IND vs AUS ही मालिका या दोन्ही फलंदाजांसाठी शेवटची मालिका असेल अशी अटकळ आहे. या अटकळींमध्ये, बीसीसीआयने दिलेल्या निवेदनात सर्व अटकळ फेटाळून लावण्यात आली आहे.
आता भारतीय संघ १५ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियन दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. एकदिवसीय मालिका १९ ऑक्टोबर रोजी सुरू होणार असून त्यानंतर, दोन्ही देश पाच टी-२० आंतरराष्ट्रीय सामने देखील खेळणार आहेत.
भारतीय संघाचा आगामी दौरा ऑस्ट्रेलियाचा असणार आहे. या दौऱ्यातील एकदिवसीय संघात रोहित शर्मा आणि विराट कोहली भाग आहेत. या जोडीच्या भविष्याबाबत मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भारतीय संघ शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर विराट कोहली आणि रोहित शर्मा पुनरागमन करणार आहेत. या जोडीबाबत भारतीय संघाच्या माजी प्रशिक्षकाणे विधान केले आहे.
मोठ्या कालावधीनंतर भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली भारतात परतला आहे. त्याचे भारतात आगमन होताच, विराट कोहलीचा विमानतळ लूक सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला आहे
टीम इंडियाला आता ऑस्ट्रेलियाला जायचे आहे जिथे त्यांना तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसह ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळायची आहे. एकदिवसीय मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारखे दिग्गज खेळाडू पुनरागमन करतील.
भारतीय संघ शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. तिथे एकदिवसीय मालिकेत विराट कोहली पुनरागामन करत आहे. विराटच्या पुनरागमनवर हरभजन सिंगने भाष्य केले आहे.
आता भारताचा संघ एकदिवसीय मालिका खेळताना दिसणार आहे यावेळी रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांचाही संघात समावेश आहे. पण रोहित शर्मा हा भारतीय संघाचा कर्णधार नसणार आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिका १९ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. पण ही कोहलीची शेवटची मालिका असेल का? हा प्रश्न कायम आहे आणि चाहत्यांना आशा आहे की तो खेळताना दिसेल,पण…
क्रिकेट विश्वामध्ये आतापर्यत कमालीचे कर्णधार राहिले आहेत ज्यांनी त्याच्या संघासाठी फक्त कॅप्टन्सीच नाही तर त्याप्रकारची कामगिरी केली आहे. भारताचा युवा कर्णधार शुभमन गिल आताच कर्णधार झाला आहे पण त्याने खेळलेल्या…
रोहित मुंबईतील शिवाजी पार्क येथे सराव करताना दिसला. 'हिटमॅन'ने नेटमध्ये भरपूर घाम गाळला आणि बचावात्मक शॉट्ससह अनेक चौकार आणि षटकार मारून आक्रमक फलंदाजीचा सराव केला.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे.
बीसीसीआयकडून अजीत आगरकर यांचा कार्यकाळ वाढवला असून आगरकर यांचा कार्यकाळ जून 2026 पर्यंत वाढवण्यात आला आहे. ते भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे वरिष्ठ निवड समितीचे अध्यक्ष म्हणून देखील देखील कार्यरत असणार…
ऑस्ट्रेलियातील आगामी एकदिवसीय मालिकेत विराट कोहली आणि रोहित शर्मा एकदिवसीय संघात पुनरागमन करणार आहेत. या वेळी भारतीय एकदिवसीय संघाचा कर्णधार शुभमन गिलने विराट आणि रोहितबद्दल भाष्य केलं आहे.
टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर करण्यात आला आहे. माजी कर्णधार रोहित शर्मा आणि महान विराट कोहलीसह स्टार खेळाडूंनीही या मालिकेची तयारी सुरू केली आहे.
शुभमन गिल आता कसोटी सामन्यांनंतर एकदिवसीय सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व करेल. तथापि, रोहितचे कर्णधारपद काढून घेतल्यानंतर, त्याच्या आणि किंग कोहलीच्या भविष्याबद्दल प्रश्न उपस्थित झाले आहेत.
टीम इंडिया या महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे, आता भारताचे एकदिवसीय संघाचे कर्णधारपद हे रोहित शर्माकडे न दिल्यामुळे रोहित एकदिवसीय क्रिकेटमधून देखील लवकरच निवृती घेणार अशा चर्चा सुरु आहेत.
भारताच्या नव्या कर्णधाराची घोषणा झाल्यानंतर क्रिकेट चाहत्यांच्या अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. संघाची घोषणा झाल्यानंतर आता भारताचा नवा कर्णधार शुभमन गिल यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघेही ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेमध्ये पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. शुभमन गिल आता भारतीय संघाची कमान सांभाळताना दिसणार आहे.
रोहित आणि विराट चॅम्पियन्स ट्रॉफीपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहेत. आता ते फक्त एकदिवसीय सामने खेळतात आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर हे दोन्ही दिग्गज पुन्हा एकदा खेळताना दिसू शकतात.