Wardha News : वर्धा जिल्ह्यातील 41 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना दुसऱ्या शालेय गणवेशासाठी अद्याप निधी मिळालेला नाही. शिक्षण विभागाने 1.48 कोटी रुपयांच्या अतिरिक्त अनुदानाची मागणी वरिष्ठांकडे केली असून पालकांमध्ये नाराजी वाढली…
आशिषने मृत्यूपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीतून हा धक्कादायक प्रकार समोर आलाय. सुसाईड नोट हाती लागल्यानंतर आशिषची आई सुनंदा नरेश भोपळे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली.
मधु यांनी मुलांना सुत कताईचे प्रशिक्षण दिले. मुलांनी प्रत्यक्ष सुत कताईचा आनंद घेतला. संस्थेच्या विश्वस्थांनी आलेले प्रशिक्षणार्थी व पाहुण्यांचे स्वागत केले.
या अपघाताची दखल थेट पंतप्रधान मोदींनी (Narendra Modi) घेतली होती. तसेच, यात मृत्यू झालेल्या सातही मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान मोदींनी पीएमएनआरएफ मधून प्रत्येकी दोन लाखांची मदत दिली आहे. तर, जखमींना ५०…