पाणीपुरवठा योजनेची दोन पट वाढलेली रक्कम यात पाणीपुरवठा मंत्री सहभागी आहे, अँटीकरप्शन केंद्र सरकारतर्फे याची चौकशी व्हावी, इम्तियाज जलील छत्रपती संभाजी नगरातील पाणी प्रश्न दिवसेंदिवस वाढतच आहे. याबाबत माजी खासदार इम्तियाजलील यांना पाणी प्रश्नावर विचारले असता ते म्हणाले, पाणी प्रश्नावर काम करणाऱ्या कंपनीने सगळ्याच लोकांना मॅनेज केलेला आहे. 50 किलोमीटर वरून शहरात पाणी आणायचं होतं आणि 52 टाक्या उभ्या करायच्या होत्या हे काम जेवढ्यामध्ये होणार आहे त्याच्यापेक्षा दोन-तीन पटीने शिल्लक पैसे लागत आहे.
पाणीपुरवठा योजनेची दोन पट वाढलेली रक्कम यात पाणीपुरवठा मंत्री सहभागी आहे, अँटीकरप्शन केंद्र सरकारतर्फे याची चौकशी व्हावी, इम्तियाज जलील छत्रपती संभाजी नगरातील पाणी प्रश्न दिवसेंदिवस वाढतच आहे. याबाबत माजी खासदार इम्तियाजलील यांना पाणी प्रश्नावर विचारले असता ते म्हणाले, पाणी प्रश्नावर काम करणाऱ्या कंपनीने सगळ्याच लोकांना मॅनेज केलेला आहे. 50 किलोमीटर वरून शहरात पाणी आणायचं होतं आणि 52 टाक्या उभ्या करायच्या होत्या हे काम जेवढ्यामध्ये होणार आहे त्याच्यापेक्षा दोन-तीन पटीने शिल्लक पैसे लागत आहे.