चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे सर्वसामान्यांना बचतीची सवय लागावी, यासाठी विविध ठेव योजना लागू करण्यात आल्या आहेत. नवरात्रोत्सवनिमित्त 'नवदुर्गा सुयश ठेव' योजना घटनस्थापनेच्या दिवशी सुरू करण्यात आली.
रत्नागिरीत महायुतीकडून विकासाला गती! पावसामुळे थांबलेले रस्त्यांचे काम पुन्हा सुरू झाले असून, नाशिकच्या नवीन तंत्रज्ञानाने खड्डे भरण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
GanpatiPule Temple: राज्यात गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक मोठ्या मंदिरांमध्ये ड्रेसकोड सक्तीचा केला गेला आहे. आता कोकणातल्या एका मंदिरात देखील ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे.
पु. ल. देशपांडे यांच्या २५व्या स्मृतीवर्षानिमित्त अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा चिपळूणच्यावतीने ‘आनंद यात्री पु. ल.’ या आगळ्यावेगळ्या सांस्कृतिक नाट्यप्रयोगाचे दिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात उत्साहात पार पडले.
मुंबई गोवा महामार्गावर LPG गॅस वाहून नेणारा टँकरचा अपघात झाल्याचे समोर आले आहे. हा टँकर पुलावरून खाली कोसळल्याने गॅस टँकरमधून लीक झाला. ही घटना काल रात्रीच्या सुमारास हातखंबा येथे घडली.
रक्षाबंधन येत्या काही दिवसनावर येऊन ठेपला आहे. याच शुभ दिवसानिमित्त चिपळूणमधील परशुराम एज्युकेशन सोसायटीने एक महत्वाचा उपक्रम राबवला आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.
गेल्या तीन दिवसांपासून येथे पावसाचा पुन्हा जोर वाढल्याने मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात धोका आणखी वाढला आहे. यावर ताप्तुरती उपाययोजना म्हणून दरडीकडील मार्ग पुर्णपणे बंद करून दुसऱ्या बाजूने एकेरी वाहतूक…
रत्नागिरी जिल्ह्यातील जलजीवन मिशन योजनेंतर्गत व सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या ठेकेदारांच्या थकीत कोट्यवधी देयकांच्या बिलांचा देखील प्रश्न ऐरणीवर आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्याचे वाळू लिलाव धोरण जाहीर झाले असून, जिल्ह्यातील २२ वाळू गटांचा लिलाव अजूनही शिल्लक असल्याची माहिती पत्रकार परिषदेत रत्नागिरी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिली.
कोकणतील धार्मिक परंपरेबाबत सांगायचं झालंच तर बऱ्याच गावात देवाची वाट असते. याबाबत देखील रंजक किस्सा आहे. चला तर मग जाणून घेऊयात ही देवाची वाट नक्की असते तरी काय ?
Mumbai - Goa Highway: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई गोवा महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकदारांना डेडलाईन दिली आहे. गडकरी यांनी ठेकेदारांची कानउघाडणी केली आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर दिवसेंदिवस धोकादायक होत चालला आहे. या महामार्गावरील ओळखल्या जाणाऱ्या भोस्ते घाटात शनिवारी सकाळी एक थरारक अपघात झाला आहे.
रत्नागिरीत जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात धक्कादायक प्रकार घडला आहे.एका महिलेची तब्बल २ लाख २९ हजार 132 रुपयांनी फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला…
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. पैश्यासाठी एका महिलेने आपल्या पोटच्या पाच वर्षाच्या मुलाला आईने विकल्याचे खळबळजनक प्रकार समोर आला आहे.
रत्नागिरीच्या बुरोंडी बंदरावर समुद्रकिनारी आयोजित बीएमपीएल (बुरोंडी मुस्लिम प्रीमियर लीग) क्रिकेट स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला. मासेमारी बंद असल्याने वेळेचा सदुपयोग करत मच्छीमार समाजाने ही स्पर्धा भरवली होती.
कोकणात दरडप्रवण गावांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. भूवैज्ञानिकांनी केलेल्या पाहणीनंतर ही बाब समोर आली असून आपत्ती व्यवस्थापन विभागाने नुकतीच संभाव्य दरड प्रवण गावांची यादी प्रसिद्ध केली आहे.