Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ICG भरतीच्या अर्जदारांसाठी महत्वाची बातमी! करेक्शन विंडो खुली; अर्ज तपासून घ्या

ICG ने फेब्रुवारी महिन्यात भरतीचे आयोजन केले होते. या भरतीच्या माध्यमातून एकूण ३०० जणांना नियुक्त करण्यात येणार होते. अर्ज कर्त्या उमेदवारांना त्यांच्या अर्जातील त्रुटींना दुरुस्त करता येणार आहे. लेखाचा आढावा घेण्यातयावा

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 10, 2025 | 02:40 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

कोस्ट गार्ड नाविक पदासाठी भरती आयोजित करण्यात आली होती. इंडियन कोस्ट गार्ड (ICG)ने या भरतीचे आयोजन केले होते. एकूण ३०० रिक्त जागांसाठी ही भरती आयोजित करण्यात आली होती. जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक आहात तर नक्कीच तुम्ही या लेखाचा आढावा घेण्यात यावा. २१ जानेवारी २०२५ रोजी अधिसूचना जाहीर करण्यात आली होती. या भरतीसाठी उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकता होते. उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येणार होते. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी Indian Coast Guard च्या joinindiancoastguard.cdac.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट दिले होते.

बारावी नंतरच्या ‘या’ चुका म्हणजे पायावर धोंडा मारणे; अशा प्रकारे निवडा करिअर

या भरतीच्या संदर्भात अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला किमान २१,७०० रुपयांपासून ते ६९,१०० रुपये वेतन मिळण्याची शक्यता आहे. उमेदवारांनी ११ फेब्रुवारी ते ३ मार्च दरम्यान या भरतीसाठी अर्ज केले आहे. जर यात काही त्रुटी आढळल्या तर तुम्ही त्या सुधारू शकता. या त्रुटींना सुधारता येणार आहे.

या भरतीसाठी काही पात्रता निकष निश्चित करण्यात आले होते. अधिसूचनेमध्ये नमूद शैक्षणिक पात्रता निकषांनुसार, नाविक जनरल ड्युटीच्या पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना बारावी उत्तीर्ण असणे अनिवार्य होते. तर उमेदवार Physics & Maths विषयांसह बारावी उत्तीर्ण असावा. नाविक डोमेस्टिक ब्रांच पदासाठी उमेदवारांना दहावी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. नाविक जनरल ड्युटीच्या पदासाठी एकूण २६० जागा रिक्त आहेत. तर नाविक डोमेस्टिक ब्रांचच्या पदासाठी एकूण ४० जागा रिक्त आहेत. अशा एकूण ३०० रिक्त जागांसाठी ही भरतीची प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे.

‘या’ विद्यापीठातून शिका परदेशी भाषा; करा लाखोंची कमाई

अधिसूचनेमध्ये नमूद असणाऱ्या शैक्षणिक अटीनुसार, किमान १८ वर्षे आयु असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकत होते. तर जास्तीत जास्त २२ वर्षे आयु असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकत होते. जर तुम्ही या भरतीच्या प्रक्रियेत सहभाग घेतला असेल आणि तुमचा अर्ज नोंदवला असेल तर तुमचा अर्ज तपासून घ्यावा. जर काही त्रुटी आढळ्यास ताबडतोब त्याला दुरुस्त करून घ्याव्यात. करेक्शन विंडो काही काळापर्यंतच खुली असणार आहे, त्यामुळे त्रुटी आढळ्यास वेळ न दवडता त्यास सुधारून घ्यावे.

Web Title: Correction window icg recruitment check your application

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2025 | 02:40 PM

Topics:  

  • Indian Coast Guard
  • Recruitment News

संबंधित बातम्या

राज्यात क्रीडा शिक्षकांची पदे येणार भरण्यात! भरतीसाठी शिक्षण विभागाने दिली मंजुरी
1

राज्यात क्रीडा शिक्षकांची पदे येणार भरण्यात! भरतीसाठी शिक्षण विभागाने दिली मंजुरी

शिक्षक भरतीला शासनाची मंजुरी! पालिका व जि. प. शाळांना मोठा दिलासा
2

शिक्षक भरतीला शासनाची मंजुरी! पालिका व जि. प. शाळांना मोठा दिलासा

सामान्यज्ञान स्पर्धेत ५०० विद्यार्थी सहभागी! पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आली १०० गुणांची स्पर्धा
3

सामान्यज्ञान स्पर्धेत ५०० विद्यार्थी सहभागी! पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आली १०० गुणांची स्पर्धा

सुकाणू समितीची स्थापना; शिक्षकभरतीची जबाबदारी राज्य परीक्षा परिषदेकडेच
4

सुकाणू समितीची स्थापना; शिक्षकभरतीची जबाबदारी राज्य परीक्षा परिषदेकडेच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.