Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur: कर्नाटक सरकारची आरेरावी; काय म्हणाले शंभूराज देसाई

कर्नाटक महाराष्ट्र राज्यातील सीमालगत भागात कायमच तणावपूर्ण वातारण असतं. यापार्श्वभूमीवर शंभूराज देसाई यांनी काही बाबींचा खुलासा केला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Dec 19, 2024 | 07:14 PM

कर्नाटक सरकारची आाता आरेलावी दिवसेंदिवस वाढायला लागली आहे. महाराष्ट्राने कर्नाटक सीमांचा प्रश्न वेळेत सोडवावा याप्रकरणी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असाताना समन्वय मंत्र्य़ांची नेमणूक केली होती. या मंत्र्यांद्वारे दौरा करण्यात आला तेव्हा आम्हाला तिथे मनाई करण्यात आली होती असा कर्नाटक सरकारवर शंभूराज देसाई यांनी आरोप केला आहे. पुढे ते असंही म्हणाले की, आरेलावीपणा हा कर्नाटक सरकारचा अनेक दिवसांपासून सुरु आहे. सीमाभागातील 800 गावांना महाराष्ट्रात राहायचंय असं मराठी भाषिकां गावकऱ्यांचं म्हणणं आहे. सीमीगातील विषय हा अत्यंत गंभीर होत जात आहे. त्यामुळे वेळीच यावर तोडगा काढण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असं शंभूराज देसाई यांनी सांगितलं आहे.

Follow Us

 

Close

कर्नाटक सरकारची आाता आरेलावी दिवसेंदिवस वाढायला लागली आहे. महाराष्ट्राने कर्नाटक सीमांचा प्रश्न वेळेत सोडवावा याप्रकरणी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असाताना समन्वय मंत्र्य़ांची नेमणूक केली होती. या मंत्र्यांद्वारे दौरा करण्यात आला तेव्हा आम्हाला तिथे मनाई करण्यात आली होती असा कर्नाटक सरकारवर शंभूराज देसाई यांनी आरोप केला आहे. पुढे ते असंही म्हणाले की, आरेलावीपणा हा कर्नाटक सरकारचा अनेक दिवसांपासून सुरु आहे. सीमाभागातील 800 गावांना महाराष्ट्रात राहायचंय असं मराठी भाषिकां गावकऱ्यांचं म्हणणं आहे. सीमीगातील विषय हा अत्यंत गंभीर होत जात आहे. त्यामुळे वेळीच यावर तोडगा काढण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असं शंभूराज देसाई यांनी सांगितलं आहे.

Follow Us:

 

Web Title: Nagpur government of karnataka force on marathi villegers what did shambhuraj desai say

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2024 | 07:14 PM

Topics:  

  • Shambhuraj Desai

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.