तासगावच्या पाण्याचा प्रश्न हा केवळ शेतीपुरता मर्यादित नसून संपूर्ण दुष्काळी पट्ट्याच्या आर्थिक विकासाशी जोडलेला असल्याचे आमदार शिंदे यांनी स्पष्ट केले. २०१७ पासून या भागातील दुष्काळी परिस्थितीचा अभ्यास करून पाण्यासाठी पाठपुरावा…
आमचे काम पाहून काही जणांना प्रश्न पडला, आपले काय होणार. मग त्यांनी राजकीय पार्श्वभूमी पाहून, केवळ चर्चा रंगविल्या आणि आम्ही अपात्र ठरणार, अशी आवई उठवली. प्रत्यक्षात मात्र आम्ही अपात्र ठरतो…
सर्वांगिण विकासासाठी सर्वसामान्य जनतेने मोठा विश्वास टाकून नगरसेवकांना निवडून दिले आहे. शहराचा चोहोबाजूंनी मोठा विस्तार होत आहे. या शहराचा ठोस आणि श्वाास्वत विकास करणार आहे. असा विश्वास आमदार महेश शिंदे…
सातारा जिल्ह्याचे विकासाचे प्रश्न प्रचंड प्रलंबित आहेत. महाविकास आघाडी शासनाच्या काळात खोटी भुमीपुजन आणि आश्वासने देऊन लोकांना भुलविण्यात आले. सातारच्या मेडिकल कॉलेजला एक रुपया सुद्धा मिळालेला नाही, असा खळबळजनक आरोप…
महाविकास आघाडी सरकार हे नावालाच तीन पक्षांचे सरकार होते. प्रत्यक्षात राष्ट्रवादी काँग्रेसच ते चालवत होते. त्यांनी शिवसेनेचे पद्धतशीरपणे खच्चीकरण करण्याचा एककलमी कार्यक्रम अडीच वर्षे राबविला.