चिपळूणमध्ये मुसळधार पावसामुळे पाणी साचलेल्या भागांची नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी प्रत्यक्ष पाण्यात उतरून पाहणी केली. नागरिकांशी संवाद साधत पाण्याचा निचरा, नाले साफसफाई आणि तातडीच्या उपाययोजना राबविण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देत प्रशासनाला…
रत्नागिरीच्या खेड तालुक्यात मांडवी एक्सप्रेसमधून एका व्यक्तीने आपल्या लिव्ह-इन पार्टनर आणि दीड वर्षांच्या मुलासह उडी घेतल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला असून वडील आणि मुलगा गंभीर जखमी…
चिपळूण शहरातील जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक पेठमाप मराठी व उर्दू शाळेत विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आणि इतर मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचा आरोप राधाई फाऊंडेशनच्या अध्यक्षा राधा लवेकर यांनी केला…
Maharashtra ST Bus: रत्नागिरी तालुक्यातील शीळ येथे गुरुवारी सकाळी दांडेआडम-रत्नागिरी आणि रत्नागिरी-भावेआडम या दोन एसटी बसमध्ये समोरासमोर भीषण धडक झाली. एका बसचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याची प्राथमिक माहिती…
चिपळूण तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या विविध पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. जिल्हाध्यक्ष सोनल लक्ष्मी घाग यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचा…
रत्नागिरी नगर परिषद अंतर्गत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (MIDC) विशेष स्मार्ट सिटी योजनेतून करण्यात आलेल्या पानवल धरणाच्या मजबुतीकरण व नुतनीकरण कामाचा भव्य लोकार्पण सोहळा आज शनिवार, दिनांक २० जून २०२६…
Ratnagiri News Marathi : रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर दुर्दैवी घटना घडली असून संभाजीनगर येथील पाच पर्यटक समुद्रात बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. भरतीच्या लाटा आणि पाण्याच्या जोरदार प्रवाहात पर्यटक…
रत्नागिरी तालुक्यामध्ये मत्स्यव्यवसाय आणि स्थानिक दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असलेल्या दोन पाईल जेट्टींच्या बांधकामांना मान्यता देण्यात आली आहे. मत्स्यव्यवसाय, बंदरे आणि खनिकर्म मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत या…
राज्यात गुटखाबंदी लागू असतानाही रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील लोटे MIDC परिसरात मोठ्या प्रमाणावर गुटखा साठवणूक आणि वितरणाचे कथित रॅकेट सुरू असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे.
Ratnagiri School News : चिपळूणमधील बापट आळीतील कन्याशाळेत शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थिनींना स्वागताऐवजी अवजड लोखंडी कपाटे उचलण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वर्गखोल्यांच्या दुरुस्तीतील ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थिनींना कष्टप्रद…
महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांच्या माध्यमातून खेड तालुक्यातील कांदोशी, हुंबरी, सवेणी, अस्तान व मुसाड या पाच ठिकाणी नदीतील गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र अस्तान गावातील नदीपात्रातील…
गुहागर तालुक्यातील असगोली समुद्र किनाऱ्यावर समुद्राच्या पाण्याला गडद सोनेरी व काही भागांत काळसर छटा आल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र, सागरी जीव अभ्यासक स्वप्नजा मोहिते यांनी हा बदल पावसाळ्याच्या…
दापोली तालुक्यातील कोळथरे गावातील पाणीटंचाईच्या समस्येवर ‘नवराष्ट्र’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची ग्रामपंचायतीने दखल घेत पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी नियोजन सुरू केले आहे. टँकर व्यवस्था, पाईपलाईन दुरुस्ती आणि पर्यायी जलस्रोतांचा आढावा घेत तहानलेल्या…
Dapoli Water Crisis : दापोलीतील कोळथरे गावात ग्रामपंचायतीच्या अकार्यक्षम कारभारामुळे पाणीटंचाईची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. धरणात मुबलक पाणी उपलब्ध असूनही पाईपलाईन गळती, दुरुस्तीतील विलंब आणि प्रशासनातील समन्वयाच्या अभावामुळे ग्रामस्थांना…
चिपळूण तालुक्यातील अलोरे गावचे माजी उपसरपंच इर्शाद महामूद मुल्लाजी यांची शिवसेना अल्पसंख्याक चिपळूण तालुकाप्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल अनेक स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून अल्पसंख्याक समाजाला न्याय,…
पर्यटन हंगाम सुरू असतानाच रत्नागिरी जिल्ह्यात सीएनजी गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने रिक्षाचालक हवालदिल झाले आहेत. वर्षातील अवघे दोन महिने रिक्षा व्यावसायिकांसाठी सुगीचे मानले जातात.
प्रवाशांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन रत्नागिरी एसटी विभागाने कंबर कसली असून, प्रवाशांच्या सुविधेसाठी तब्बल १००० पेक्षा अधिक जादा बसेसचे नियोजन केले आहे.
आंजर्ले येथील प्रसिद्ध Kadyavarcha Ganpati Temple मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्यात आली. या घटनेमुळे भाविकांमध्ये संताप व्यक्त होत असून, सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
रत्नागिरीतून गेल्या तीन वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती अमेरिकेला पाठवल्या जात होत्या मात्र यावर्षी आंतरराष्ट्रीय तणावाचा मोठा परिणाम मूर्ती निर्यातीवर झाला आहे.
जिल्हा परिषदेत 'मिनी मंत्रालय' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थायी समितीच्या निवडीकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. अध्यक्ष आणि विषय समिती सभापतीसह या समितीत एकूण आठ सदस्यांची निवड होणार आहे.