Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दीपू दासच नव्हे, सहा महिन्यांत ५० हून अधिक हिंदू अल्पसंख्याकांवर अत्याचार; बांगलादेशातील धक्कादायक वास्तव उघड

Bangladesh Violence : बांगलादेशातील वाढत्या हिंदूंवरील हिंसक घटनांनी गंभीर चिंता निर्माण केली आहे. गेल्या सहा महिन्यांत दीपू दाससह अनेक लोकांवर ईशनिंदाच्या नावाखाली खोटे आरोप करण्यात आले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 28, 2025 | 11:20 PM
Bangladesh Violence

Bangladesh Violence

Follow Us
Close
Follow Us:
  • दीपू दास हत्याप्रकरणासह गेल्या सहा महिन्यांत ५० हून अधिक हिंसक घटना
  • बांगलादेशातील धक्कादायक वास्तव उघड
  • बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
Bangladesh News in Marathi : ढाका : बांगलादेशातील हिंदूंवरी अत्याचाराबाबत धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा गंभीर चिंता निर्माण झाली आहे. गेल्या सहा महिन्यांत  ईशनिंदा (खोटे धार्मिक आरोप) आरोपांच्या नावाखाली हिंदू समुदायाला लक्ष्य केले जात आहे. दीपू दाससह आतापर्यंत ५० हून अधिक बांगलादेशी हिंदूंवर अन्याय झाला आहे. बांगलादेशच्या अल्पसंख्याकांसाठीच्या मानवाधिकर काँग्रेसने (HRCBM) याबाबत अहवालात जाहीर केला आहे. २०२५ मध्ये जून ते डिसेंबर दरम्यान  हिंदू अल्पसंख्याकांवरील अत्याचाराच्या ७१ घटना नोंदवल्या गेल्या असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे.

Bangladesh Violence: बांगलादेशात पुन्हा हिंदू तरुणाची जमावाकडून हत्या; दीपू चंद्र दास यांच्यानंतर आता राजबारीत अमृत मंडलचा बळी

अहवालानुसार, या घटनांमध्ये कट्टरपंथी जमावाकडून हिंदूंना मारहाण केली जात आहे, त्यांची हत्या केली जात आहे. घरे-दुकानांची तोडोफोड, जाळणे, मंदिरे उद्ध्वस्त करणे आणि पोलिसांकडून अटकेच्या घटनांचा समावेश आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या हिंसाचाराच्या घटनांमध्ये ३० हून अधिक जिल्ह्यात पसरल्या आहेत. यामध्ये रंगपूर, चांदपूर, चट्टोग्राम, दिनाजपूर, खुलना, कोमिल्ला, गाझीपूर आणि सिलहट यांसारख्या प्रदेशांचा सामावेश आहे. यामुळे देशभरातील हिंदूच्या असुरक्षिततेचे चित्र समोर आले आहे.

अहवालात दावा करण्यात आला आहे की, यापैकी अनेक प्रकरणांमध्ये ईशनिंदा आरोपांखील सोशल मीडियावरील पोस्ट आधारित आहेत. बनावट पोस्ट बनवून, हिंदूचे अकाऊंट्स हॅक करुन टाकल्याचे आणि त्यांची फॉरेन्सिक तपासणी देखील न करण्यात आले असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. अहवालानुसार, कट्टरपंथी गटांच्या दाबावाखाली पोलिसांनी देखील अनेक हिंदूंना ईशनिंदाच्या खोट्या आरोपांखाली अटक केली आहे. अटक झाल्यानंतरही हिंसाचार थाबंबलेला नाही. त्यांना मारहाण करण्यात आली आहे. यामुळे बांगलादेशच्या मानवाधिकार संघटनांनी हिंदूंना तातडीने संरक्षण देण्याची, हिंसक घटनांचा निष्पक्ष तपास करण्याची, दोषींवर कठोर कारवाईती आणि ईशनिंदाचा गैरवापर थांबवण्याची मागणी केली आहे.

