Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चेंगराचेगरी प्रकरणाच्या तीन महिन्यानंतर RCB च्या सोशल मिडियावर पहिली पोस्ट! IPL च्या ट्राॅफीची परतफेड पडली महागात

आता या चेंगराचेगरी प्रकरणाच्या तीन महिन्यानंतर आरसीबीच्या सोशल मिडियावर पोस्ट शेअर करण्यात आली आहे. यामध्ये त्यांनी पुन्हा नव्याने सुरु करण्यासाठी संदेश दिला यामध्ये नक्की त्यांनी काय म्हटले आहे यासंदर्भात सविस्तर वाचा. 

  • By शुभांगी मेरे
Updated On: Aug 30, 2025 | 11:36 AM
फोटो सौजन्य - सोशल मिडिया

फोटो सौजन्य - सोशल मिडिया

Follow Us
Close
Follow Us:

राॅयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने 18 वर्षानंतर इंडियन प्रिमियर लीग 2025 ची ट्राॅफी जिंकली आणि त्यांना त्यानंतर त्याची परतफेड फारच महागात पडली होती. आरसीबीच्या चाहत्यांसाठी स्टेडियममध्ये मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा करण्याचा आरसीबीच्या मॅनेजमेंटचा इरादा होता पण असे न होता या मोठ्या उत्साहात 11 जणांना जिव गमवावा लागला होता त्यांना चेंगराचेगरी प्रकरणामध्ये अनेकांना यामध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणामध्ये देखील आरसीबीच्या संघावर दंड ठोठावण्यात आला होता. 

चेंगराचेगरी प्रकरण झाल्यानंतर सोशल मिडियावर देखील मागील तीन महिने राॅयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या मॅनेजमेंटने कोणतीही पोस्ट केली नव्हती. त्यामुळे चाहत्यांमध्ये देखील निराशा पाहायला मिळाली होती. आता या चेंगराचेगरी प्रकरणाच्या तीन महिन्यानंतर आरसीबीच्या सोशल मिडियावर पोस्ट शेअर करण्यात आली आहे. यामध्ये त्यांनी पुन्हा नव्याने सुरु करण्यासाठी संदेश दिला यामध्ये नक्की त्यांनी काय म्हटले आहे यासंदर्भात सविस्तर वाचा. 

निवृत्तीच्या प्रश्नावर संतापला मोहम्मद शामी! म्हणाला- मी कोणाच्या आयुष्याचा दगड झालो आहे की…

आरसीबीच्या सोशल मिडीयावर पोस्ट शेअर करुन लिहीले आहे की, प्रिय १२व्या सैनिक सैन्या, हे आमचे तुम्हाला हार्दिक पत्र आहे! शांतता ही अनुपस्थिती नव्हती तर ती दुःखाची गोष्ट होती. ही जागा एकेकाळी ऊर्जा, आठवणी आणि क्षणांनी भरलेली होती ज्यांचा तुम्ही सर्वात जास्त आनंद घेतला होता.. पण ४ जूनने सगळं बदलून टाकलं. त्या दिवसाने आमची मने तोडली आणि तेव्हापासूनची शांतता ही जागा टिकवून ठेवण्याचा आमचा मार्ग बनली आहे असे त्यांनी सांगितले.

पुढे या पत्रामध्ये सांगितले आहे की, त्या शांततेत, आम्ही दुःखी आहोत, ऐकत आहोत, शिकत आहोत. आणि हळूहळू, आम्ही फक्त प्रतिसादापेक्षा काहीतरी अधिक निर्माण करू लागलो आहोत. ज्यावर आम्ही खरोखर विश्वास ठेवतो.

अशा प्रकारे 𝗥𝗖𝗕 𝗖𝗔𝗥𝗘𝗦 जिवंत झाले. ते आमच्या चाहत्यांना सन्मानित करण्याच्या, बरे करण्याच्या आणि त्यांच्या पाठीशी उभे राहण्याच्या गरजेतून वाढले. आमच्या समुदायाने आणि चाहत्यांनी आकार दिलेल्या अर्थपूर्ण कृतीसाठी एक व्यासपीठ. आम्ही आज या जागेत परतलो आहोत, उत्सवाने नाही तर काळजीने. शेअर करण्यासाठी तुमच्यासोबत उभे राहण्यासाठी. एकत्र पुढे चालण्यासाठी, कर्नाटकचा अभिमान बनत राहण्यासाठी. 

या पत्रावर आरसीबीच्या चाहत्यांच्या काही वेळातच लाखो प्रतिक्रिया आल्या आहेत. त्याचबरोबर खेळाडूंबद्दल देखील चाहते प्रेम व्यक्त करत आहेत. 

Web Title: Rcbs first post on social media three months after the stampede ipl trophy refund cost a fortune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2025 | 10:34 AM

Topics:  

  • cricket
  • IPL 2025
  • RCB
  • Sports
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

Photo : शुभमन गिलचा नवा पराक्रम, रोहित शर्माचा विक्रम मोडत WTC मध्ये सर्वाधिक शतके करणारा बनला भारतीय
1

Photo : शुभमन गिलचा नवा पराक्रम, रोहित शर्माचा विक्रम मोडत WTC मध्ये सर्वाधिक शतके करणारा बनला भारतीय

IND vs WI : भारतीय कर्णधाराने झळकावले शतक! रोहित शर्मा आणि सौरव गांगुलीला मागे टाकून रचला इतिहास रचला
2

IND vs WI : भारतीय कर्णधाराने झळकावले शतक! रोहित शर्मा आणि सौरव गांगुलीला मागे टाकून रचला इतिहास रचला

Ranji Trophy 2025 : या तीन संघाचे बदलणार कर्णधार! नवीन सिझनसाठी असे दिसणार संघ, वाचा सविस्तर
3

Ranji Trophy 2025 : या तीन संघाचे बदलणार कर्णधार! नवीन सिझनसाठी असे दिसणार संघ, वाचा सविस्तर

तरुण चाहत्यांचा अपमान करणाऱ्या बाॅडीगार्डला रोहित शर्माने फटकारले! जिंकली फॅन्सची मनं, पहा Video
4

तरुण चाहत्यांचा अपमान करणाऱ्या बाॅडीगार्डला रोहित शर्माने फटकारले! जिंकली फॅन्सची मनं, पहा Video

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.