Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon News : रावेर कॉपी प्रकरण: दोन तासांत ‘त्या’ ११ विद्यार्थ्यांची सुटका कशी झाली?

बारावीच्या जीवशास्त्र पेपरला भरारी पथकाने रावेर येथील जीजी हायस्कूल येथे भेट दिली. यावेळी झूम कॅमेऱ्यात शाळेतील अकरा विद्यार्थी कॉपी करताना आढळले. भरारी पथकाने या 11 विद्यार्थ्यांवर कारवाई देखील केली.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 26, 2026 | 07:40 PM

    बारावीच्या जीवशास्त्र पेपरला भरारी पथकाने रावेर येथील जीजी हायस्कूल येथे भेट दिली. यावेळी झूम कॅमेऱ्यात शाळेतील अकरा विद्यार्थी कॉपी करताना आढळले. भरारी पथकाने या 11 विद्यार्थ्यांवर कारवाई देखील केली. मात्र दोन तासातच हा अहवाल बदलण्यात आल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. राजकीय दबावातून हा अहवाल बदलण्याची चर्चा आता सुरू झाली आहे. सदर संस्थाचालक हा भाजपचा पदाधिकारी असल्याने दबावातून हा अहवाल बदलला गेला अशी चर्चा सुरू झाली आहे. कॅमेऱ्यात कॉपी करताना आढळलेले विद्यार्थी अचानक निर्दोष कसे झाले ? दोन तासातच अहवाल कोणाच्या सांगण्यावरून बदलविण्यात आला असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी या प्रकरणाची दखल घेतली असून केंद्र संचालकाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मी कारवाई केली होती मात्र हा अहवाल नंतर कोणाच्या सांगण्यावरून बदलविण्यात आला असा सवाल भरारी पथकाच्या प्रमुख स्वाती हवेली यांनी उपस्थित केला आहे.

    Follow Us
    Close

      बारावीच्या जीवशास्त्र पेपरला भरारी पथकाने रावेर येथील जीजी हायस्कूल येथे भेट दिली. यावेळी झूम कॅमेऱ्यात शाळेतील अकरा विद्यार्थी कॉपी करताना आढळले. भरारी पथकाने या 11 विद्यार्थ्यांवर कारवाई देखील केली. मात्र दोन तासातच हा अहवाल बदलण्यात आल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. राजकीय दबावातून हा अहवाल बदलण्याची चर्चा आता सुरू झाली आहे. सदर संस्थाचालक हा भाजपचा पदाधिकारी असल्याने दबावातून हा अहवाल बदलला गेला अशी चर्चा सुरू झाली आहे. कॅमेऱ्यात कॉपी करताना आढळलेले विद्यार्थी अचानक निर्दोष कसे झाले ? दोन तासातच अहवाल कोणाच्या सांगण्यावरून बदलविण्यात आला असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी या प्रकरणाची दखल घेतली असून केंद्र संचालकाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मी कारवाई केली होती मात्र हा अहवाल नंतर कोणाच्या सांगण्यावरून बदलविण्यात आला असा सवाल भरारी पथकाच्या प्रमुख स्वाती हवेली यांनी उपस्थित केला आहे.

      Follow Us:

      Web Title: Jalgaon news raver copying case how were those 11 students released in two hours

      Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

      Published On: Feb 26, 2026 | 07:40 PM

      Topics:  

      • Jalgaon News
      • navrashtra news

      संबंधित बातम्या

      आई शपथ! 24 कॅरेट सोन्याचा साबण, किंमत वाचून म्हणाल आंघोळ करायची की नाही? डोकंच चक्रावेल
      1

      आई शपथ! 24 कॅरेट सोन्याचा साबण, किंमत वाचून म्हणाल आंघोळ करायची की नाही? डोकंच चक्रावेल

      Kolhapur News : पाणी संकट धरणसाठा 51 टक्क्यांवर;  गेल्या वर्षाच्या तुलनेत पाणीपातळीत घट कोल्हापूर जिल्ह्यावर पाणीटंचाईचे सावट ?
      2

      Kolhapur News : पाणी संकट धरणसाठा 51 टक्क्यांवर; गेल्या वर्षाच्या तुलनेत पाणीपातळीत घट कोल्हापूर जिल्ह्यावर पाणीटंचाईचे सावट ?

      Mira Bhayander : “काळ आला पण वेळ नाही”; परिसरात दुहेरी संकट, एकाच दिवशी दोन ठिकाणी भीषण आग
      3

      Mira Bhayander : “काळ आला पण वेळ नाही”; परिसरात दुहेरी संकट, एकाच दिवशी दोन ठिकाणी भीषण आग

      Karjat News : आर्डे गावात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर, दिवसाआड केवळ15 मिनिटे पाणी
      4

      Karjat News : आर्डे गावात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर, दिवसाआड केवळ15 मिनिटे पाणी

      Popular Sections

      • देश
      • विदेश
      • लाईफस्टाईल
      • मनोरंजन
      • क्रीडा
      • व्यापार
      • वेब स्टोरीज

      Maharashtra Cities

      • मुंबई
      • पुणे
      • नागपूर
      • ठाणे
      • नाशिक
      • रत्नागिरी
      • पालघर
      • रायगड

      More

      • धर्म
      • ऑटो
      • करिअर
      • व्हायरल
      • फोटो
      • नवराष्ट्र विशेष
      • टेक
      • व्हिडिओ

      Follow Us On

      Contact Us About Us Privacy Policy
      Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

      © Copyright Navarashtra 2026 All rights reserved.