Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“भारताचे गोलंदाज तर….” शोएब अख्तरचा भारतीय संघाला टोमणा

अंतिम सामन्यात पाकिस्तानच्या विजयाची किती शक्यता आहे याबाबत बोलताना अख्तर म्हणाला की, 'संघाचा विजय हा बाबर आझम (Babar Azam) आणि मोहम्मद रिझवान यांच्यावर बराचसा अवलंबून असणार आहे. न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात या दोघांचा स्ट्राईक रेट खूप महत्वाचा ठरला होता

  • By Pooja Pawar
Updated On: Nov 13, 2022 | 02:49 PM
“भारताचे गोलंदाज तर….” शोएब अख्तरचा भारतीय संघाला टोमणा
Follow Us
Follow Us:

पाकिस्तानचा संघ टी २० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झाल्यापासून पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांमध्ये काहीसा गर्व निर्माण झाला आहे. याआधी फायनल मध्ये गेलेल्या पाकिस्तान संघाची प्रशंसा करताना पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी ट्विट करून भारतीय संघाची खिल्ली उडवली होती. तर आता पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर (Shoaib Akhtar) याने देखील भारतीय गोलंदाजांना खोचक टोला लगावला आहे.

टीम इंडिया सेमी फायनलमध्ये इंग्लंडकडून पराभूत झाल्यानंतर शोएब अख्तर भारतावर सातत्याने टीका करत आहे. आता इंग्लंड पाकिस्तान अंतिम सामन्यादरम्यान देखील अख्तरने भारताला टोमणा मारला. आपल्या युट्यूब चॅनलवरील व्हिडिओत अख्तर म्हणाला की, ‘सेमी फायनल आणि फायनल सामन्यात फरक इताकच असणार आहे की इंग्लंडचा आत्मविश्वास हा आभाळात पोहचला असेल. मात्र इंग्लंडला माहिती आहे की पाकिस्तानचे गोलंदाज भारतासारखे नाहीत. त्यांना विजय मिळवण्यासाठी खूप कष्ट करावे लागणार आहेत. त्यांना जाता जाता विजय मिळवता येणार नाहीये.’

अंतिम सामन्यात पाकिस्तानच्या विजयाची किती शक्यता आहे याबाबत बोलताना अख्तर म्हणाला की, ‘संघाचा विजय हा बाबर आझम (Babar Azam) आणि मोहम्मद रिझवान यांच्यावर बराचसा अवलंबून असणार आहे. न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात या दोघांचा स्ट्राईक रेट खूप महत्वाचा ठरला होता. मेलबर्नवरील विकेट या दोघांना तोच स्ट्राईक रेट कायम राखण्यास मदत करेल.’

Web Title: So the bowlers of india shoaib akhtar taunt to the indian team

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2022 | 02:49 PM

Topics:  

  • England
  • Paksitan
  • Shoaib Akhtar
  • T20 world cup

संबंधित बातम्या

UK Train Crash: ब्रिटनमध्ये हाय-स्पीड ट्रेन रुळावरून घसरली; 3 डबे उलटले, प्रवाशांनी केले या भीषण दृश्याचे वर्णन
1

UK Train Crash: ब्रिटनमध्ये हाय-स्पीड ट्रेन रुळावरून घसरली; 3 डबे उलटले, प्रवाशांनी केले या भीषण दृश्याचे वर्णन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.