Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

RATNAGIRI : तिवरे गावावर दरडीचे भीषण संकट; १५० घरांवर धोक्याची टांगती तलवार

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील तिवरे गावावर पुन्हा एकदा दरडीचे संकट ओढवले आहे. गावठाण परिसरातील वस्तीच्या वरचा डोंगर खचल्याने सुमारे १५० घरांना दरडीचा गंभीर धोका निर्माण झाला असून ग्रामस्थ भीतीच्या छायेत जीवन जगत आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 29, 2026 | 02:47 PM

Follow Us

 

 

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील तिवरे गावावर पुन्हा एकदा दरडीचे संकट ओढवले आहे. गावठाण परिसरातील वस्तीच्या वरचा डोंगर खचल्याने सुमारे १५० घरांना दरडीचा गंभीर धोका निर्माण झाला असून ग्रामस्थ भीतीच्या छायेत जीवन जगत आहेत. प्रशासनाने धोकादायक परिसरातील नागरिकांना तातडीने सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, स्थलांतरासाठी पुरेशी व्यवस्था उपलब्ध नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत असून अनेक कुटुंबे अद्यापही धोक्याच्या छायेतच राहण्यास मजबूर आहेत. दरम्यान, परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे डोंगर आणखी खचण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे तातडीने सुरक्षित निवारा, स्थलांतराची व्यवस्था आणि आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून प्रशासनाकडे करण्यात येत आहे.

Follow Us:

 

 

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील तिवरे गावावर पुन्हा एकदा दरडीचे संकट ओढवले आहे. गावठाण परिसरातील वस्तीच्या वरचा डोंगर खचल्याने सुमारे १५० घरांना दरडीचा गंभीर धोका निर्माण झाला असून ग्रामस्थ भीतीच्या छायेत जीवन जगत आहेत. प्रशासनाने धोकादायक परिसरातील नागरिकांना तातडीने सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, स्थलांतरासाठी पुरेशी व्यवस्था उपलब्ध नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत असून अनेक कुटुंबे अद्यापही धोक्याच्या छायेतच राहण्यास मजबूर आहेत. दरम्यान, परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे डोंगर आणखी खचण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे तातडीने सुरक्षित निवारा, स्थलांतराची व्यवस्था आणि आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून प्रशासनाकडे करण्यात येत आहे.

Web Title: Ratnagiri tivare village faces a severe landslide threat 150 houses in peril

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 02:47 PM

Topics:  

  • Chiplun
  • Landslide
  • Ratnagiri

संबंधित बातम्या

Ratnagiri : मंडणगड बसस्थानकाचा कायापालट होणार; मंत्री योगेश कदम यांच्या हस्ते भूमीपूजन
1

Ratnagiri : मंडणगड बसस्थानकाचा कायापालट होणार; मंत्री योगेश कदम यांच्या हस्ते भूमीपूजन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.