दक्षिण आफ्रिका आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे, या दोन संघात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. अशातच ऑस्ट्रेलियाने टी-२० मध्ये नवीन सलामी जोडीची घोषणा केली…
भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या टी२० विश्वचषकात एकूण २० संघ सहभागी होतील. आतापर्यंत १३ संघांनी या मेगा आयसीसी स्पर्धेसाठी तिकिटे मिळवली आहेत, ७ स्थानांसाठीची शर्यत अजूनही सुरू आहे.
इंडियन प्रीमियर लीगमध्ये केएल राहुल हा सद्या चांगल्या फॉर्ममधून जात आहे. केएल राहुल दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत आहे. राहुलने पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषकात खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
भारताच्या संघाने एकही सामना न गमावता सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये काही वेळातच ३१ जानेवारी रोजी सामना सुरु होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी १२ वाजता…
सुपर-६ फेरीत एकूण १२ संघांचा समावेश आहे, यामध्ये ६-६ संघाचे दोन गटात विभागले करण्यात आले आहे. दोन्ही गटातील टॉप-२ संघ उपांत्य फेरीत प्रवेश करणार आहेत. पॉइंट टेबलवर एक नजर टाकल्यास…
निक्की प्रसादच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने वेस्ट इंडिजचा ९ विकेट राखून पराभव केला. वेस्ट इंडिजला अवघ्या ४४ धावांत गुंडाळल्यानंतर निकी ब्रिगेडने सामना सहज जिंकला.
पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया जाणार नसल्याने चांगलाचा वाद पेटलेला असताना भारतीय अंध संघाला क्रिडा मंत्रालयाने पाकिस्तानला जाण्यासाठी NOC दिली आहे.
आता उपांत्य फेरीमध्ये कोणत्या संघानी प्रवेश केला आहे आणि कोणता संघ कोणाशी भिडणार यावर एकदा नजर टाका. ग्रुप A मधून ऑस्ट्रेलियाच्या संघाने सर्व सामने जिंकून सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे.…
भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये काल म्हणजेच ६ ऑक्टोबर रोजी पार पडला. यामध्ये भारतीय महिला संघाने ६ विकेट्सने विजय मिळवला. आता बीसीसीआयने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे यामध्ये बेस्ट…
काल भारताच्या संघाचा सामना त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध झाला. यामध्ये भारताच्या महिला संघाने दमदार कमबॅक करत विश्वचषकाच्या गुणतालिकेमध्ये मोठे बदल झाले आहेत. भारतीय महिला संघाचा तिसरा सामना श्रीलंकाविरुद्ध पार पडणार…
आता नुकतेच भारताचा विजयी संघातील काही खेळाडू द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शोमध्ये आले होते. यावेळी भारताचा कॅप्टन रोहित शर्माने अनेक मोठे खुलासे केले आहेत. T20 विश्वचषक 2024 मधील फायनलच्या…
भारतीय संघाचे दोन सराव सामने पार पडले यामध्ये भारताच्या संघाने दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवला. भारतीय महिला संघाचा दुसरा सामना महत्वाचा असणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात ६ ऑक्टोबरला सामना होणार…
T20 महिला विश्वचषक २०२४ चे आयोजन UAE ला करण्यात आले आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये होणार सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होणार आहे. न्यूझीलंडचा संघ हा क्रिकेट विश्वात…
आजपासून महिला T-२० वर्ल्ड कपचा शुभारंभ होणार आहे. गट B मधील संघाचा आज पहिला सामना रंगणार आहे. हा सामना बांग्लादेश विरुद्ध स्कॉटलंड यांच्यामध्ये खेळवला जाणार आहे. तर गट A मधील…
भारत विरुध्द वेस्ट इंडीज सामन्यात भारताच्या संघाने वेस्ट इंडिजला २० धावांनी पराभूत केलं आहे. कालच्या सामन्यामध्ये भारतच्या फलंदाजांनी कमालीची कामगिरी केली त्याचबरोबर भारताच्या गोलंदाजांनी वेस्ट इंडिजच्या संघाला १२१ धावांवर रोखले…
आता २०२६ मध्ये होणाऱ्या T२० विश्वचषकाच्या संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. आता मोठी अपडेट समोर येत आहे की, भारत २०२६ मध्ये होणाऱ्या T२० विश्वचषकाचे आयोजन करणार असा खुलासा झाला…
भारताच्या संघाने जून महिन्यामध्ये T२० विश्वचषक नावावर केला. यामध्ये भारताच्या संघाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून टीम इंडिया विश्वविजेती झाली. भारताच्या संघाने आतापर्यत चार विश्वचषक जिंकले आहेत. यामध्ये १९८३, २००७, २०११…
मेन्स टी- २० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर वुमन्स टी- २० वर्ल्ड कप स्पर्धा देखील लवकर होणार आहे. या स्पर्धेचे बिगुल वाजले आहे. जवळपास ४० ते ४२ दिवस या स्पर्धेसाठी शिल्लक राहिले…
बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला होस्टिंगचा प्रस्ताव दिला होता. परंतु बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी स्पष्ट नकार दिला आहे अशी माहिती समोर आली आहे. आता महिला T२० विश्वचषक…