एडीनबर्ग येथे झालेल्या आयसीसीच्या बैठकीत या नवीन फॉर्मटची घोषणा करण्यात आली आहे. 2028 मध्ये ऑक्टोबर ते नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये हा वर्ल्डकप खेळवला जाणार आहे.
आयसीसी बोर्डाने कॅनडा क्रिकेटवर बंदी घालण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. नियमांचे उल्लंघन केल्यामुळे आयसीसीने क्रिकेट कॅनडावर निलंबनाची कुऱ्हाड चालवली आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात मोठी स्पर्धा मानली जाणारी २०२७ ची एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये खेळवली जाईल. झिम्बाब्वे, नामिबिया आणि दक्षिण आफ्रिका संयुक्तपणे या स्पर्धेचे आयोजन करतील.
256 धावांचा डोंगर उभारून झिम्बाब्वेला भारताने तगडे आव्हान दिले होते. मात्र या आव्हानासमोर बॅनेट वगळता झिम्बाब्वेची टीम तग धरू शकली नाही आणि २० ओव्हरमध्ये ६ विकेट्स गमावत सामनाही हरला
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज केन रिचर्डसनने वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. तो टी-२० विश्वचषक विजेत्या संघाचाही भाग होता. २०२१ मध्ये ऑस्ट्रेलियाने टी-२० विश्वचषक जिंकला होता.
अल्लाह गझनफरने त्याच्या वडिलांच्या निधनाची बातमी सोशल मीडियावरून शेअर केली आणि शोक व्यक्त केला. अल्लाह गझनफर हा आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा सदस्य आहे.
या विश्वचषकासाठी पाकिस्तानच्या संघात सात मोठे बदल करण्यात आले आहेत. बाबर आझम सारख्या वरिष्ठ खेळाडूंना कायम ठेवण्यात आले आहे, तर मोहम्मद रिझवान आणि हरिस रौफ सारख्या खेळाडूंना वगळण्यात आले आहे.
२०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर झाला आहे. दुखापतग्रस्त खेळाडूंनाही संघात स्थान देण्यात आले आहे. वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड यांच्यासह टिम डेव्हिड यांचाही समावेश आहे.
२०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली १५ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. यामध्ये काही खेळाडूंना संधी मिळाली नाही, जाणून घ्या
नवी दिल्लीतील १० जनपथ येथे बुधवारी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी २०२५ चा अंध महिला टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय महिला संघाची भेट घेऊन त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.
दक्षिण आफ्रिका आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे, या दोन संघात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. अशातच ऑस्ट्रेलियाने टी-२० मध्ये नवीन सलामी जोडीची घोषणा केली…
भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या टी२० विश्वचषकात एकूण २० संघ सहभागी होतील. आतापर्यंत १३ संघांनी या मेगा आयसीसी स्पर्धेसाठी तिकिटे मिळवली आहेत, ७ स्थानांसाठीची शर्यत अजूनही सुरू आहे.
इंडियन प्रीमियर लीगमध्ये केएल राहुल हा सद्या चांगल्या फॉर्ममधून जात आहे. केएल राहुल दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत आहे. राहुलने पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषकात खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
भारताच्या संघाने एकही सामना न गमावता सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये काही वेळातच ३१ जानेवारी रोजी सामना सुरु होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी १२ वाजता…
सुपर-६ फेरीत एकूण १२ संघांचा समावेश आहे, यामध्ये ६-६ संघाचे दोन गटात विभागले करण्यात आले आहे. दोन्ही गटातील टॉप-२ संघ उपांत्य फेरीत प्रवेश करणार आहेत. पॉइंट टेबलवर एक नजर टाकल्यास…
निक्की प्रसादच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने वेस्ट इंडिजचा ९ विकेट राखून पराभव केला. वेस्ट इंडिजला अवघ्या ४४ धावांत गुंडाळल्यानंतर निकी ब्रिगेडने सामना सहज जिंकला.
पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया जाणार नसल्याने चांगलाचा वाद पेटलेला असताना भारतीय अंध संघाला क्रिडा मंत्रालयाने पाकिस्तानला जाण्यासाठी NOC दिली आहे.
आता उपांत्य फेरीमध्ये कोणत्या संघानी प्रवेश केला आहे आणि कोणता संघ कोणाशी भिडणार यावर एकदा नजर टाका. ग्रुप A मधून ऑस्ट्रेलियाच्या संघाने सर्व सामने जिंकून सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे.…
भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये काल म्हणजेच ६ ऑक्टोबर रोजी पार पडला. यामध्ये भारतीय महिला संघाने ६ विकेट्सने विजय मिळवला. आता बीसीसीआयने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे यामध्ये बेस्ट…