बसस्थानकात सोयीसुविधा उपलब्ध करण्याचे प्रयत्न होत असताना राज्यात रिक्त असलेल्या वाहक पदांच्या भरतीबाबत फारसे गांभीर्य दाखवले जात नाही. बसस्थानकातील अस्वच्छतेसंदर्भात एका आगार व्यवस्थापकाला निलंबितही केले आहे.
महाराष्ट्रातील यवतमाळमधील एका गावात एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. या गावाची लोकसंख्या फक्त १,५०० आहे, परंतु गेल्या तीन महिन्यांत २७,३९७ बाळांचा जन्म झाला.
अनेकदा रेतीमाफिया दंड भरण्यास विरोध करतात आणि पकडले जाऊ नये, म्हणून वाहने थेट सरकारी कर्मचाऱ्यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न करतात.ज्यांच्यामुळे परिसरात तणाव आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे.
यवतमाळमध्ये ११ महिन्यात एसीबीच्या जाळ्यात तब्बल ९१८ लाचखोर अडकले आहेत.गंभीर माणजे या कारवाईतील लाचेची रक्कम तब्बल ३ कोटी ८२ लाख ३ हजार १९५ रुपये एवढी प्रचंड मोठी आहे.
यवतमाळमध्ये अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीने पत्नीच्या प्रियकराची हत्या केली. लाकडी दांड्याने मारहाण करून त्याचा जागीच मृत्यू झाला. आरोपी अटकेत असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
Yavatmal News : शेतकरी आत्महत्येचे भीषण वास्तव समोर आले असून नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरो (NCRB) च्या अहवालातून असे दिसून आले आहे की, २०२३ वर्षात दर तासाला किमान एका शेतकऱ्याने जीवन…
यवतमाळमधील दारव्हा नगर परिषदेने ज्या नागरिकांना मनमानी पद्धतीने कर आकारणी करण्यात आली आहे त्याविरुद्ध न्याय मागण्यासाठी पालिकेवर धडक मारली. यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यात यावा
आदिवासी समाजासाठी ५४ हजार कुटुंबांना घरे, नळांद्वारे पाणी, उपचारासाठी दवाखाने, वसतिगृह अशा अनेक सुविधा वेगाने पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी देशात 1 लक्ष कोटी रूपये निधी उपलब्ध करून दिला आहे.
युवतीसह अन्य दोघांनी बेदम मारहाण करत कपडे फाडल्याने एका चाळीस वर्षीय शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. शेतकऱ्याने विष प्रश्न करून आत्महत्या केली आहे.
एकाच दिवशी दोन खुणांच्या घटनेने यवतमाळ जिल्हा हादरलं आहे. पहिली हत्या जुन्या वादातून करण्यात आल्याचे समोर आले आहे. तर दुसरी घटना संशयाच्या रागात पतीने पत्नीची हत्या केली.
Yavatmal Crime News : यवतमाळ जिल्ह्यात एक खळबळजनक हत्याकांड उघडकीस आले असून मुख्याध्यापिकेने तिच्या शिक्षक पतीला विष देऊन मारले. धक्कादायक बाब म्हणजे मदतीला अल्पवयीन विद्यार्थी घेतले.
दोन वेगवेगळ्या दुचाकीच्या दुर्दैवी घटना घडल्या आहे. या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला आहे. एक अपघात दुचाकी डिव्हायडरला धडकल्याने झाला, तर दुसरा अपघात ट्रॅक्टरला दुचाकी धडकून झाला.
यवतमाळ जिल्ह्यात हत्येचे सत्र सुरु आहे. गेल्या चार महिन्यात खुनाच्या तब्बल १५ घटना घडल्या आहेत. आता यवतमाळ शहरात एकाच दिवशी हत्या झाल्याने संपून शहर हादरलं आहे.
कर्जमाफी करु असे आश्वासन सरकारने दिले होते पण त्याची पूर्तता अद्याप करण्यात आलेली नाही. मागील वर्षभरात यवतमाळ जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी नापीकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत.
यवतमाळमध्ये मतदार जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांची भव्य मानवी साखळी तयार करून प्रत्येकाने मतदान केले पाहिजे असा संदेश दिला. या कार्यक्रमात तब्बल 1500 पेक्षा जास्त विद्यार्थी उत्फूर्तपणे सहभागी झाले.