Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पहिल्या अटीतटीच्या टी-20 सामन्यात भारताचा 5 धावांनी पराभव, मालिकेत वेस्ट इंडिजची 1-0 ने आघाडी

वेस्ट इंडिजचा कर्णधार रोवमॉन पॉवेल याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ब्रेंडन किंग आणि काइल मायर्स यांनी संयमी सुरुवात केली. पण चौथ्या षटकात चहल याने लागोपाठ दोन विकेट घेत विडिंजला बॅकफूटवर ढकलले. ब्रँडन किंग आणि कायले मेयर्स या सलामी जोडीने 29 धावांची भागीदारी केली.

  • By Amrut Sutar
Updated On: Aug 04, 2023 | 07:24 AM
पहिल्या अटीतटीच्या टी-20 सामन्यात भारताचा 5 धावांनी पराभव, मालिकेत वेस्ट इंडिजची 1-0 ने आघाडी
Follow Us
Close
Follow Us:
त्रिनिदाद : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात वन-डे मॅच झाल्यानंतर कालपासून टी-20 मालिकेला (T20 Series) सुरुवात झाली आहे. (WI vs IND 1st T20) झाली आहे. काल पहिल्या अटीतटीच्या टी-20 सामन्यात भारताचा पाच धावांनी पराभव झाला आहे. या विजयामुळं मालिकेत वेस्ट इंडिजची 1-0 ने आघाडी घेतली आहे. वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना भारताला (India) विजयासाठी दिडशे धावांचे आव्हाने दिले होते. याचा पाठलाग करताना भारताचे नऊ फलंदाज बाद झाले. टीम इंडियाला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 145 धावाच करता आल्या. वेस्ट इंडिजने ( west indies) या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली.
भारताची खराब सुरुवात…
दरम्यान, वेस्ट इंडिजने दिलेल्या 150 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात अतिशय निराशाजनक झाली. आघाडीच्या फलंदाजंनी निराशाजनक कामगिरी केली. सलामी जोडी सपेशल फ्लॉप ठरली. इशान किशन 6 आणि शुबमन गिल याने 3 धावा करुन मैदानाहबाहेरचा रस्ता धरला. कुलदीप यादव 3 रन्स केल्या. तर युजवेंद्र चहल आणि मुकेश कुमार दोघेही 1 धावेवर नाबाद राहिले, मात्र त्यांना विजय मिळवून देता आलं नाही. 28 धावांत भारताने दोन विकेट गमावल्या होत्या. टीम इंडियाकडून डेब्यूटंट तिलक वर्मा याने सर्वाधिक 39 धावा केल्या. सूर्यकुमार यादवने 21 धावांच योगदान दिलं. कॅप्टन हार्दिक पंड्या निर्णायक क्षणी 19 रन्स करुन माघारी परतला. अक्षर पटेल याने 13, तर संजू सॅमसन याने 12 धावा केल्या. अर्शदीप सिंह 12 धावांवर रन आऊट झाला. या सहा जणांशिवाय इतर 5 जणांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही.
विडिंजचे 150 धावांचे आव्हान
वेस्ट इंडिजचा कर्णधार रोवमॉन पॉवेल याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ब्रेंडन किंग आणि काइल मायर्स यांनी संयमी सुरुवात केली. पण चौथ्या षटकात चहल याने लागोपाठ दोन विकेट घेत विडिंजला बॅकफूटवर ढकलले. ब्रँडन किंग आणि कायले मेयर्स या सलामी जोडीने 29 धावांची भागीदारी केली. चहलने विंडिजला या एकाच ओव्हरमध्ये 2 झटके दिले. चहलने मेयर्सला 1 आणि किंगला 28 धावांवर आऊट केलं. जे चार्ल्स याने 3 रन्स केल्या. निकोलस पूरन याने 41 रन्स जोडल्या. तर कॅप्टन रोवमेन पॉवेल याने सर्वाधिक 48 धावांची खेळी केली. भारताच्या गोलंदाजीत अर्शदीप सिंग आणि युझवेंद्र चहलने 2-2, तर हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव यांनी 1-1 विकेट घेतली. वेस्ट इंडिजने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली.

Web Title: India lost the match by five runs west indies lead in the series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2023 | 07:24 AM

Topics:  

  • india
  • West Indies

संबंधित बातम्या

युक्रेन युद्ध रोखण्यासाठी भारतावर कर लावणे होते आवश्यक; ट्रम्प प्रशासनाचे सर्वोच्च न्यायालयात विवादित विधान
1

युक्रेन युद्ध रोखण्यासाठी भारतावर कर लावणे होते आवश्यक; ट्रम्प प्रशासनाचे सर्वोच्च न्यायालयात विवादित विधान

IRCC : कॅनडामध्ये भारतीयांना कायमस्वरूपी रहिवासी बनण्याची सुवर्णसंधी; कार्नी सरकारने पाठवले आमंत्रण
2

IRCC : कॅनडामध्ये भारतीयांना कायमस्वरूपी रहिवासी बनण्याची सुवर्णसंधी; कार्नी सरकारने पाठवले आमंत्रण

Yudh Abhyas 2025 : ड्रोन विरुद्ध काउंटर-ड्रोन; हिमालयात धोका? अलास्कातील भारत-अमेरिका युद्ध सरावामागे ‘मोठं’ गुपित
3

Yudh Abhyas 2025 : ड्रोन विरुद्ध काउंटर-ड्रोन; हिमालयात धोका? अलास्कातील भारत-अमेरिका युद्ध सरावामागे ‘मोठं’ गुपित

US Tariff : भारतीय राजदूतांचा अमेरिकन कायदेकर्त्यांसोबत महत्त्वपूर्ण संवाद; काही मोठे घडणार याची चाहूल?
4

US Tariff : भारतीय राजदूतांचा अमेरिकन कायदेकर्त्यांसोबत महत्त्वपूर्ण संवाद; काही मोठे घडणार याची चाहूल?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.