Tatkal Ticket booking rules: भारतीय रेल्वेने जारी केलेल्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सकाळी ०५:०१ ते दुपारी २:०० या वेळेत सुटणाऱ्या गाड्यांसाठी पहिला आरक्षण चार्ट प्रवासाच्या आदल्या दिवशी रात्री आठ वाजेपर्यंत तयार…
Maharashtra 1st Conclave 2026: नवभारत मीडिया ग्रुप आयोजित ‘महाराष्ट्र फर्स्ट कॉन्क्लेव 2026’ च्या चौथ्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होते. यावेळी त्यांनी…
श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या शिवसंवाद मेळाव्यात कार्यकर्त्यांनी थेट आपल्या भावना व्यक्त करत स्थानिक पातळीवरील प्रश्न, कामांमधील समन्वयाचा अभाव आणि कार्यकर्त्यांना मिळत नसलेला प्रतिसाद याबाबत नाराजी व्यक्त केली.
स्कायमेट ने जिल्ह्यामध्ये पर्जन्य यंत्रे बसवली असून यामध्ये मोठा घोटाळा झाला असून विमा कंपनी स्कायमेट ला मॅनेज करत असल्याचा आरोप माजी खासदार संजय काका पाटील यांनी केलाय.
परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणुकीसाठी 18जून रोजी मतदान तर २० जूनला निकाल लागणार आहे. अजित पवार गट आणि भाजपची ताकद लक्षात घेता महायुती मजबूत स्थितीत असल्याची चर्चा रंगली आहे.
पेट्रोल डिझेल गॅसच्या किमतीमध्ये झालेली दरवाढ आणि निर्माण झालेला तुटवडा याच्या विरोधात आज जिल्हा काँग्रेसच्या वतीने शहर जिल्हा अध्यक्ष राजेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली सांगलीत तीव्र निदर्शने करण्यात आली.
वसई विरार महानगरपालिकेमध्ये भेट दिली असता, सफाई कर्मचाऱ्यांचे जे प्रलंबित प्रश्न आहेत, ते तात्काळ सोडवण्यात यावे, असे निर्देश मी महानगरपालिका प्रशासनाला दिले.
Karjat News : येऊ घातलेले टोरंट जलविद्युत,पोशीर आणि शिलार या धरणांच्या विरोधात येथील पर्यावरण वाचवण्यासाठी कर्जतकर रस्त्यावर उतरले होते.या एकदिवसीय धरणे आंदोलनासाठी कर्जत तालुका रस्त्यावर उतरलेला दिसून आला,किमान 2000 कर्जतकर…
Mira Bhayander : भाईंदर पश्चिमेतील राई गाव परिसरात शुक्रवारी सायंकाळी संशयित बिबट्यासदृश प्राणी दिसल्याची घटना समोर आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर वन विभाग आणि स्थानिक प्रशासनाने…
पर्यटन हंगाम सुरू असतानाच रत्नागिरी जिल्ह्यात सीएनजी गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने रिक्षाचालक हवालदिल झाले आहेत. वर्षातील अवघे दोन महिने रिक्षा व्यावसायिकांसाठी सुगीचे मानले जातात.
चिपळूण येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत पक्ष संघटन मजबूत करण्याबाबत चर्चा करण्यात आली तसेच आगामी राजकीय रणनीतीवरही विचारमंथन झाले.
अनेक ऋषीमुनींची तपोभूमी, ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा लाभलेल्या पावन ‘दक्षिण काशी’ अर्थात वाई शहराचे महात्म्य संपूर्ण जगभर पोहोचावे, या उदात्त हेतूने वाईत प्रथमच अत्यंत भव्य-दिव्य स्वरूपात ‘लघु कुंभमेळा – २०२६’…
Satara News : वाई जिमखाना आणि किसन वीर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनची अधिकृत मान्यता प्राप्त आयोजित करण्यात आलेल्या प्रतापराव (भाऊ) भोसले स्मृती जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा २०२६ ला…
Matheran News : माथेरान डोंगराच्या अगदी समोर असलेल्या ढाक चा डोंगर खऱ्या अर्थाने वनराईने नटलेला प्रदेशाला पूर्वी मिनी माथेरान समजले जात होते. 20 वर्षात मिनी माथेरान तयार होणार असे सांगितले…
Gautam Buddha : परिस्थितीनुसार कधी कधी शांत राहणं देखील महत्वाचं असतं. पण हे शांत राहणं कमीपणा आहे का ? या प्रश्नावर गौतम बुद्धांनी खूप सुंदर उत्तर दिलं आहे.
कुडाळ शहरात पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांच्या संकल्पनेतून ‘शिव आपात सेना’ कार्यरत करण्यात आली आहे.
प्रतिकुल परिस्थितीत देखील स्वत:वर काम करणारा आणि सातत्याने प्रयत्न करणारा कधीही हरत नाही तो प्रत्येक पावलांवर जिंकत आलेला असतो. अशीच एक गोष्ट आहे ती अशक्यचं शक्य करुन दाखवणाऱ्या फातिमाची.