Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Yavatmal: अस्मानी संकटामुळे कर्जमाफी करावी, शेतकऱ्यांची सरकारदरबारी मागणी

कर्जमाफी करु असे आश्वासन सरकारने दिले होते पण त्याची पूर्तता अद्याप करण्यात आलेली नाही. मागील वर्षभरात यवतमाळ जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी नापीकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jan 20, 2025 | 07:43 PM

खरीप हंगामात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. परंतु शेतकऱ्यांना अतिवृष्टीची आर्थिक मदत मिळत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. कर्जमाफी करु असे आश्वासन सरकारने दिले होते पण त्याची पूर्तता अद्याप करण्यात आलेली नाही. मागील वर्षभरात यवतमाळ जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी नापीकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत. सरकारने याचा विचार करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

Follow Us
Close

खरीप हंगामात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. परंतु शेतकऱ्यांना अतिवृष्टीची आर्थिक मदत मिळत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. कर्जमाफी करु असे आश्वासन सरकारने दिले होते पण त्याची पूर्तता अद्याप करण्यात आलेली नाही. मागील वर्षभरात यवतमाळ जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी नापीकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत. सरकारने याचा विचार करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

Follow Us:

Web Title: Due to heavy rain crisis loan waiver should be done farmers demand from the government yavatmal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 20, 2025 | 07:43 PM

Topics:  

  • Yavatmal

संबंधित बातम्या

मनमानी कर आकारणीने नागरिक संतप्त, दारव्हानगर पालिकेच्या कारभारावर रोष; नोटीसची केली होळी
1

मनमानी कर आकारणीने नागरिक संतप्त, दारव्हानगर पालिकेच्या कारभारावर रोष; नोटीसची केली होळी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.