अभिनेत्री सायली संजीवने नुकतंच नवराष्ट्रच्या पडद्यामागचे कलाकार या पॉडकास्टला हजेरी लावली होती. या पॉडकास्टमध्ये सायली वडिलांच्या आठवणीने काहीशी भावूक झाली.
वस्त्रोद्योगनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजीत आता कामगार वर्गासाठी कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ईएसआय) तर्फे शहर मल्टिस्पेशालिटी रुग्णालय उभारण्याच्या प्रस्तावाला राज्य शासनाकडून सकारात्मक परिसरात प्रतिसाद मिळत आहे.
वाशी सेक्टर 14 येथील एमजी कॉम्प्लेक्स मधील, रहेजा इमारतीच्या दहाव्या मजल्यावर आग लागली. रात्री साडेबारा वाजता लागलेल्या या आगीत 80 वर्षीय वृद्ध महिला, सहा वर्षे चिमुरडी व तिच्या आई-वडिलांचा यात…
पुनर्विकासाच्या नावाखाली नागरिकांची संपत्ती बळकावण्याचे प्रकार वाढत चालले असताना, मिरा रोडमधील एका गृहधारकाच्या सदनिकेवर बेकायदेशीर ताबा मिळवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मुंबईतल्या एका प्रसिद्ध ठिकाणी या देवीचा जादर उत्सव केला जातो. अनेक भक्तांच्या अंगात येणारं वारं इथे शांत करण्यात येतं असा समज आहे. हा काळरात्रीचा उत्सव कसा साजरा केला जातो ते…
काळरात्री देवी नवरात्रातील सातव्या दिवशी पूजली जाणारी देवी आहे. नवदुर्गांपैकी सर्वात गूढ आणि प्रभावी स्वरूप असलेली ही देवी. तिच्या निळ्या वर्णाची आख्यायिता जाणून घेऊयात.
राज्यातील लोककलांचे संवर्धन, शेतकऱ्यांचे हित, एसटी सेवा, चेकपोस्टवरील भ्रष्टाचार अशा अनेक मुद्द्यांवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषद घेतली.
संवाद साधण्यासाठी भरतात विविध भाषा आहेत असं जरी असलं तरी संपूर्ण भारतात एक भाषा राज्याराज्यात रुळलेली आहे, अशी भाषा जी अनेकांची मातृभाषा नसली तरी रोजच्या जगण्यातली व्यावहारिक भाषेचा दर्जा असलेली…
मुंबईतील दीड दिवसाच्या गणपती विसर्जन झालेल्या शंभर ते दीडशे ट्रकमधील मूर्ती येथे विल्हेवाटीसाठी आणल्या गेल्या. हा सगळा प्रकार लक्षात येताच स्थानिकांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
लोकांनी केलेल्या मतदानाची चोरी होत असल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी केला होता याच पार्श्वभूमीवर रायगड काँग्रेसने कॅन्डल मार्चचं आयोजन केलं.
विकासकामांच्या नावाखाली शासन स्तरावर जिल्हा परिषदेकडून ग्रामपंचायतींनां अनेक कामे सांगितली जात आहेत, मात्र त्या कामाचा मोबदला जिल्हा परिषदेकडून दिला जात नाही.