दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव झाल्यानंतर भारताच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. उपांत्य फेरीच्या शर्यतीत राहण्यासाठी, भारताला कोणत्याही किंमतीत तीनपैकी दोन सामने जिंकावे लागतील.
आज महिला विश्वचषक 2025 चा आठवा सामना कळवला जाणार आहे. हा सामना बांगलादेश महिला संघ विरुद्ध इंग्लंड महिला संघ यांच्यात रंगणार आहे. आजचा दुसरा विजय कोणाच्या हाती लागणार हे पाहणे मनोरंजक…
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान चौथ्या सामन्यात ऋषभ पंतला दुखापत झाली होती. त्याच्या पायाला फ्रॅक्चर झाले होते चाहते त्याच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि आता पंतबद्दल एक मोठी बातमी समोर येत…
जवळजवळ आठ वर्षांनी राष्ट्रीय संघात परतलेल्या नायरने अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीच्या आठ डावांमध्ये २५.६२ च्या सरासरीने २०५ धावा केल्या. हा टॉप-ऑर्डर फलंदाज सुधारणा करण्याचा दृढनिश्चयी आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड ज्या मालिकेनंतर आता भारताचा वेगवान गोलंदाज आकाशदीप हा पहिल्यांदाच त्याच्या मूळ गावी गेला होता. रोहता जिल्ह्यामध्ये त्याच्यामुळे गावी देहरी येथे चाहत्यांनी त्याचे जंगी स्वागत केले.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील मँचेस्टरमध्ये खेळल्या गेलेल्या चौथ्या कसोटी सामन्यादरम्यान झालेल्या हस्तांदोलन वादावर भारतीय अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरने आपले मौन सोडले आहे.
करुण नायरचा केएल राहुलसोबतचा व्हायरल झालेल्या व्हिडिओमागचं सत्य सांगितलं आहे. करुण नायर आणि केएल राहुल यांचा चौथ्या सामन्याच्या वेळचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता.
आकाशदीपच्या या कृत्यावर अनेक माजी क्रिकेटपटू संतापले आणि त्यांनी आयसीसीकडे आकाशदीपवर दंड ठोठावण्याची मागणीही केली. निरोप देण्यापूर्वीच दोघांमध्ये जोरदार वाद झाला आणि दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.
जसप्रीत बुमराह याने तीन सामने खेळले या तीनही सामन्यांमध्ये भारताच्या संघाला विजय मिळवता आला नाही.माजी भारतीय सलामीवीर आकाश चोप्राने जसप्रीत बुमराहवर टीका करणाऱ्यांना चोख उत्तर दिले आहे.
नुकताच भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावरून परतला आहे. या दौऱ्यात भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात आली. ही मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली. मालिकेतील एक सामना अनिर्णित राहिला.…
मालिकेदरम्यान टीम इंडियाने त्यांच्या प्लेइंग ११ मध्ये अनेक बदल केले, परंतु अभिमन्यू ईश्वरनला खेळण्याची संधी दिली नाही. २९ वर्षीय फलंदाज संपूर्ण दौऱ्यात संघासोबत राहिला, परंतु संधीची त्याला आस होती.
ऋषभ पंत याला चौथ्या आणि पाचव्या सामन्यात गंभीर दुखापत झाला होता चौथ्या सामन्यांमध्ये त्याच्या हाताला लागले होते त्यामुळे त्याला चालू सामना सोडावा लागला होता त्यानंतर ध्रुव जुरेल याने कीपिंग केली…
Cricket Marathi News: इंग्लंड विरुद्ध भारत या टेस्ट सिरीजमधील शेवटच्या सामन्यात भारताने सहा धावांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे ही सिरीज 2-2 अशी बरोबरीत सुटली आहे.
इंग्लंडमधील कसोटी मालिकेदरम्यान, अशी परंपरा आहे की कोणीही जिंकले तरी, मालिकावीराचा पुरस्कार दोन्ही संघांच्या खेळाडूंना दिला जातो. या कारणास्तव, भारताचा कर्णधार शुभमन गिल आणि इंग्लंडचा हॅरी ब्रूक यांची यासाठी निवड…
सध्या सोशल मिडीयावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये पाकिस्तानचे दोन खेळाडू हे भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याच्या कामगिरीबद्दल चर्चा करताना भिडले आणि त्याच्यामध्ये मोठा वाद पाहायला मिळाला.
इंडियाचा इंग्लंड दौरा आता संपला आहे. या दौऱ्यात इंडियाने इंग्लंडसोबत ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळली, त्याचबरोबर चाहत्यांच्या मनात निर्माण होणारा मोठा प्रश्न म्हणजे टीम इंडियाची पुढील कसोटी मालिका कधी कोणत्या…
ओव्हल कसोटी जिंकल्यानंतर भारतीय संघाचा सेलिब्रेशन पाहण्यासारखा होता. आता बीसीसीआयने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर खूप भावनिक दिसत आहेत.
भारतीय क्रिकेटमधील महान खेळाडूंपैकी एक असलेल्या सुनील गावस्कर यांनी मैदानावर गाणी गाऊन आणि नाचून हा विजय साजरा केला. ज्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Ind Vs Eng Test: आज भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात कसोटी सामना पार पडला. आजच्या शेवटच्या सामन्यात भारताने इंग्लंडवर ६ धावांनी विजय प्राप्त केला आहे. मोहम्मद सिराजने ५ विकेट्स घेत भारताला…