तासगावचे संस्थानिक परशुराम भाऊ पटवर्धन यांनी स्थापन केलेल्या श्री गणेश मंदिरातील उजव्या सोंडेचा गणपतीची महती संपूर्ण जगभरामध्ये असून, हा गणेशोत्सव फक्त दीड दिवसांचा असतो. गणेश स्थापनेनंतर दुसऱ्या दिवशी दुपारी या जगप्रसिद्ध रथोत्सवास सुरुवात होते. आज हा रथोत्सव प्रचंड जल्लोषात भक्तिमय वातावरणात आणि पारंपरिक पद्धतीने पार पडला. 247 वर्षांपूर्वी प्रथम सवाला सुरुवात झाली. आज 287 वा रथोत्सव भक्तिमय वातावरणात पार पडला.
तासगावचे श्रीमंत राजेंद्र राजे पटवर्धन आणि युवराज राहुलराजे पटवर्धन यांनी इथून पुढेही अशा स्तरेन शेकडो वर्षे हा उत्सव भक्तीमय वातावरणात आणि पारंपारिक पद्धतीने पार पाडला जाईल असे सांगत 287 वर्षांच्या परंपरेला उजाळा दिला. यावेळी आमचे प्रतिनिधी मोहन राजमाने यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
तासगावचे संस्थानिक परशुराम भाऊ पटवर्धन यांनी स्थापन केलेल्या श्री गणेश मंदिरातील उजव्या सोंडेचा गणपतीची महती संपूर्ण जगभरामध्ये असून, हा गणेशोत्सव फक्त दीड दिवसांचा असतो. गणेश स्थापनेनंतर दुसऱ्या दिवशी दुपारी या जगप्रसिद्ध रथोत्सवास सुरुवात होते. आज हा रथोत्सव प्रचंड जल्लोषात भक्तिमय वातावरणात आणि पारंपरिक पद्धतीने पार पडला. 247 वर्षांपूर्वी प्रथम सवाला सुरुवात झाली. आज 287 वा रथोत्सव भक्तिमय वातावरणात पार पडला.
तासगावचे श्रीमंत राजेंद्र राजे पटवर्धन आणि युवराज राहुलराजे पटवर्धन यांनी इथून पुढेही अशा स्तरेन शेकडो वर्षे हा उत्सव भक्तीमय वातावरणात आणि पारंपारिक पद्धतीने पार पाडला जाईल असे सांगत 287 वर्षांच्या परंपरेला उजाळा दिला. यावेळी आमचे प्रतिनिधी मोहन राजमाने यांनी त्यांच्याशी संवाद साधला.






