Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सूर्या तळपला…तिसऱ्या टी-20 सामन्यात भारताचा 7 विकेट राखून विजय, मालिकेत कमबॅक 

तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाने वेस्ट इंडिजचा सात विकेटने पराभव केला. वेस्ट इंडिजने दिलेले 160 धावांचे आव्हान भारताने सात विकेट आणि 13 चेंडू राखून सहज पार केले. सूर्यकुमार यादव याने वादळी अर्धशतक झळकावले त्याशिवाय तिलक वर्मा याने नाबाद 49 धावांची खेळी केली.

  • By Amrut Sutar
Updated On: Aug 09, 2023 | 06:56 AM
सूर्या तळपला…तिसऱ्या टी-20 सामन्यात भारताचा 7 विकेट राखून विजय, मालिकेत कमबॅक 
Follow Us
Close
Follow Us:

गयाना : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India, Vs west Indies) यांच्यातील पाच टी-20 मालिका (T20 Series) सुरु आहे. पहिला आणि दुसरा टी-20 सामना  (WI vs IND 1st T20) वेस्ट इंडिड जिंकल्यानंतर काल झालेल्या तिसऱ्या सामन्यात भारताला आव्हान कायम ठेवण्यासाठी करो या मरो अशी स्थिती होती, रविवारी झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यातही (WI vs IND T20) भारताच्या पदरी पुन्हा हार आली होती. पहिल्या अटीतटीच्या टी-20 सामन्यात भारताचा पाच धावांनी पराभव झाला होता. यानंतर काल तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाने वेस्ट इंडिजचा सात विकेटने पराभव केला. वेस्ट इंडिजने दिलेले 160 धावांचे आव्हान भारताने सात विकेट आणि 13 चेंडू राखून सहज पार केले. सूर्यकुमार यादव याने वादळी अर्धशतक झळकावले त्याशिवाय तिलक वर्मा याने नाबाद 49 धावांची खेळी केली. पाच सामन्याच्या मालिकेत भारतीय संघाने कमबॅक केलेय. पहिले दोन्ही सामने विडिंजने जिंकले होते. त्यामुळं आता 2-1 अशी मालिका आहे. (in the third t twenty match india won by seven wickets comeback in the series)

सूर्या तळपला…, भारताची खराब सुरुवात

दरम्यान, सूर्याने फक्त 23 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. सूर्याने या अर्धशतकी खेळीत 7 चौकार आणि 2 षटकार ठोकले.सूर्याच्या टी 20 कारकीर्दीतील हे 14 वं अर्धशतक ठरलं. विजयी धावांचं पाठलाग करताना टीम इंडियाने लवकरच 2 विकेट्स गमावले. करिअरच्या पहिल्याच सामन्याच यशस्वी जयस्वाल दुसऱ्याच बॉलवर 1 रन करुन आऊट झाला. तर शुबमन गिल याने पुन्हा निराशा केली. शुबमन 6 रन्स करुन माघारी परतला. त्यामुळे टीम इंडियाची 2 बाद 34 अशी स्थिती झाली. मात्र सूर्याच्या झंझावातापुढे विजय सोपा झाला. सूर्यान चौफेर फटकेबाजी केली. सूर्याने 23 बॉलमध्ये 217.39 च्या स्ट्राईक रेटने अर्धशतक ठोकलं. तिलक वर्माने नाबाद 49 धावा केल्या.

वेस्ट विंडीज 160 धावांचे आव्हान

कर्णधार रोवमन पॉवेल याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. काइल मेयर्स याने 20 चेंडूत 25 धावांची खेळी केली. त्यानंतर जोनसन चार्ल्स आणि किंग यांनी विडिंजचा डाव सावरला. कुलदीप यादव याने लागोपाठ दिल फलंदाजांना तंबूत पाठवले. कुलदीप यादव याने चार्ल्स याला 12 धावांवर बाद केले. त्यानंतर धोकादायक निकोलस पूरन याला 20 धावांवर बाद केले. एक बाजू लावून धरणाऱ्या ब्रेंडन किंग याला 42 धावांवर कुलदीपने बाद केले. लागोपाठ विकेट पडल्यामुळे विडिंजच्या धावसंख्या 159 करता आली. भारताला विजयासाठी 160 धावांचे आव्हान दिले.

Web Title: In the third t twenty match india won by seven wickets comeback in the series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2023 | 06:56 AM

Topics:  

  • 3rd T20
  • india
  • West Indies

संबंधित बातम्या

India Iran Trade : इराणमधील क्रांतीने वाढवली भारताची चिंता; 2000 कोटींचा माल बंदरातच, सरकार बदलल्यास निर्यातदार जाणार तोट्यात
1

India Iran Trade : इराणमधील क्रांतीने वाढवली भारताची चिंता; 2000 कोटींचा माल बंदरातच, सरकार बदलल्यास निर्यातदार जाणार तोट्यात

India Defence Exports: ऑपरेशन ‘सिंदूर’नंतर जागतिक बाजारात वाढला भारताचा दबदबा; भारत बनतोय शस्त्रास्त्र पुरवठादार
2

India Defence Exports: ऑपरेशन ‘सिंदूर’नंतर जागतिक बाजारात वाढला भारताचा दबदबा; भारत बनतोय शस्त्रास्त्र पुरवठादार

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरात नमाज पठण करण्याचा प्रयत्न, काश्मिरी व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात
3

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरात नमाज पठण करण्याचा प्रयत्न, काश्मिरी व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

Sarabjit Kaur : निकाह, धर्मपरिवर्तन अन् आता अटक! सरबजीत कौर प्रकरणात पाकिस्तानचा मोठा ‘यु-टर्न’; वाचा सविस्तर
4

Sarabjit Kaur : निकाह, धर्मपरिवर्तन अन् आता अटक! सरबजीत कौर प्रकरणात पाकिस्तानचा मोठा ‘यु-टर्न’; वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.