पुनर्विकासाच्या नावाखाली नागरिकांची संपत्ती बळकावण्याचे प्रकार वाढत चालले असताना, मिरा रोडमधील एका गृहधारकाच्या सदनिकेवर बेकायदेशीर ताबा मिळवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मुंबईतल्या एका प्रसिद्ध ठिकाणी या देवीचा जादर उत्सव केला जातो. अनेक भक्तांच्या अंगात येणारं वारं इथे शांत करण्यात येतं असा समज आहे. हा काळरात्रीचा उत्सव कसा साजरा केला जातो ते…
काळरात्री देवी नवरात्रातील सातव्या दिवशी पूजली जाणारी देवी आहे. नवदुर्गांपैकी सर्वात गूढ आणि प्रभावी स्वरूप असलेली ही देवी. तिच्या निळ्या वर्णाची आख्यायिता जाणून घेऊयात.
राज्यातील लोककलांचे संवर्धन, शेतकऱ्यांचे हित, एसटी सेवा, चेकपोस्टवरील भ्रष्टाचार अशा अनेक मुद्द्यांवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषद घेतली.
संवाद साधण्यासाठी भरतात विविध भाषा आहेत असं जरी असलं तरी संपूर्ण भारतात एक भाषा राज्याराज्यात रुळलेली आहे, अशी भाषा जी अनेकांची मातृभाषा नसली तरी रोजच्या जगण्यातली व्यावहारिक भाषेचा दर्जा असलेली…
मुंबईतील दीड दिवसाच्या गणपती विसर्जन झालेल्या शंभर ते दीडशे ट्रकमधील मूर्ती येथे विल्हेवाटीसाठी आणल्या गेल्या. हा सगळा प्रकार लक्षात येताच स्थानिकांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
लोकांनी केलेल्या मतदानाची चोरी होत असल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी केला होता याच पार्श्वभूमीवर रायगड काँग्रेसने कॅन्डल मार्चचं आयोजन केलं.
विकासकामांच्या नावाखाली शासन स्तरावर जिल्हा परिषदेकडून ग्रामपंचायतींनां अनेक कामे सांगितली जात आहेत, मात्र त्या कामाचा मोबदला जिल्हा परिषदेकडून दिला जात नाही.
राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शिवशरण पुजारी यांनी पत्रकार परिषद घेऊन ओव्हरलोड वाहनांच्या विरोधात आणखी तीव्र आंदोलन करणार असल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासंदर्भातला प्रश्न केंद्र शासनाकडे प्रलंबित असल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये असंतोष पसरला आहे.
निडर वृत्ती आणि ब्रिटीशांच्या अन्याय अत्याचाराला बंड पुकारणारे सावरकर क्रांतिकारक असण्याबरोबरच संवेदनशील साहित्यिक देखील होते. देशाच्या परकीयांपासून स्वातंत्र्य मिळावं म्हणून सावरकरांनी नाटकं आणि कविता लिखाण केलं होतं.
International Biological Diversity Day : दरवर्षी २२ मे रोजी संपूर्ण जगभर ‘आंतरराष्ट्रीय जैविक विविधता दिन’ साजरा केला जातो. हा दिवस निसर्गाच्या असामान्य वैविध्याचे महत्त्व अधोरेखित करतो.