Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs BAN : भारताचा संघ बांग्लादेशविरुद्ध T20 मालिकेसाठी सज्ज! अर्शदीप, हार्दिकची जोरदार तयारी सुरु

आता भारताचा संघ लवकरच ६ ओक्टोबरपासून T20 मालिकेला सुरुवात होणार आहे. भारताचा संघ सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली T20 मालिकेसाठी मैदानात घाम गाळत आहे. भारत विरुद्ध बांग्लादेश मालिकेसाठी भारताच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. यासाठी भारतीय संघाचे गोलंदाज मैदानात घाम गाळत आहेत.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Oct 04, 2024 | 11:53 AM
फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया

फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

भारत विरुद्ध बांग्लादेश : भारताच्या संघाने बांग्लादेशविरुद्ध नुकतीच दोन सामान्यांची कसोटी मालिका खेळली. यामध्ये भारताच्या संघाने या मालिकेवर एकतर्फी विजय मिळवला. भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये पहिला कसोटी सामना झाला यामध्ये भारताच्या संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली २८० धावांनी विजय मिळवला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये पावसाने खेळ खराब केला होता. यावेळी भारताच्या संघाने त्या सामन्यात ७ विकेट्सने सामना जिंकून मालिका २-० ने जिंकली. आता भारताचा संघ लवकरच ६ ओक्टोबरपासून T20 मालिकेला सुरुवात होणार आहे. भारताचा संघ सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली T20 मालिकेसाठी मैदानात घाम गाळत आहे.

भारत विरुद्ध बांग्लादेश मालिकेसाठी भारताच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. टीम इंडिया सूर्यकुमार यादवच्या नेतृयत्वाखाली ६ ऑक्टोबरपासून मालिकेला सुरुवात करणार आहे. यासाठी भारतीय संघाचे गोलंदाज मैदानात घाम गाळत आहेत. बीसीसीआयने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये भारताचे वेगवान गोलंदाज हार्दिक पांड्या, अर्शदीप सिंह, मयंक अग्रवाल आणि हर्षित राणा मैदानामध्ये घाम घालताना दिसत आहेत.

भारताचा T२० मालिकेसाठी संघ

सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सस्सामन, रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, रियान पराग, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा, अर्शदीप सिंग, हर्षित राणा आणि मयंक यादव.

Web Title: Ind vs ban team india ready for t20 series against bangladesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2024 | 11:47 AM

Topics:  

  • IND VS BAN
  • T20 series

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.