Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोहली ICC टॉप- १० मध्ये परतला, तीन महिन्यांपूर्वी होता ३५व्या क्रमांकावर

टीम इंडियाने विश्वचषकातील आपल्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा ४ विकेटने पराभव केला. कोहलीने ८२ धावांची नाबाद खेळी खेळली. ३१ धावांत ४ विकेट गमावणाऱ्या टीम इंडियाचा डाव सावरला. हार्दिकसोबत ११३ धावांची भागीदारी केली.

  • By Sunil Chavan
Updated On: Oct 26, 2022 | 05:41 PM
कोहली ICC टॉप- १० मध्ये परतला, तीन महिन्यांपूर्वी होता ३५व्या क्रमांकावर
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली – रविवारी मेलबर्नमध्ये पाकिस्तानविरुद्ध ८२ धावांची धडाकेबाज खेळी करणारा विराट कोहली ६३५ गुणांसह टी-२० क्रमवारीत ९व्या स्थानावर पोहोचला आहे. सूर्यकुमार यादवला एका धावेचा फटका बसला. तो आता दुसऱ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर गेला आहे.

कोहली ICC टॉप-१० मध्ये परतला:तीन महिन्यांपूर्वी होता ३५व्या क्रमांकावर
नवी दिल्ली – ही गोष्ट तीन महिन्यांपूर्वीची आहे. त्यावेळी आशिया कप सुरू होणार होता आणि विराटचे रँकिंग ३५ होते. यानंतर किंग कोहलीने अफगाणिस्तानविरुद्ध शतक झळकावले आणि १५व्या स्थानावर पोहोचला. आता टॉप १० मध्ये. २०१९ नंतर विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही शतक झळकावले नाही. यानंतर आशिया चषकात अफगाणिस्तानविरुद्ध त्याचे एकूण ७१ वे शतक होते.

टीम इंडियाने विश्वचषकातील आपल्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा ४ विकेटने पराभव केला. कोहलीने ८२ धावांची नाबाद खेळी खेळली. ३१ धावांत ४ विकेट गमावणाऱ्या टीम इंडियाचा डाव सावरला. हार्दिकसोबत ११३ धावांची भागीदारी केली. शेवटच्या षटकात ११६ धावांची गरज असताना कोहलीनेच नो बॉलवर षटकार मारून संघाला विजयाचा रस्ता दाखवला. कोहलीला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

विराटची ही विराट खेळी ऐतिहासिक ठरली. अगदी साध्या आकड्यांचा देखील विचार केला तर. केएल राहुल, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, अक्षर पटेल, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक आणि रविचंद्रन अश्विन. या सर्व फलंदाजांना मिळून केवळ ६७ धावा करता आल्या. दुसरीकडे विराटच्या बॅटमधून ८२ धावा झाल्या. त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे पराभवाच्या उंबरठ्यावर पोहोचलेला संघाला त्याने विजयश्री मिळवून दिली.

Web Title: King virat kohli returns to icc top 10 three months ago he was at no 35 now at no 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2022 | 05:41 PM

Topics:  

  • King virat Kohli

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.