पर्यटन हंगाम सुरू असतानाच रत्नागिरी जिल्ह्यात सीएनजी गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने रिक्षाचालक हवालदिल झाले आहेत. वर्षातील अवघे दोन महिने रिक्षा व्यावसायिकांसाठी सुगीचे मानले जातात.
प्रवाशांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन रत्नागिरी एसटी विभागाने कंबर कसली असून, प्रवाशांच्या सुविधेसाठी तब्बल १००० पेक्षा अधिक जादा बसेसचे नियोजन केले आहे.
आंजर्ले येथील प्रसिद्ध Kadyavarcha Ganpati Temple मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्यात आली. या घटनेमुळे भाविकांमध्ये संताप व्यक्त होत असून, सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
रत्नागिरीतून गेल्या तीन वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती अमेरिकेला पाठवल्या जात होत्या मात्र यावर्षी आंतरराष्ट्रीय तणावाचा मोठा परिणाम मूर्ती निर्यातीवर झाला आहे.
जिल्हा परिषदेत 'मिनी मंत्रालय' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थायी समितीच्या निवडीकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. अध्यक्ष आणि विषय समिती सभापतीसह या समितीत एकूण आठ सदस्यांची निवड होणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा सुरुंग लागला आहे. तालुकाप्रमुख दत्ताराम भिलारे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाहीर प्रवेश
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या राजकीय वर्तुळात सध्या प्रचंड हालचालींना वेग आला असून, सर्वांचे लक्ष मंगळवार दिनांक ७ एप्रिल रोजी होणाऱ्या स्थायी आणि विषय समिती सदस्य निवड प्रक्रियेकडे लागले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील धुत्रोली गावात हनुमान जयंती मोठ्या थाटामाटात साजरा झाली. या शुभदिवसानिम्मित विविध धार्मिक, आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
रत्नागिरी नगरपरिषदेच्या जनरल सभेत घरपट्टी संदर्भात मोठा गोंधळ समोर आला. त्रासाचा मुद्दा गाजला. मागील वर्षाची घरपट्टी भरूनही चालू पावतीत ती रक्कम जोडण्यात आल्याने रत्नागिरी येथील नागरिकांना कार्यालयाच्या फेऱ्या...
मुंबई ते रत्नागिरी ३२६ किलोमीटर अंतर असून रस्तेमार्गाने यासाठी ७ ते ८ तास लागतात. त्यातही मुंबई गोवा महामार्गाच्या अपूर्ण कामामुळे प्रवासाचा वेळ अधिक वाढतो.
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यासाठी आनंदाची बातमी आहे. गेली तीन दशकं रखडलेल्या न्यू मांडवे आणि पोयनार धरण प्रकल्पांना अखेर गती मिळाली असून राज्य सरकारकडून मोठ्या निधीची मंजुरी देण्यात आली आहे.
चिपळूण शहरासह परिसरातील हजारो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत असलेल्या असलेली ही नदी प्रदूषित असल्याचा निष्कर्ष अहवालातून समोर आल्याने चिंता व्यक्त होत आहे. यावर पाहू या नवराष्ट्रचा स्पेशल रिपोर्ट.
चिपळूण येथे गटाराच्या भूमिपूजन कार्यक्रमानंतर नामफलकावरून वाद निर्माण झाला आहे. पालकमंत्री Uday Samant यांच्या हस्ते झालेल्या कार्यक्रमात भाजप जिल्हाध्यक्षांचे नाव नामफलकावर टाकण्यात आल्याने काँग्रेसने आक्षेप घेतला.
जिल्हा परिषदेच्या आत राजकारण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची आता गय केली जाणार नाही,’ अशा शब्दांत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कडक इशारा दिला आहे.