यवतमाळमध्ये देशी दारूविक्री दुकान आणि बिअर बारला ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला आहे. कथित खोट्या सह्यांचा आधार घेत दारू दुकानासाठी ना-हरकत प्रमाणपत्र देण्यात आल्याचा आरोप सुद्धा ग्रामस्थांनी केला आहे.
पावसाळ्यात साचलेल्या पाण्यामुळे डासांची पैदास वाढण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे भविष्यात आरोग्याच्या समस्या निर्माण होण्यापूर्वीच ग्रामपंचायतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे.
यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात सोयाबीनच्या बोगस बियाण्यांचा प्रश्न मोठ्या प्रमाणात चर्चेत आला. अनेक भागांमध्ये बियाण्यांची अपेक्षित उगवण न झाल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणीचा आर्थिक फटका सहन करावा लागला. या प्रकाराविरोधात शेतकऱ्यांनी…
आता वाळु, खनिज माफियांकडून थेट दहापट दंड वसुल होणार असुन, अनधिकृत वाहतूक आढळल्यास एकूण रॉयल्टी रकमेच्या १० पट दंड भरावा लागेल. यासाठी उमरखेड तालुक्यातील संशयास्पद उत्खनन स्थळांवर महसूल पथकांचे विशेष…
अनेक मार्गावर खड्डे, उखडलेले डांबर आणि अर्धवट कामे दिसत आहेत. यंदाच्या पावसाळ्यात या खड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहनचालक, नागरिक आणि शाळकरी मुलांसाठी धोका निर्माण झाला आहे.
मागील काही दिवसांमध्ये अमरावती शहरात सकाळी पाणीपुरवठा सुरू झाल्यावर घरातील नळांमध्ये गढूळ आणि पिवळ्या रंगाच्या पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
राज्य शासन ग्रामीण आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याचा दावा करत असताना दुसरीकडे मात्र अत्यल्प निधीअभावी आशा स्वयंसेविकांचे प्रशिक्षणच रखडल्याचे वास्तव समोर आले आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील डॉक्टरांची कमतरता ही ग्रामीण आरोग्य व्यवस्थेतील प्रमुख समस्या ठरत आहे. अनेक ठिकाणी एकाच डॉक्टरावर दोन ते तीन केंद्रांची जबाबदारी असल्याने रुग्णसेवेवर परिणाम होत आहे.
नुकसान झाल्यानंतर कागदपत्रांतील त्रुटी किंवा अटींचा आधार घेत विमा दावे नामंजूर होत असल्याच्याही तक्रारी आहेत. त्यामुळे पीकविमा नोंदणी प्रक्रिया अधिक पारदर्शक करावी, स्पष्टीकरण अनिवार्य करावे.
यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील भांब गावात एक दुर्दैवी घटना घडली आहे. राजू बापुराव चुडुके या शेतकऱ्याचे विष प्राशन केल्यानंतर उपचारादरम्यान निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
दरवर्षी पावसाळ्यात दूध उत्पादनावर परिणाम होतो. त्यामुळे काही प्रमाणात दुधाची टंचाई जाणवते. सध्या एफडीएकडून धाडसत्र सुरू असल्याने भेसळखोरांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. परिणामी दूध उत्पादनात पाच ते सात टक्क्यांची घट…
Maharashtra Farmer Suicide News: राज्य सरकारच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६' अंतर्गत जाहीर झालेल्या यादीत नाव नसल्याने यवतमाळ जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना…
उन्हाळा व पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळात गाय, बैल, शेळ्या यासह इतर पशुधनाला संसर्गजन्य आजारांचा धोका आहे. त्यामध्ये मोठ्या जनावरांना घटसर्प व फऱ्या, तर लहान जनावरांना आंत्रविकाराचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.
किटाळी गाव परिसरातील १८० हेक्टर क्षेत्रात विविध धातूंच्या उपलब्धतेचे मूल्यांकन करण्यासाठी हैदराबादस्थित कंपनीला करार देण्यात आला आहे. ही कंपनी सर्वेक्षण करून राज्य सरकारला अहवाल सादर करणार आहे.
यवतमाळ शहरातील उडपी हॉटलवरती कारवाई करून लायन्सन रद्द करण्यात आले आहे. तरी आता आम्ही स्वतः जिल्ह्यात गोपनीय माहिती घेऊन व नागरिकांच्या तक्रारी असल्यास आमची टीम कारवाईसाठी सज्ज आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यात मुलीचा सतत छळ आणि मारहाण करणाऱ्या जावयाची संतापलेल्या सासऱ्याने कुऱ्हाडीने हत्या केली. मंदिराजवळ झालेल्या वादानंतर आरोपीने जावयाच्या गळ्यावर, मानेवर आणि पाठीवर वार केले. या घटनेनंतर पोलिसांनी…
पाचखेड येथील हा पुरातत्त्वीय शोध केवळ यवतमाळच नव्हे, तर विदर्भाच्या प्राचीन इतिहासाला नव्या दृष्टीने समजून घेण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे. भूतकाळातील समृद्ध संस्कृती, शेती आणि पर्यावरणाचा वेध घेणारा हा शोध इतिहासप्रेमी…
राज्यभरात सगळीकडे मुसळधार पाऊस पडत आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे ग्रामीण भागातील संपर्क मार्गावरील पूल खचल्याने जिल्ह्यात तब्बल ३० पेक्षा जास्त ग्रामीण मार्गांवर एसटी बसफेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत.
यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय रुग्णालयात शवागारातील फ्रीजरमध्ये ठेवलेला मृतदेह दुसऱ्याच दिवशी पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली. या प्रकारामुळे मृताच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त करत रुग्णालय प्रशासनाला जाब विचारला असून…