जिल्हा परिषदेची सीसीटीव्ही यंत्रणा बंद आहे याविषयी मला अजून काहीही कल्पना नाही. मात्र राष्ट्रवादीच्या दोन्ही सदस्यांनी सीसीटीव्ही मिळावे यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदावरुन झालेल्या राड्यावरुन सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोषी हे वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकले होते. त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई टळली असून ते कामावर रुजू झाले आहेत.
मराठा आरक्षणाचे राजकारण: जालना लाठीमार हा मराठा आरक्षणाच्या लढ्यातील अत्यंत संवेदनशील मुद्दा आहे. यावरील कोणत्याही कारवाईचा थेट परिणाम मराठा समाजाच्या जनमतावर होतो,
जिल्हाधिकाऱ्यांसह पोलिसांवर एफआयआर दाखल करणार पोलीस अधीक्षक तुषार दोशीयांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली. तुषार दोषी यांच्या निलंबनाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार असल्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जाहीर केले .
या प्रकल्पात विकासकाकडून अनियमितता झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर एसआरए नियमांनुसार कारवाई करण्यात येईल. आवश्यक असल्यास विकासकाला हटविण्याची प्रक्रिया देखील राबविण्यात येईल.
आतापर्यंत ५०० हून अधिक नियमभंग करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. कोळसा वाहतूक शिस्तबद्ध करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असून, जीपीएसद्वारे वाहनांचा संपूर्ण प्रवास नोंदवला जाईल.
जिल्हा खनिज निधीतून चंद्रपूरमध्ये रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत कामांना मंजुरी देण्यात आली आहे. तसेच रस्त्यांच्या कडेला धूळ उडू नये यासाठी पाणी मारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
अधिकृत फेरीवाल्यांना निर्धारित करुन देण्यात आलेल्या क्षेत्राची तसेच पुण्यातील अधिकृत वाहनतळाची माहितीही सभागृहात देण्यात येईल, असे मंत्री देसाई यांनी सांगितले.
पर्यटन विभागातंर्गत विविध महोत्सवांचे आयोजन करण्यात येत आहे. आगामी कालावधीत डोंगरी महोत्सवाचे एप्रिल महिन्यात नियोजन करावे, असे निर्देश मंत्री शंभुराज देसाई यांनी दिले.
जिल्हा परिषद निवडणुकीनंतर सांगलीत सत्ता स्थापनेबाबत पेच निर्माण झाला आहे. बहुमतासाठी महाविकास आघाडीला एका जागेची गरज असून भाजपलाही १३ जागांची आवश्यकता आहे.
सातारा जिल्हा परिषद सत्ता स्थापनेसाठी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पालकमंत्र्यांबाबत मिश्किल टिप्पणी करत युतीचे संकेत दिले आहेत. 'आम्ही मिठी मारायला तयार' या विधानामुळे साताऱ्याच्या राजकारणात खळबळ.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीपूर्वी युवा नेते सत्यजित पाटणकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने तालुक्यातील राजकीय वातावरणात रंगत निर्माण झाली होती.
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीमध्ये कमी वेळ मिळूनही आम्ही एक लाख 15 हजार पेक्षा जास्त मतदान घेतले दोन उमेदवार जिंकले मात्र काही उमेदवार थोड्या फरकाने हारले.
महायुतीला घटक मानून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत जागा वाटपाला आमचे प्राधान्य राहील. मात्र, तिन्ही घटक पक्षांनी शिवसेनेला सन्मानाची वागणूक द्यावी.
राजेंद्रसिंह यादव यांनी मुख्याधिकारी व प्रशासकीय यंत्रणेशी समन्वय ठेवून शहरातील महत्त्वाची कामे मार्गी लावावीत. शासनाने दिलेल्या निधीतून सुरू असलेल्या कामांचा दर्जा समाधानकारक आहे की नाही, याचा आढावा मी स्वतः घेणार…
सांगली महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई चांगलेच गरजले आहेत. भाजपच्या मनमानी कारभाराला प्रत्युत्तर देत योग्य मान मिळाला तरच लढू असे आव्हान दिले आहे