Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कांदा दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारचा मोठा प्लॅन; वाचा… किती रुपयांना मिळणार!

कांद्याची नवीन आवक होऊनही भाजी मंडईत कांद्याची मुबलक आवक नसल्याने त्याचा भाव ५० रुपये तर काही ठिकाणी ६० रुपये किलोपर्यंत दिसतो आहे. अशा परिस्थितीत सरकारने सर्वसामान्यांसाठी स्वस्त कांद्याची व्यवस्था आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Nov 24, 2024 | 08:49 PM
कांदा दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारचा मोठा प्लॅन; वाचा... किती रुपयांना मिळणार!

कांदा दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारचा मोठा प्लॅन; वाचा... किती रुपयांना मिळणार!

Follow Us
Close
Follow Us:

थंडीच्या हंगामात सर्वच घटकांना स्वस्त दरात कांद्याचा लाभ घेता येत नाही. कांद्याची नवीन आवक होऊनही भाजी मंडईत कांद्याची मुबलक आवक नसल्याने त्याचा भाव ५० रुपये तर काही ठिकाणी ६० रुपये किलोपर्यंत दिसतो आहे. अशा परिस्थितीत सरकारने सर्वसामान्यांसाठी स्वस्त कांद्याची व्यवस्था करण्यासाठी पावले उचलली आहे. सरकारकडून ग्राहकांना 35 रुपये किलोने कांदा खरेदी करता येणार आहे.

ग्राहकांना स्वस्त दरात कांदा उपलब्ध व्हावा, यासाठी केंद्र सरकारच्या पुढाकारातून केवळ ३५ रुपये किलो दराने कांदा विकला जात आहे. या उपक्रमांतर्गत, सध्या प्रामुख्याने उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये कांद्यासाठी भाजीपाला व्हॅन पुरवल्या जात आहेत आणि त्यांची ठिकाणे ग्राहकांना सांगितली जात आहेत.

हे देखील वाचा – गुंतवणूकदार मालामाल! एका वर्षात एक लाखाचे झाले 41 लाख; आता शेअर्स 10 भागांमध्ये होणार विभाजीत

उत्तर प्रदेशमध्ये 35 रुपये प्रति किलो कांदा

उत्तर प्रदेशमधील वाराणसी, सोनभद्र, मिर्झापूर येथील अनेक ठिकाणी कांदा उपलब्ध करून दिला जात आहे. जो 35 रुपये किलो दराने उपलब्ध होईल. हे कांदे वाराणसीमध्ये २५ ठिकाणी उपलब्ध असतील, तर सोनभद्रमध्ये १४ ठिकाणी स्वस्त कांदा खरेदी करण्याची संधी उपलब्ध आहे. मिर्झापूरमध्ये १५ ठिकाणी सरकारी व्हॅनमधून ३५ रुपये किलो दराने कांदा उपलब्ध करून दिला जात आहे.

हे देखील वाचा – Rishabh Pant : क्रिकेटच नाही तर गुंतवणूक करण्यातही आहे ऋषभ पंत सर्वांत पुढे; ठरलाय आयपीएलचा सर्वांत महागडा खेळाडू!

बिहारमध्येही स्वस्त कांद्याची भेट

बिहारमध्येही 35 रुपये किलोचा फायदा ग्राहकांना देण्यासाठी तीन शहरांमध्ये व्हॅनमधून कांदा विकला जात आहे. यामध्ये पटना, आराह आणि बक्सर या शहरांचा समावेश आहे. बक्सरमध्ये १२ ठिकाणी आणि आराहमध्ये ६ ठिकाणी स्वस्तात उपलब्ध आहे. ग्राहक व्हॅनद्वारे ३५ रुपये किलो दराने कांदा खरेदी करू शकतात. पाटण्यात 8 ठिकाणी स्वस्त कांदा विकण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

हे देखील वाचा – आनंदाची बातमी! स्वस्त दरात करता येणार विमान प्रवास; इंडिगोने सुरु केलाय ‘हा’ विशेष उपक्रम!

कांद्याचे दर वाढतात त्यावेळीच सरकारचा हस्तक्षेप होतो

दरम्यान, एका बाजूला सरकारकडून कमी दराने कांद्याची विक्री होत असली तरी दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांना फटका बसत असल्याचे काही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. ज्यावेळी आमच्या कांद्याचे दर वाढतात. त्यावेळी सरकार हस्तक्षेप करते आणि शेतकऱ्यांच्या कांद्याचा दर कसा पडेल? यासाठी प्लॅन आखते असे काही शेतकऱ्यांनी सांगितले आहे. मात्र, ज्यावेळी शेतकऱ्यांच्या कांद्याचे दर पडत असतात, त्यावेळी मात्र, सरकार कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करत नसल्याची प्रतिक्रिया काही शेतकऱ्यांनी दिली आहे.

Web Title: Governments big plan to control onion prices how much will it cost

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2024 | 08:49 PM

Topics:  

  • maharashtra

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात पत्रकारांसाठी ‘AI’ प्रशिक्षण कार्यशाळा; मंत्री मंगलप्रभात लोढा यांची घोषणा
1

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात पत्रकारांसाठी ‘AI’ प्रशिक्षण कार्यशाळा; मंत्री मंगलप्रभात लोढा यांची घोषणा

Pratap Sarnaik : एसटीच्या उत्पन्नवाढीसाठी ‘पंचसूत्री आराखडा’ तयार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती…
2

Pratap Sarnaik : एसटीच्या उत्पन्नवाढीसाठी ‘पंचसूत्री आराखडा’ तयार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती…

पाईप तुटल्याने संभाजीनगरमध्ये कामात अडथळा! एमजेपीच्या सूत्रांनी दिली माहिती
3

पाईप तुटल्याने संभाजीनगरमध्ये कामात अडथळा! एमजेपीच्या सूत्रांनी दिली माहिती

“मी किती निकालपत्रे लिहू?”  धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी यांना देण्याविरुद्धच्या याचिकेवर सरन्यायाधीश गवई यांनी असे का म्हटलं?
4

“मी किती निकालपत्रे लिहू?”  धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी यांना देण्याविरुद्धच्या याचिकेवर सरन्यायाधीश गवई यांनी असे का म्हटलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.