या हिंसाचारात अल्पवयीन मुलांना, विद्यार्थींना आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना मुख्यत: लक्ष्य करण्यात आले आहे. कॉलेज आणि विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्यांना निलंबित करण्यात आळे आहे. त्यांना अटक, पोलिस रिमांडमध्ये ठेवण्यात आले असल्याचे HRCBMच्या अहवालात सांगण्यात आले आहे. बांगलादेशातील मानवाधिक संघटनांच्या मते, यातून कट्टरपंथी लोक हिंदूं अल्पसंख्याकांना दडपवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्यावर ईशनिंदा हत्याराचा वापर करुन सामिजक बहिष्कार टाकला जात आहे.

सध्या या सर्व परिस्थितीच आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील पडसाद उमटले आहे. लंडनमध्ये बांगलादेशातील हिंसाचाराविरोधा हाय कमिशन बाहेर तीव्र निदर्शने करण्यात आली आहेत. तसेच भारतातही बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या घटनांचा तीव्र निषेध केला जात आहे. अनेक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांनी देखील याबाब चिंता व्यक्त केली आहे.

बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराचे पडसाद परदेशात; लंडनमध्ये दिपू दासच्या हत्येविरोधात तीव्र निदर्शने

💡

Frequently Asked Questions

  • Que: बांगलादेशातील हिंदूं अल्पसंख्याकांवरील अत्याचाराच्या किती घटना घडल्या आहेत?

    Ans: बांगलादेशच्या अल्पसंख्याकांसाठीच्या मानवाधिकर काँग्रेस (HRCBM) च्या अहवालानुसार, दीपू दाससह आतापर्यंत गेल्या सहा महिन्यांत हिंदूंवरील हिंसक घटना ७१ नोंदवण्यात आल्या आहेत.

  • Que: बांगलादेशातील हिंदूवरील अत्याचाराच्या कोणत्या प्रकारच्या घटना नोंदवण्यात आल्या आहेत?

    Ans: बांगलादेशच्या अल्पसंख्याकांसाठीच्या मानवाधिकर काँग्रेस (HRCBM) च्या अहवालानुसार, बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारामध्ये ईशनिंदाच्या नावाखाली खोटे आरोप, घरांची व मंदिरांची तोडफोड, पोलिसांकडून अटक, हत्या, मारहणा, सामाजिक बहिष्काराच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत.

  • Que: बांगलादेशातील मानवाधिकार संघटनांनी हिंदूंबाबतच्या हिंसाचारावर काय भूमिका घेतली आहे?

    Ans: मानवाधिकार संघटनांनी बांगलादेशातील हिंदूंना तातडीने संरक्षण देण्याची, हिंसक घटनांचा निष्पक्ष तपास करण्याची, दोषींवर कठोर कारवाईती आणि ईशनिंदाचा गैरवापर थांबवण्याची मागणी केली आहे.

Web Title: Bangaldesh violence attacks on hindu dipu das murder including 71 cases in 6 months

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 28, 2025 | 11:20 PM

Topics:  

  • Bangladesh
  • Bangladesh violence
  • World news

संबंधित बातम्या

पाकिस्तानची मान तुकवली! Operation Sindoor मध्ये मोठे नुकसान; मंत्री इशाक दार यांची मोठी कबुली
1

पाकिस्तानची मान तुकवली! Operation Sindoor मध्ये मोठे नुकसान; मंत्री इशाक दार यांची मोठी कबुली

Osman Hadi च्या हत्येनंतर बांगलादेशात आंदोलन तीव्र; इंकलाब मंचचा सरकारला मोठा इशारा
2

Osman Hadi च्या हत्येनंतर बांगलादेशात आंदोलन तीव्र; इंकलाब मंचचा सरकारला मोठा इशारा

Myanmar Election : सत्तापालटानंतर ५ वर्षांनी म्यानमारमध्ये निवडणुका ; पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
3

Myanmar Election : सत्तापालटानंतर ५ वर्षांनी म्यानमारमध्ये निवडणुका ; पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात

असा मालक मिळायला तर नशीबच लागेल! कंपनी विकून मालकाने 540 कर्मचाऱ्यांना वाटले तब्बल 2000 कोटी
4

असा मालक मिळायला तर नशीबच लागेल! कंपनी विकून मालकाने 540 कर्मचाऱ्यांना वाटले तब्बल 2000 कोटी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.