Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

13 वर्षात पहिल्यांदाच विराट कोहलीचे कसोटी क्रिकेटमधून नाव वगळले, नक्की कारण काय?

विराट कोहली या १७ सदस्यीय भारतीय संघात नाही. खरंतर विराट कोहली वैयक्तिक कारणांमुळे खेळत नसल्याचे बोलले जात आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 10, 2024 | 02:19 PM
13 वर्षात पहिल्यांदाच विराट कोहलीचे कसोटी क्रिकेटमधून नाव वगळले, नक्की कारण काय?
Follow Us
Follow Us:

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये दोन कसोटी सामने पार पडले आहेत आणि यामध्ये दोन्ही संघाची आतापर्यत १-१ अशी बरोबरी आहे. १५ फेब्रुवारी रोजी तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी राजकोटमध्ये दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. त्याचबरोबर या मालिकेतील शेवटच्या ३ कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. विराट कोहली या १७ सदस्यीय भारतीय संघात नाही. खरंतर विराट कोहली वैयक्तिक कारणांमुळे खेळत नसल्याचे बोलले जात आहे.

पार पडलेल्या पहिल्या आणि दुसऱ्या कसोटी सामन्यांमध्ये भारताचा माजी कर्णधार विराट कोहली खेळला नाही. भारत-इंग्लंड मालिका सुरू होण्यापूर्वी विराट कोहलीने पहिल्या २ कसोटी सामन्यांमधून आपले नाव मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या मालिकेतील शेवटच्या ३ कसोटी सामन्यांमध्ये विराट कोहली खेळेल असे मानले जात होते. मात्र, भारतीय चाहत्यांची निराशा झाली आहे. विराट कोहली वैयक्तिक कारणांमुळे खेळू शकणार नाही. विराट कोहलीच्या १३ वर्षांच्या कसोटी कारकिर्दीत हा खेळाडू एकही कसोटी सामना खेळू शकला नसल्याची ही पहिलीच वेळ आहे.

हैदराबादमधील पराभवानंतर टीम इंडियाचा पलटवार…
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिली कसोटी हैदराबाद येथे खेळली गेली. या कसोटीत बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील ब्रिटिशांनी भारतीय संघाचा २८ धावांनी पराभव केला. मात्र यानंतर टीम इंडियाने दुस-या कसोटीत शानदार पलटवार केला. विशाखापट्टणम कसोटीत भारतीय संघाने इंग्लंडचा १०६ धावांनी पराभव केला. आता हे दोन्ही संघ १५ फेब्रुवारीपासून राजकोटमध्ये आमनेसामने येणार आहेत. यानंतर चौथी कसोटी रांचीमध्ये खेळवली जाईल. तर शेवटच्या कसोटीसाठी दोन्ही संघ धर्मशाला येथे आमनेसामने असतील.

Web Title: Virat kohlis name omitted from test cricket for the first time in 13 years what exactly is the reason india vs england team india international cricket

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2024 | 02:19 PM

Topics:  

  • India vs England
  • international cricket
  • playing 11
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

IND vs SL 1st Test: गॉलमध्ये फिरकीचा ‘खेळ’!  जागा 2 अन् दावेदार 4, कर्णधार गिलसमोर Playing 11 चा पेच; कोणाला मिळणार संधी?
1

IND vs SL 1st Test: गॉलमध्ये फिरकीचा ‘खेळ’! जागा 2 अन् दावेदार 4, कर्णधार गिलसमोर Playing 11 चा पेच; कोणाला मिळणार संधी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.