रत्नागिरी जिल्ह्यातील धुत्रोली गावात हनुमान जयंती मोठ्या थाटामाटात साजरा झाली. या शुभदिवसानिम्मित विविध धार्मिक, आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
रत्नागिरी नगरपरिषदेच्या जनरल सभेत घरपट्टी संदर्भात मोठा गोंधळ समोर आला. त्रासाचा मुद्दा गाजला. मागील वर्षाची घरपट्टी भरूनही चालू पावतीत ती रक्कम जोडण्यात आल्याने रत्नागिरी येथील नागरिकांना कार्यालयाच्या फेऱ्या...
मुंबई ते रत्नागिरी ३२६ किलोमीटर अंतर असून रस्तेमार्गाने यासाठी ७ ते ८ तास लागतात. त्यातही मुंबई गोवा महामार्गाच्या अपूर्ण कामामुळे प्रवासाचा वेळ अधिक वाढतो.
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यासाठी आनंदाची बातमी आहे. गेली तीन दशकं रखडलेल्या न्यू मांडवे आणि पोयनार धरण प्रकल्पांना अखेर गती मिळाली असून राज्य सरकारकडून मोठ्या निधीची मंजुरी देण्यात आली आहे.
चिपळूण शहरासह परिसरातील हजारो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत असलेल्या असलेली ही नदी प्रदूषित असल्याचा निष्कर्ष अहवालातून समोर आल्याने चिंता व्यक्त होत आहे. यावर पाहू या नवराष्ट्रचा स्पेशल रिपोर्ट.
चिपळूण येथे गटाराच्या भूमिपूजन कार्यक्रमानंतर नामफलकावरून वाद निर्माण झाला आहे. पालकमंत्री Uday Samant यांच्या हस्ते झालेल्या कार्यक्रमात भाजप जिल्हाध्यक्षांचे नाव नामफलकावर टाकण्यात आल्याने काँग्रेसने आक्षेप घेतला.
जिल्हा परिषदेच्या आत राजकारण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची आता गय केली जाणार नाही,’ अशा शब्दांत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कडक इशारा दिला आहे.
जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी रत्नागिरी येथील शांतादुर्गा गॅस एजन्सीच्या ठिकाणी भेट देऊन तेथील व्यवस्थापनाशी चर्चा केली आणि त्या ठिकाणी गॅस साठी आलेल्या ग्राहकांची संवाद साधला.
श्रृंगारतळी ही गुहागर तालुक्याची मध्यवर्ती व सर्वांत मोठी बाजारपेठ आहे. येथे नौकरी-व्यवसायासाठी अनेक नागरिक ग्रामीण भागातून येतात, सर्व प्रकारची शासकीय कार्यालये येथे आहेत.
मध्यपूर्व आशियातील युद्धजन्य परिस्थितीचा व्यावसायिक गॅस सिलिंडर पुरवठा ठप्प झाला आहे. रत्नागिरीमध्ये आजपासून गॅस एजन्सीमार्फत व्यावसायिक गॅस सिलिंडरचे सुमारे ९५ टक्के वितरण बंद करण्यात आल्याची माहिती हॉटेल...
अरबी समुद्रात निर्यातक्षम माशांचे प्रमाण घटल्याने मच्छिमार आधीच अडचणीत आहेत. त्यातच मध्यपूर्वेतील तणावामुळे समुद्री व्यापारावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून कोळी बांधवांमध्ये आर्थिक संकटाची चिंता वाढली आहे.