नाशिक महापालिकेच्या पहिल्या महासभेत प्रशासकीय कार्यकाळातील मनमानी कारभारावर सर्वपक्षीय नगरसेवकांनी जोरदार प्रश्न उपस्थित करत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. कोट्यवधींच्या खर्चाबाबत समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने हा प्रकार घडला
नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा बोलवण्यात आली. भाजपमध्ये सर्वाधिक जागा मिळूनही नाराजी तर अल्प बळ असलेल्या विरोधकांमध्ये सत्तेसाठी धडपड होती.