यवतमाळच्या बोथ गावात 6 वर्षीय शिवानीची सोन्याच्या नथीसाठी गळा आवळून हत्या करण्यात आली. आरोपींनी मृतदेह पोत्यात लपवला. पोलिसांनी तपासातून एकाच कुटुंबातील 5 जणांना अटक केली.
यवतमाळच्या दरवा तालुक्यात बेपत्ता 6 वर्षीय शिवानी जाधव हिचा मृतदेह गावातील घरात पोत्यात सापडला. पोलिसांनी शोधमोहीम राबवून हा धक्कादायक प्रकार उघड केला. संशयितांना ताब्यात घेऊन तपास सुरू आहे.
यवतमाळमध्ये राणा प्रताप गेट परिसरात 19 वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला झाला. चाकू पाठीत अडकूनही जीव वाचला. मात्र पोलिसांनी गंभीर गुन्ह्याऐवजी साधा मारहाणीचा गुन्हा नोंदवल्याने कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
पुसद तालुक्यातील आरेगाव मोहा येथील ज्योतिबाराव दतराव राऊत, महागाव तालुक्यातील कातरवाडी येथील शैलेश नामदेव राठोड व आत्माराम नंदू पवार या शेतकऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
ग्रामीण भागापासून शहरापर्यंत आरोग्यसेवेचे जाळे विणण्यात आले आहे. मात्र, शासकीय आरोग्य संस्थेत डॉक्टर नियमित उपस्थित राहत नाही. आरोग्य तपासणी झाल्यास औषधी मिळत नाही.
जिल्ह्यात जंगलाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. या वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणावर वावर आहे. परंतु सध्या उन्हाळ्याची चाहूल लागत आहे. अशातच वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
यवतमाळमध्ये एकतर्फी अनैतिक संबंधातून युवकाची निर्घृण हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी अवघ्या 24 तासांत गुन्ह्याचा उलगडा करत पती-पत्नीला अटक केली असून दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील दीड लाख शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी नोंदी केल्या आहेत. यातील ४८ हजार शेतकऱ्यांना कापसाची नोंदणी केल्या नंतरही कापसाची विक्री करता आली नाही. यातून शेतकरी अडचणीत आले होते.
यवतमाळ शहरात या पाण्याच्या व्यापारातून वर्षभरात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे. मात्र पाण्याच्या गुणवत्तेवर प्रशासनाचे लक्षच नसल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
सरकार आता राज्यातील ५० बिबटे नाराला देण्याच्या तयारीत आहे तर्क आहे की, राज्यात बिबट्यांची संख्या वाढली आहे. बिबटे निवासी भागात येत असल्याने मानव-बिबट्या संघर्ष वाढला आहे.
किरण पुरंदरे यांनी टिपलेल्या या छायाचित्रात पक्ष्याचे सौंदर्य अधिकच उठावदार दिसत आहे. पक्ष्याच्या डोक्यावर, पाठीवर, पंखांवर आणि शेपटीवर दवबिंदू किंवा पावसाचे जणू काही मोतीच जमा झाले आहेत, असे चित्र या…
सेवा सहकारी संस्थांमार्फत वितरित करण्यात आलेल्या कर्जाच्या थकीत खात्याविषयी माहिती संकलनाचे काम युद्धस्तरावर करण्यात आले आहे. मात्र, ग्रामीण भागात अनेक शेतकरी आवश्यक कागदपत्रे देण्यास उदासीन असल्याचे दिसून आले.
यवतमाळ शहरात २० पेक्षा जास्त गाठीचे कारखाने असतात. यावर्षी केवळ पाच गाठींचे कारखाने तयार झाले आहेत. या ठिकाणी गाठी तयार करण्यासाठी थेट उत्तर प्रदेशातील कारागीर येतात.
रब्बी हंगामातील बहुतांश शेतकऱ्यांना गहू, हरभरा आदी पिकांची पेरणी केली असून, काही भागात पिके काढणीस आली. गत ४ दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने रब्बी पिकांसह भाजीपाला पिकावर विविध रोगराईचा प्रादुर्भाव…
यवतमाळ जिल्ह्यातल्या घाटंजी तालुक्यातल्या शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ३० विधवा महिलांसाठी ‘जीवाची मुंबई’ या सामाजिक उपक्रमांतर्गत तीन दिवसांची आनंदयात्रा आयोजित करण्यात आली.
अकोल्यात जेमतेम पक्षी अकोला वा जिल्ह्यात पोपटखेड, काटेपूर्णा, दगडपारवा, कापशी, सिसा-मासा-उदेगाव, विझोरा, दुधाळा, आगर, आखतवाडा आदी जलाशयांवर दरवर्षी स्थलांतरी पक्षी हजेरी लावतात.
वाचनालयाच्या तिजोरीत सापडलेल्या या सोन्याच्या नाण्याच्या एका बाजूला 'श्री राजा शिव' अशी अक्षरे कोरलेली असून दुसऱ्या बाजूला 'छत्रपति' असा मजकूर आहे. १६७४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी चलन चलनात आले.
कृषी यांत्रिकीकरण योजनांतर्गत महा-डीबीटी पोर्टलवरील सन २०२५-२६ पासून अर्ज मंजुरीसाठी 'प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य' ही कार्यपद्धती अवलंबविण्यात आली.
शासनाने आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वसतिगृहे बांधली आणि भोजन पुरवठ्यासाठी लाखोचा कंत्राट दिली. मात्र, या वसतिगृहात ताळमेळाचा पूर्णतः अभाव दिसून येत आहे
दरवर्षी आवश्यकतेपेक्षा कमी ऊसतोड टोळ्या येत असल्यामुळे शेतकऱ्यांना ऊस तोडीसाठी टोळीप्रमुखांच्या मागे साकडे घालावे लागत आहे. इतका खर्च करूनही मुळावा व परिसरातील अनेक शेतकऱ्यांचा ऊस अद्याप कारखान्यात पोहोचलेला नाही.