कृषी विभागाच्या अहवालानुसार यंदा ९० टक्के आंबा काजू पिकांचे नुकसान झाले आहे. सरकारने आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी आर्थिक तरतूद करण्याची मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.
पैसे देऊन देखील हक्काच्या घरापासून बेघर होण्याची वेळ बदलापूरातील एका सोसायटीतील रहिवाशांवर आलेली आहे.पोतदार समृद्धी सोसायटीत काही फ्लॅट धारकांना अचानक आदित्य बिर्ला ग्रुपकड़ून नोटीस देण्यात आली.
नेरळ शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवज्योत दौड आयोजित केली जाते.यावर्षी पुणे जिल्ह्यातील कोरीगड येथून शिवज्योत नेरळ येथे आणण्यात आली.
ई-चलनाच्या विरोधामध्ये राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनामध्ये लातूर जिल्ह्यातील खाजगी ट्रॅव्हल्स व मोटार मालक संघटनेच्या वतीने प्रादेशिक परिवहन कार्यालयावर ट्रॅव्हल्स, ट्रक व आंदोलनात सहभागी झाले.
इस्राएल व इराकच्या युद्धाचा फटका महाराष्ट्रातील व्यापारी व शेतकऱ्यांना मोठा बसला असून मार्च महिना हा सुद्धा उष्णतेचा असल्यामुळे त्याचाही फटका बसलेला आहे.
एम एम आर डी ए कडून आपल्या मर्जीतील ठेकेदाराला करोडोंचे कामे दिली असल्याने ठेकेदाराला मालामाल करण्यासाठी अधिकारी वर्ग जाणीवपूर्वक या कामाकडे दुर्लक्ष करीत आहे असा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे.
मिरा-भाईंदर महानगरपालिकाच्या १८ फेब्रुवारी रोजी झालेल्या पहिल्या महासभेत सत्ताधारी भाजपने नवीन मालमत्तांवर करवाढीचा ठराव मंजूर केला असून त्यावरून शहरात तीव्र चर्चा सुरू झाली आहे.
भारतात असं एकमेव ठिकाण आहे जिथलं महादेवाचं मंदिर अत्यंत रहस्यमय तर आहेच पण या शिवपिंडींच गुढ अजूनही विज्ञानाला देखील उलगडलेलं नाही. कोणतं आहे हे मंदिर चला तर मग जाणून घेऊयात.
करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या दर्शनासाठी वर्षभर देशभरातील लाखो भाविकांची शहरात गर्दी असते. यामध्ये महिलांची संख्या उल्लेखनीय असते..श्री अंबाबाई दर्शनाला आलेल्या महिलांसाठी पागा बिल्डींगमध्ये स्वच्छतागृह आहे.
वसईतील मकल पाडा रोड परिसरात, वालीव पोलिस ठाण्याजवळ मुख्य रस्त्यावर गटारातून पाणी वाहताना दिसून आले. सुरुवातीला हे सांडपाणी असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती.