निवृत्तीच्या चर्चा आणि बीसीसीआयच्या पुढील वाटचालीच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर, रोहित शर्माने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात शानदार कामगिरी करून दाखवली. इंग्लंडसमोर रोहित बरसला
रोहित शर्माच्या निवृत्तीबाबत विविध अफवा सातत्याने पसरत आहेत. दरम्यान, बीसीसीआयने स्वतः पुढे येऊन या अफवांचे खंडन केले आहे. हा रोहित शर्माचा शेवटचा सामना नाही असं स्पष्ट सांगितले
अनुभवी सलामीवीर रोहित शर्मा लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यानंतर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याची शक्यता असून ऐतिहासिक निरोपाचा सामना पाहण्यासाठी आई-वडील लंडनला पोहोचले.
शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडला पराभूत करून आघाडी घेतली. गेल्या काही सामन्यांमधील पराभवाचा दुष्काळ संपला आहे
तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने इंग्लंडला ६ गडी राखून पराभूत करत १-० अशी आघाडी घेतली. भारतीय संघाने ४५.२ षटकांत २६२ धावा करून सामना जिंकला.
कर्णधार शुभमन गिलच्या ८० धावांच्या जोडीला उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडला ६ गडी राखून पराभूत करत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
दुसऱ्या डावात भारतीय महिला क्रिकेट संघाने स्मृती मंधानाने 70, शेफाली वर्माने 33 तर यास्तिका भाटीयाने शानदार शतक लगावले. यास्तिका भाटीया शानदार 113 रन्सची खेळी केली.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली उद्या पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. तो इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे. भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व शुभमन गिल करणार आहे.
या मालिकेत अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी या सलामीच्या जोडीकडून एका स्फोटक सलामीच्या भागीदारीची अपेक्षा होती, पण तसे घडले नाही. मात्र बीसीसीआयने या दोघांना धारेवर धरले आहे
भारतीय संघाला आज विजय हवा असेल तर काही चुका टाळण्याची गरज असणार आहे. कर्णधार श्रेयस अय्यरवर मोठी जबाबदारी असणार आहे. भारतीय संघाने कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत याबाबत जाणून घेऊयात.
इंग्लंडच्या गोलंदाजीसमोर भारताचे फलंदाज सपशेल अपयशी ठरल्याचे दिसून आले. इंग्लंडच्या गोलंदाजांनी कमाल केलीच पण विकेटच्या मागे जोस बटलरने देखील चांगली कामगिरी केली आहे.
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात १२५ धावांनी दारुण पराभव पत्करावा लागला. प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी घेतलेल्या निर्णयामुळे संपूर्ण संघात गोंधळ निर्माण झाला
कालच्या सामन्यात इंग्लंडचा लेग स्पिनर आदिल रशीदने शानदार गोलंदाजी केली. ज्याने कालच्या सामन्यात 2.4 ओव्हर्सची गोलंदाजी केली. यामध्ये त्याने 14 रन्स देत महत्वाच्या 2 विकेट्स घेतल्या.
मालिकेतील तिसरा सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात आज तिसरा टी२० सामना खेळला गेला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडने भारतासाठी धावांचे आव्हान दिले आहे
आयपीएलसह गेल्या सहा महिन्यांपासून आपले बहुतेक सामने सपाट खेळपट्ट्यांवर खेळणाऱ्या भारतीय फलंदाजीला इंग्लंडच्या अतिरिक्त बाउन्स, चेंडूची स्विंग आणि सॅम करनसारख्या गोलंदाजांच्या विविधतेसमोर संघर्ष करावा लागत आहे.
आज भारत अन् इंग्लंडमध्ये तिसरा टी 20 सामना होणार आहे. श्रेयस अय्यरसाठी आजचा सामना अत्यंत महत्वाचा असणार आहे. श्रेयस अय्यरने आजचा सामना देखील गमावला तर त्याच्या नावावर एक नवा रेकॉर्ड…
रोहित शर्मा अफगणिस्तानविरुद्ध देखील खेळला होता. अफगणिस्तानविरुद्ध रोहित शर्माने 3 सामन्यांमध्ये 204 रन्स केल्या आहेत. तर शेवटच्या सामन्यात त्याने शानदार अर्धशतकी खेळी केली होती.