रामानंदनगर पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या या प्रकरणी तब्बल तीन वर्षांनंतर मध्यरात्री अटक करण्यात आली. देशमुख यांना दुपारनंतर न्यायालयात हजर केले जाणार असून, पुढील कारवाईबाबत उत्सुकता व्यक्त केली जात आहे.
आपण महायुतीमध्ये लढणार आहोत; मात्र काही ठिकाणी अडचण आल्यास स्वबळावरही लढू. शरद पवार गटाला आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला एकही नगरपालिका मिळता कामा नये,” असे आवाहन केले.
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरात फिल्मी स्टाईल चोरीची धक्कादायक घटना समोर आली आहे. नूराणी नगर भागात चोरट्यांनी फिल्मी पद्धतीने दोन लाख रुपयांची रोकड लंपास केल्याचे समोर आले आहे.
दारूच्या नशेत संतापलेल्या पतीने पत्नीवर आधी कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केला आहे. या घटनेनंतर अपराधी भावनेतून त्याने स्वतः धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
एका टोळक्याने सुलेमान खान (वय 21) या तरुणाची अमानुष मारहाण करून हत्या केली आहे. एवढाच नाही तर तर आरोपींनी त्याचा मृतदेह मूळ गावी नेला आणि घरासमोर फेकला. त्यानंतर त्याच्या आईवडिलांसह…
जळगावमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. प्रेयसीने लग्नासाठी नकार दिल्याने एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव गौरव बोरसे असे आहे.
जळगावच्या धरणगावात नाकेबंदी दरम्यान पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गांजाची तस्करी करणारी कार पकडली आहे. ४० किलो गांजा आणि कारसह २० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा स्वीय सहाय्यक असल्याचे सांगत नोकरी लावण्याच्या बहाण्याने १८ जणांचा फसवणूक केल्याचा धक्कदायक प्रकार समोर आला आहे.
चाकूने वार केल्यामुळे प्रियंका रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. अशा परिस्थितीत खुशालनेही गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आईच्या किंकाळ्यांमुळे झोपलेली दोन्ही लहान मुले जागी झाली.
जळगाव मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका आशादीप शासकीय महिला वसतिगृहात गतिमंद मुलीला मारहाण करण्यात आली. धक्कदायक म्हणजे हा प्रकार सात दिवसांनी उघडकीस आला आहे.
जळगावमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जन्मदात्या पित्यानेच आपल्या मद्यपी मुलाची निर्घृणपणे हत्या केली. हत्या केल्यानंतर ही घटना लपवण्यासाठी त्यांनी निर्जनस्थळी मृतदेह फेकून दिला आणि बनाव रचला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या 'धरती आबा' योजनेंतर्गत राज्यातील आदिवासी गावांमध्ये १७ प्रकारच्या योजनांची अंमलबजावणी होणार आहे. केंद्र शासनाने यासाठी ८० हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत.
दोन वर्षांपूर्वी तृप्ती आणि अविनाशने प्रेमविवाह केला होता. शनिवारी सायंकाळी बहिणीच्या विवाह समारंभासाठी तृप्ती व अविनाश चोपडा येथे आले होते. लेक आणि जावई हळदीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असल्याची माहिती सासऱ्याला मिळाली.
वनविभागाने बिबट्याचा त्वरित पिंजरे लावून बंदोबस्त करावा. तसेच बिबट पकडण्यासाठी विशेष प्रशिक्षीत पथकाची नेमणुक करावी अशा सूचना आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी केल्या आहेत.
जळगावच्या 'खान्देश करियर महोत्सव' या कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमा दरम्यान अल्का कुबल यांनी महिलांवर दिवसेंदिवस वाढ होणाऱ्या अत्याचारासंबंधित मुद्द्यांवर भाष्य केलं.