भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सध्या सामना सुरु आहे. या सामन्यांमध्ये भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाने वेस्ट इंडिजचा सात विकेटने पराभव केला. वेस्ट इंडिजने दिलेले 160 धावांचे आव्हान भारताने सात विकेट आणि 13 चेंडू राखून सहज पार केले. सूर्यकुमार यादव याने वादळी…
टी-२० मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा 17 धावांनी पराभव करत मालिका जिंकली. भारताकडून सूर्यकुमार यादव आणि व्यंकटेश अय्यर यांनी चमकदार कामगिरी केली.
निकोलस पूरन टीम इंडियाच्या जबड्यातून विजय हिसकावण्याचा प्रयत्न करत होता, पण इशान किशनने लांब डाईव्ह घेताना निकोलस पूरनचा कॅच टिपला, तेथून भारताला या सामन्यात पुनरागमन करण्यात यश आले. भारताने हा…