पर्यटन विभागातंर्गत विविध महोत्सवांचे आयोजन करण्यात येत आहे. आगामी कालावधीत डोंगरी महोत्सवाचे एप्रिल महिन्यात नियोजन करावे, असे निर्देश मंत्री शंभुराज देसाई यांनी दिले.
जिल्हा परिषद निवडणुकीनंतर सांगलीत सत्ता स्थापनेबाबत पेच निर्माण झाला आहे. बहुमतासाठी महाविकास आघाडीला एका जागेची गरज असून भाजपलाही १३ जागांची आवश्यकता आहे.
सातारा जिल्हा परिषद सत्ता स्थापनेसाठी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पालकमंत्र्यांबाबत मिश्किल टिप्पणी करत युतीचे संकेत दिले आहेत. 'आम्ही मिठी मारायला तयार' या विधानामुळे साताऱ्याच्या राजकारणात खळबळ.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीपूर्वी युवा नेते सत्यजित पाटणकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने तालुक्यातील राजकीय वातावरणात रंगत निर्माण झाली होती.
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीमध्ये कमी वेळ मिळूनही आम्ही एक लाख 15 हजार पेक्षा जास्त मतदान घेतले दोन उमेदवार जिंकले मात्र काही उमेदवार थोड्या फरकाने हारले.
महायुतीला घटक मानून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत जागा वाटपाला आमचे प्राधान्य राहील. मात्र, तिन्ही घटक पक्षांनी शिवसेनेला सन्मानाची वागणूक द्यावी.
राजेंद्रसिंह यादव यांनी मुख्याधिकारी व प्रशासकीय यंत्रणेशी समन्वय ठेवून शहरातील महत्त्वाची कामे मार्गी लावावीत. शासनाने दिलेल्या निधीतून सुरू असलेल्या कामांचा दर्जा समाधानकारक आहे की नाही, याचा आढावा मी स्वतः घेणार…
सांगली महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई चांगलेच गरजले आहेत. भाजपच्या मनमानी कारभाराला प्रत्युत्तर देत योग्य मान मिळाला तरच लढू असे आव्हान दिले आहे
राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी माथेरानच्या विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले. "माथेरान शहराच्या विकासासाठी पाच वर्षांचा रोडमॅप तयार केला जाईल आणि...
पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध पायाभूत विकासकामांसाठी 13 कोटी 22 लाख 93 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीसाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी कोयना भूकंप पुनर्वसन निधी समिती न्यासाकडे विशेष…
मुंबई महापालिकेतील मलिदा समोर दिसत असल्याने ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. मात्र मुंबईकर जनता त्यांचा कुटील डाव यशस्वी होऊ देणार नाहीत, अशी घणाघाती टीका शंभूराज देसाई यांनी केली.
मी याठिकाणी येण्यापूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतालाही भेटी दिलेल्या आहेत. त्यांचेही पंचनामे प्रशासनाकडून करण्यात आले आहेत. ते सर्व पंचनामे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत आम्ही मागावून घेऊ
२२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर, २०२५ या कालावधीत, घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत, धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील तुळजापूर येथे साजरा होईल. या महोत्सवादरम्यान स्थानिक लोककला, गोंधळी गीत पारंपरिक कलांचे सादरीकरण होईल.
राज्याचे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज आपल्या नवीन शासकीय निवासस्थान 'मेघदूत' या बंगल्याचा गृहप्रवेश केला. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना ते भावुक झाले.