ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ या महिन्यात टी२० मालिकेसाठी न्यूझीलंडचा दौरा करणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या तीन सामन्यांच्या मालिकेसाठी आपला संघ जाहीर केला आहे. यष्टीरक्षक-फलंदाज जोश इंगलिस या मालिकेतून बाहेर पडला आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूरु असलेल्या ३ सामन्यांच्या टी २० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात साऊथ आफ्रिकेच्या डेवाल्ड ब्रेव्हीसने आवडली शतक झळकावले आहे. त्याने अवघ्या ४१ चेंडूत वादळी शतक साकार केले.
भारत ऑगस्टमध्ये बांगलादेशच्या दौऱ्यावर जाणार आहे. बांगलादेशविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेत भारत मिरपूरमधील शेर-ए-बांगला स्टेडियमवर चार आणि चितगावमध्ये दोन सामने खेळणार आहे.
बांग्लादेश विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये तीन सामान्यांची मालिका झाली या मालिकेमध्ये बांग्लादेशी संघाने एकही सामना न गमावता मालिका ३-० अशी नावावर केली आहे. शेवटच्या सामन्यात बांगलादेशने इंडिजला ८० धावांनी पराभूत…
इंग्लंडने ही मालिका शानदार पद्धतीने जिंकली आहे. इंग्लंडच्या संघाने वेस्ट इंडिजचा 3-1 असा पराभव केला. आज या मालिकेचा शेवटचा सामना रंगणार होता पण पावसामुळे हा सामना वाहून गेला
जोस बटलरच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाच सामन्यांच्या T20 मालिकेत 3-0 अशी अजिंक्य आघाडी घेतली आहे. इंग्लंडने तिसरा T-20 तीन विकेटने जिंकला.
भारताचा T२० फॉरमॅटचा कर्णधार सूर्यकुमार यादवने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या फोटोमध्ये हार्दिक पांड्या, अभिषेक शर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा आणि रमनदीप सिंह हे चेहरे फोटोमध्ये आहेत.
पाकिस्तानचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असणार आहे. पाकिस्तानविरुद्धच्या 3 सामन्यांच्या T20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर करण्यात आला आहे. मात्र, कर्णधाराची घोषणा नंतर केली जाणार आहे.
पाकिस्तानला ४ नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. यानंतर 14 नोव्हेंबरपासून दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे.
भारताच्या संघाची बीसीसीआयने सोशल मीडियावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या T२० मालिकेची घोषणा केली आहे. यामध्ये विजयकुमार विशेष आणि रमनदीप सिंह हे संघामध्ये नवे चेहरे दिसणार आहेत.
भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये ६ ऑक्टोबरपासून T२० मालिका सुरु होणार आहे. या मालिकेमध्ये भारत बांग्लादेश यांच्यामध्ये तीन सामने होणार आहेत. भारताचा संघ कॅप्टन सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वखाली खेळणार आहे. भारतीय क्रिकेट…
आता भारताचा संघ लवकरच ६ ओक्टोबरपासून T20 मालिकेला सुरुवात होणार आहे. भारताचा संघ सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली T20 मालिकेसाठी मैदानात घाम गाळत आहे. भारत विरुद्ध बांग्लादेश मालिकेसाठी भारताच्या संघाची घोषणा करण्यात…
हरारे येथे रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात भारताने झिम्बाब्वेविरुद्ध पाच सामन्यांच्या T20 मालिकेत ४-१ ने दणदणीत विजय मिळवला आहे. यामुळे सध्या भारतीय क्रिकेटप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
भारताच्या संघाने पहिली फलंदाजी करून बांग्लादेश समोर 146 धावांचे लक्ष्य उभे केले होते. परंतु बांग्लादेशच्या संघाने 20 षटकांत आठ बाद 101 धावांपर्यंत मजल मारता आली.
टीम इंडियाचा युवा खेळाडू रिंकू सिंह याने दमदार खेळी करीत सर्वांना खूश केले आहे. मूर्ती लहान पण कीर्ती महान असा रिंकू असून टीम इंडियासाठी परत एकदा धावून आला. मात्र, याच…
भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच पैकी फक्त एक टी-२० मालिका जिंकली आहे, तर चारमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारताने 2015-16 मध्ये ऑस्ट्रेलियात एकमेव मालिका जिंकली होती.
Rohit Sharma First Reaction After World Cup Final Lost : भारताचा कर्णधार रोहित शर्मा हा 19 नोव्हेंबर 2023 पासून गायब होता. तो ना माध्यमांना सामोरा गेला ना तो ऑस्ट्रेलिया आणि…
या मालिकेत टीम इंडियाने नवीन ओपनिंग जोडी आणली आहे. या जोडीमध्ये एका बाजूला राजस्थान रॉयल्सकडून आयपीएल खेळणारा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल आहे, तर दुसऱ्या बाजूला चेन्नई सुपर किंग्जकडून सलामी करणारा…