचक सलामीने होईल, जिथे गतविजेत्या मुंबई इंडियन्स (MI) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) विरुद्ध खेळतील.
निगार सुलताना जोती हिने ज्युनियर खेळाडूंवर हल्ला केल्याचे आरोप निराधार असल्याचे सांगत फेटाळून लावले आहेत. निगार सुलताना हिने मारहाणीचे आरोप फेटाळून लावले आहेत, यावेळी तिने कर्णधार हरमनप्रीत कौरचे नाव घेतले…
भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी महिला विश्वचषक जिंकल्याने भारतीय महिला क्रिकेटपटूंचे मूल्य वाढले आहे. त्यामुळे कौरने म्हटले आहे की, केंद्रीय करारांमध्ये असेलल्या तफावतीत देखील सुरधारणा होतील.
आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला ५२ धावांनी पराभूत जेतेपद जिंकले. या विजयाने भारतीय महिला खेळाडूंच्या ब्रॅंड व्हॅल्यूमध्ये वाढ झाली आहे.
विश्वविजेत्या भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरवर सोशल मीडियावरील एका अकाउंटने हरमनप्रीत कौरवर लेस्बियन असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपामुळे आता वादंग निर्माण झाले आहे.
आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून जेतेपद जिंकले. या सामन्यात भारताच्या ऐतिहासिक विजयाने देशात क्रिकेट प्रसारणासाठी नवीन विक्रम प्रस्थापित केले.
भारतीय महिला क्रिकेट संघाने २ नोव्हेंबर २०२५ या दिवशी दक्षिण आफ्रिका संघाला पराभूत करत सुवर्णाध्याय रचला. या विश्वचषक विजेतेपदाने भारतीय महिला संघाला नवसंजीवनी देण्याचे काम केले.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी राष्ट्रपती भवनात आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक विजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघाची भेट घेतली, संघाकडून सर्व खेळाडूंची स्वाक्षरी असलेले संघ जर्सी भेट देण्यात आली.