टीम इंडियाचा स्टार फलंदाज अभिषेक शर्माची बॅट संपूर्ण स्पर्धेत शांत राहिली. अंतिम फेरीपूर्वी त्याचा फॉर्म टीम इंडियासाठी चिंतेचा विषय बनत असताना, संजू सॅमसनला अजूनही अभिषेकवर विश्वास आहे.
भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यामध्ये झालेल्या सामन्यामध्ये भारताच्या संघाने अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आहे या सामन्यानंतर हॅरी ब्रुकने त्यानी केलेल्या चुका सांगितल्या त्याचबरोबर त्याने बेथलचे कौतुक देखील केले.
जेकब बेथेलने एक तुफानी शतक झळकावले. एकेकाळी, या २२ वर्षीय खेळाडूने १.४ अब्ज भारतीयांच्या हृदयाचे ठोके वाढवले होते, परंतु तो इंग्लंडला अंतिम रेषा ओलांडण्यास मदत करू शकला नाही.
बुमराहने त्याच्या फॉलो-थ्रूमध्ये चेंडू ब्लॉक केला, ज्यामुळे स्टँडमध्ये बसलेल्या साक्षी धोनीला बुमराहने झेल घेतल्याचे वाटले. साक्षी सीटवर नाचायला लागली यावेळी धोनीने शांत केले आणि हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला.
सामन्यानंतर संजूला त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर सॅमसनने विजयाचे श्रेय जसप्रीत बुमराहला दिले आणि त्याला खरा हिरो म्हटले.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जाईल. भारत आणि इंग्लंड हा सेमीफायनलचा सामना क्रिकेट चाहत्यांना कधी आणि कुठे मोफत पाहता येणार यासंदर्भात सविस्तर जाणून घ्या.
सेमीफायनल २ मध्ये भारत ग्रुप २ मधील नंबर वन संघाशी सामना करेल. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात भारत आणि इंग्लंड यांच्यातील आमनेसामने सेमीफायनलची ही हॅट्रिक…
भारत आणि न्यूझीलंड हे उपांत्य फेरीत स्थान मिळविण्यासाठी स्पर्धा करत आहेत. उर्वरित सामन्यांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारा संघ उपांत्य फेरीत स्थान निश्चित करेल.
दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव झाल्यानंतर भारताच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. उपांत्य फेरीच्या शर्यतीत राहण्यासाठी, भारताला कोणत्याही किंमतीत तीनपैकी दोन सामने जिंकावे लागतील.
आज महिला विश्वचषक 2025 चा आठवा सामना कळवला जाणार आहे. हा सामना बांगलादेश महिला संघ विरुद्ध इंग्लंड महिला संघ यांच्यात रंगणार आहे. आजचा दुसरा विजय कोणाच्या हाती लागणार हे पाहणे मनोरंजक…
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान चौथ्या सामन्यात ऋषभ पंतला दुखापत झाली होती. त्याच्या पायाला फ्रॅक्चर झाले होते चाहते त्याच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि आता पंतबद्दल एक मोठी बातमी समोर येत…
जवळजवळ आठ वर्षांनी राष्ट्रीय संघात परतलेल्या नायरने अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीच्या आठ डावांमध्ये २५.६२ च्या सरासरीने २०५ धावा केल्या. हा टॉप-ऑर्डर फलंदाज सुधारणा करण्याचा दृढनिश्चयी आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड ज्या मालिकेनंतर आता भारताचा वेगवान गोलंदाज आकाशदीप हा पहिल्यांदाच त्याच्या मूळ गावी गेला होता. रोहता जिल्ह्यामध्ये त्याच्यामुळे गावी देहरी येथे चाहत्यांनी त्याचे जंगी स्वागत केले.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील मँचेस्टरमध्ये खेळल्या गेलेल्या चौथ्या कसोटी सामन्यादरम्यान झालेल्या हस्तांदोलन वादावर भारतीय अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरने आपले मौन सोडले आहे.
करुण नायरचा केएल राहुलसोबतचा व्हायरल झालेल्या व्हिडिओमागचं सत्य सांगितलं आहे. करुण नायर आणि केएल राहुल यांचा चौथ्या सामन्याच्या वेळचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता.
आकाशदीपच्या या कृत्यावर अनेक माजी क्रिकेटपटू संतापले आणि त्यांनी आयसीसीकडे आकाशदीपवर दंड ठोठावण्याची मागणीही केली. निरोप देण्यापूर्वीच दोघांमध्ये जोरदार वाद झाला आणि दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.
जसप्रीत बुमराह याने तीन सामने खेळले या तीनही सामन्यांमध्ये भारताच्या संघाला विजय मिळवता आला नाही.माजी भारतीय सलामीवीर आकाश चोप्राने जसप्रीत बुमराहवर टीका करणाऱ्यांना चोख उत्तर दिले आहे.
नुकताच भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावरून परतला आहे. या दौऱ्यात भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात आली. ही मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली. मालिकेतील एक सामना अनिर्णित राहिला.…
मालिकेदरम्यान टीम इंडियाने त्यांच्या प्लेइंग ११ मध्ये अनेक बदल केले, परंतु अभिमन्यू ईश्वरनला खेळण्याची संधी दिली नाही. २९ वर्षीय फलंदाज संपूर्ण दौऱ्यात संघासोबत राहिला, परंतु संधीची त्याला आस होती.