काही वर्षांपूर्वी मधमाशांची सर्रास दिसायचंग आता तर जवळपास पार झाला आहे. ग्रामीण भागात बुद्ध मधमाशांचा फळ काचितच आढळून येत आहे यामागचं खरं कारण मागअनुकूल असलेल्याटमा सचेत फुलझाड ही कीटकांपुढे वेगवेगळी…
Ratnagiri Accident: रत्नागिरी-पावस मार्गावर भाट्ये येथील झरी विनायकजवळ शनिवारी सकाळी दोन एसटी बस आणि एका कारचा भीषण अपघात झाला. रत्नागिरीहून पावसकडे जाणारी आणि पावसकडून रत्नागिरीकडे येणारी एसटी बस चढावावर समोरासमोर…
अन्न प्रशासन आणि पोलिस विभागाने संयुक्त कारवाई करत लाखो रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत प्रशासनाने शालेय पोषण आहाराबाबतही कडक भूमिका घेतली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील तिवरे गावावर पुन्हा एकदा दरडीचे संकट ओढवले आहे. गावठाण परिसरातील वस्तीच्या वरचा डोंगर खचल्याने सुमारे १५० घरांना दरडीचा गंभीर धोका निर्माण झाला असून ग्रामस्थ भीतीच्या छायेत…
रत्नागिरीतील खेड-दापोली मार्गावरील महाळुंगे येथे दुचाकी घसरून झालेल्या भीषण अपघातात 22 वर्षीय नर्सिंग विद्यार्थिनी सेजल भागवत हिचा मृत्यू झाला. शेवटचा पेपर देऊन ती मैत्रीण वैष्णवी अहिरेसोबत घरी परतत होती. अपघातात…
रत्नागिरी नगरपरिषद क्षेत्रातील विविध विकासकामांसाठी महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. ७ कोटी रुपयांचे अत्याधुनिक शॉपिंग सेंटर, पायाभूत सुविधा, शिक्षण, पाणीपुरवठा आणि प्रशासकीय इमारतीच्या सुधारणांसाठीही…
रत्नागिरी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित आदर्श शाळा पुरस्कार वितरण सोहळ्यात चिपळूण तालुक्यातील कुशिवडे शिगवणवाडी शाळेला आदर्श शाळा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत…
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला रघुवीर घाट ९ जुलै ते १० ऑगस्ट २०२६ पर्यंत पर्यटकांसाठी तात्पुरता बंद करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे रस्त्याची कडा खचणे, दरड कोसळण्याचा…
कोळकेवाडी धरणातून पाणी सोडल्यानंतर वाशिष्ठी नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाल्याने चिपळूणमधील एनरॉन पुल परिसरात एक कुटुंब अडकले. नगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन पथक, लोकप्रतिनिधी आणि स्थानिक नागरिकांच्या धाडसी प्रयत्नांमुळे सर्व सदस्यांची सुखरूप…
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात सलग सहा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीने ७.७० मीटरची धोक्याची पातळी ओलांडली आहे. शहरातील मटण-मच्छी मार्केटपर्यंत पुराचे पाणी पोहोचले असून खेड बाजारपेठेवर पुन्हा पुराचे…
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील दहिवली शेलारवाडीत भीषण भूस्खलन होऊन चार घरे ढिगाऱ्याखाली गाडली गेली. या दुर्घटनेत २१ तासांच्या अथक शोधकार्यानंतर दोन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले, तर एका महिलेची सुखरूप…
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील दहिवली येथे दरड कोसळून तीन जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची गंभीर घटना घडली. प्रशासन आणि एनडीआरएफच्या संयुक्त प्रयत्नांतून एका व्यक्तीला सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले असले, तरी अन्य…
रत्नागिरी जिल्ह्यातील अतिवृष्टी, भूस्खलन आणि ३३ केव्ही वीजवाहिन्यांवर झाडे कोसळल्याने मंडणगड व दापोली तालुक्यात वीजपुरवठा खंडित झाला होता. प्रतिकूल हवामान, डोंगराळ भाग आणि घनदाट जंगलातील आव्हानांवर मात करत महावितरणच्या अभियंते,…
चिपळूणमध्ये मुसळधार पावसामुळे पाणी साचलेल्या भागांची नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी प्रत्यक्ष पाण्यात उतरून पाहणी केली. नागरिकांशी संवाद साधत पाण्याचा निचरा, नाले साफसफाई आणि तातडीच्या उपाययोजना राबविण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देत प्रशासनाला…
रत्नागिरीच्या खेड तालुक्यात मांडवी एक्सप्रेसमधून एका व्यक्तीने आपल्या लिव्ह-इन पार्टनर आणि दीड वर्षांच्या मुलासह उडी घेतल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला असून वडील आणि मुलगा गंभीर जखमी…
चिपळूण शहरातील जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक पेठमाप मराठी व उर्दू शाळेत विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आणि इतर मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचा आरोप राधाई फाऊंडेशनच्या अध्यक्षा राधा लवेकर यांनी केला…
Maharashtra ST Bus: रत्नागिरी तालुक्यातील शीळ येथे गुरुवारी सकाळी दांडेआडम-रत्नागिरी आणि रत्नागिरी-भावेआडम या दोन एसटी बसमध्ये समोरासमोर भीषण धडक झाली. एका बसचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याची प्राथमिक माहिती…
चिपळूण तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या विविध पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. जिल्हाध्यक्ष सोनल लक्ष्मी घाग यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचा…
रत्नागिरी नगर परिषद अंतर्गत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (MIDC) विशेष स्मार्ट सिटी योजनेतून करण्यात आलेल्या पानवल धरणाच्या मजबुतीकरण व नुतनीकरण कामाचा भव्य लोकार्पण सोहळा आज शनिवार, दिनांक २० जून २०२६…