शोभा यात्रेदरम्यान पोलिसांच्या सांगण्यावरून गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती, मात्र तरीही पोलिसांनी आपल्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले.
आरे परिसर आणि तेथील झाडे ही मुंबई शहराची फुफ्फुसे मानली जातात. या झाडांचे संरक्षण करणे आणि त्यासाठी पर्यायी मार्ग शोधावा असा त्या संदेशामागचा हेतू होता. त्यामुळे संदेशात कोणतीही आक्षेपार्हता अथवा…
सुरुवातीला कंपनी कायद्यांतर्गत पुणे सत्र न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता, जिथे मुश्रीफ यांच्या मुलांना समन्स बजावण्यात आले होते. या प्रकरणाला 'विशेष कायद्यायांतर्गत दाखल गुन्हा' मानण्यात आला. मात्र, त्यासाठी ईडीने…