वृंदावनमधील विराट आणि अनुष्काच्या अनेक व्हिडिओ समोर आले आहेत आणि सध्या ते लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत. प्रेमानंद महाराजांची विराट आणि अनुष्का यांची ही पाचवी भेट ठरली आहे.
दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांनी पॉवर प्लेमध्ये बऱ्यापैकी चांगली गोलंदाजी केली. दरम्यान विराट कोहली 19 रन्स वर असताना लुंगी एनगिडीने त्याची विकेट पटकावली.
आयपीएलच्या इतिहासात आरसीबी विरुद्ध डीसी आतापर्यंत 33 वेळा आमनेसामने आले आहेत. त्यामध्ये आरसीबीने 20 तर दिल्लीने 12 सामने जिंकले आहेत. त्यामुळे सध्यातरी आरसीबीचे पारडे मजबूत दिसून येत आहे.
आज बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबी आणि एलएसजी आमनेसामने येणार आहेत. एलएसजीचे नेतृत्व ऋषभ पंत करत आहे. तर आरसीबीचे नेतृत्व रजत पाटीदार करत आहे.
सध्या विराट कोहली जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. प्रत्येक सामन्यात विराट कोहलीने चांगली खेळी केली आहे. आतापर्यंत 4 सामन्यात विराट कोहलीने 179 रन्स केल्या आहेत.
हे ग्राऊंड हाय स्कोअरिंगसाठी ओळखले जाते. त्यामुळे या ठिकाणी टॉस फार महत्वाचा समजला जात नाही. दोन्ही डावात सामने जिंकले गेले आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यात टॉस गेमचेंजर ठरेल असे म्हणता येणार…
IPL 2026 मध्ये, स्पर्धेतील 20 वा सामना रविवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (MI vs RCB) यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात बंगळुरुने मुंबईचा 18 धावांनी पराभव…
मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने 20 षटकात 4 विकेट गमावून 241 धावांचे लक्ष्य ठेवले. त्यानंतर प्रत्युत्तरात मुंबईचा संघ 20 षटकात 5 विकेट गमावून…
रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघ राजस्थान रॉयल्सविरुद्धचा सामना ६ गडी राखून हरला. सामना सुरू होण्यापूर्वी, विराट कोहलीचा 'नागिन डान्स' करतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ बघून चाहते खुष झालेत.
वैभव सूर्यवंशीने RCB विरुद्ध केवळ २६ बॉल्समध्ये ७८ धावांची शानदार खेळी केली, ज्यानंतर त्याला विराट कोहलीकडून एक खास भेट मिळाली. याशिवाय वैभवला प्लेअर ऑफ मॅचही मिळाले आणि ऑरेंज कॅपही
आज हवामान विभगाने पावसाचा अंदाज दिला होता. त्यानुसार सामना सुरू होण्याआधी या ठिकाणी पावसाने हजेरी लावली. अर्धा तास उशिरा सामना सुरू झाला. टॉस जिंकत आरआरने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
आतापर्यंत आयपीएलच्या हंगामात आरसीबी आणि राजस्थान रॉयल्सचा संघ 34 वेळा आमनेसामने आले आहेत. त्यामध्ये त्यामध्ये 14 सामने राजस्थान रॉयल्स आणि 17 सामने बंगलोरच्या संघाने जिंकले आहेत.
आज विराट कोहली आणि वैभव सूर्यवंशी यांची फलंदाजी पाहायला मिळणार आहे. तसेच भुवनेश्वर कुमार विरुद्ध वैभव सूर्यवंशी यांचा सामना रंगतदार असणार आहे. दोन्ही संघ आतापर्यंत एकूण 34 सामने खेळले आहेत.
गतविजेत्या आरसीबीने पहिल्याच सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला. या सामन्यात फ्रँचायझीसाठी विराट कोहलीच्या बॅटने धुमाकूळ घातला. त्यानंतर सध्या मोहम्मद कैफची एक सोशल मिडिया पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
आरसीबी आणि एसआरएच यांच्यातील सामन्यात, पाकिस्तानचा माजी कर्णधार मलिकची धावसंख्या पार करण्यासाठी कोहलीला २९ धावांची गरज होती आणि लक्ष्याचा पाठलाग करताना त्याने ८ व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर धाव घेत ही…
आरसीबीने आपल्या घरच्या मैदानावर, एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर, सनरायझर्स हैदराबादला ६ गडी राखून पराभूत करत विजेत्याला साजेशी सुरुवात केली. पहिल्या विजयानंतर विराट कोहलीने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.