आयपीएल फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला नवीन मालक मिळण्याची शक्यता आहे. अदर पूनावाला यांनी केलेल्या ट्विटवरुण भारतीय क्रीडा विश्वात अशी चर्चा आहे की पूनावाला आरसीबीचे मालक होण्यास इच्छुक आहेत.
वेस्ट इंडिजचा महान सलामीवीर फलंदाज ख्रिस गेलने इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. त्याने पंजाब किंग्ज सोबत घालवलेल्या हंगामातील सत्य आणि वेदना उलगडल्या आहेत.
बंगळूरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा बळी गेला. या हृदयद्रावक घटनेवर आता विराट कोहलीने प्रतिक्रिया दिली असून, आरसीबीच्या वतीने पीडितांच्या कुटुंबीयांना मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी झाली आणि त्यामुळे ११ जणांना आपला जीव गमवावा लागला. कर्नाटक सरकारने पीडितांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी पैसे दिले होते. आता आरसीबीनेही आपल्या वतीने एक मोठे पाऊल उचलले आहे.
आता या चेंगराचेगरी प्रकरणाच्या तीन महिन्यानंतर आरसीबीच्या सोशल मिडियावर पोस्ट शेअर करण्यात आली आहे. यामध्ये त्यांनी पुन्हा नव्याने सुरु करण्यासाठी संदेश दिला यामध्ये नक्की त्यांनी काय म्हटले आहे यासंदर्भात सविस्तर…
एबी डिव्हिलियर्स आयपीएलमध्ये अनेक वर्षे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून खेळला आहे. आता पुन्हा एबी डिव्हिलियर्सने मत व्यक्त केले आहे की आरसीबीला गरज असेल तर प्रशिक्षक किंवा मार्गदर्शकाची भूमिका बाजावू शकतो.
आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी आरसीबी संघाने मोहम्मद सिराजला बाहेरचा रस्ता दाखवला होता. सीरजसोबत आरसीबीने असे का केले होते/ याबाबत आता खुलासा करण्यात आला आहे.
आयपीएलमध्ये आरसीबीच्या संघाकडून खेळणारा डावखुरा वेगवान गोलंदाज यश तयार यावर्षी युपी t20 लीग खेळताना दिसणार नाही. यूपी t20 लीग मध्ये यश दयालवर आता बंदी घालण्यात आली आहे.
आता त्याच्या अडचणीमध्ये आणखी वाढ झाली आहे. जयपुरमध्ये यश दयाल विरुद्ध बलात्कार आणि पॉस्को कायद्याअंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आली आहे. त्याच्या अडचणीमध्ये आणखीन वाढ झाली आहे.
4 जून रोजी या विजयाच्या उत्साहामध्ये मोठा गोंधळ उडाला होता. यामध्ये अनेकांनी त्यांचा जीव गमावला देखील होता. या रिपोर्ट कर्नटका सरकारने हायकोर्टामध्ये अपील दाखल केली आहे यामध्ये केलेला निष्काळजीपणा यासंदर्भात…
गाझियाबादमधील एका महिलेने उत्तर प्रदेश आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) चा वेगवान गोलंदाज यश दयाळवर खूप गंभीर आरोप केले आहेत. क्रिकेटपटूचे इतर अनेक महिलांशीही संबंध आहेत असे अनेक आरोप आहेत.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या (RCB) विजयी मिरवणुकीदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीनंतर कर्नाटक सरकारने एक मोठे पाऊल उचललं आहे. कर्नाटक गर्दी नियंत्रण विधेयक, २०२५' चा ठराव मांडण्यात आला आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाच्या आयपीएलमधील विजयोत्सवात झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला तर काहीजखमी झाले. मुख्यमंत्री, गृहमंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.
आयपीएल आटोपून एक आठवडा उलटून गेला तरी देखील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ अजूनही चर्चेत आहे. आता आरसीबी संघाच्या मालकीमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आरसीबीचे मूल्यांकन सध्या २ अब्ज डॉलर्स (सुमारे १६,६०० कोटी रुपये) पर्यंत पोहोचले आहे. तथापि, डियाजियो आणि त्यांच्या भारतीय युनिट युनायटेड स्पिरिट्स लिमिटेडने या संदर्भात कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही.
सिद्धार्थ मल्ल्या याने संघाच्या विजयाच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ शेअर केला होता, परंतु त्याचा व्हिडिओ इन्स्टाग्रामने काढून टाकला. या भागात, सिद्धार्थ मल्ल्याने आता बीसीसीआय आणि आयपीएलवर जोरदार हल्ला केला.
आरसीबीच्या संघाने या सिझनमध्ये चॅम्पियन ची ट्रॉफी 18 वर्षानंतर जिंकली. त्यानंतर चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला आहे आता याचा धक्का आणखी आरसीबी संघाला लागला आहे.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या विजयी रॅलीत चेंगराचेंगरी होऊन ११ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याप्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरुद्ध औपचारिक तक्रार दाखल करण्यात आली आहे.
कर्नाटक सरकारने या प्रकरणाची न्यायालयीन चौकशीची घोषणा केली आहे. बंगळुरू शहर जिल्हा उपायुक्त आणि जिल्हा दंडाधिकारी या प्रकरणाची चौकशी 15 दिवसांमध्ये पूर्ण करणार आहेत.
४ जून रोजी एम चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीची घटना घडून ११ जणांचा मृत्यू झाला होता. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना प्रत्येकी १० लाख रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे.