PDIL Recruitment 2026: प्रोजेक्ट्स अँड डेव्हलपमेंट इंडिया लिमिटेड (PDIL) ने १५३ ग्रेज्युएट आणि डिप्लोमा इंजिनिअर पदांसाठी भरती जाहीर केली आहे. इच्छुक उमेदवार २७ जुलै २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात.
ISRO Recruitment 2026 Notification: भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संघटनेच्या (ISRO) 'इस्ट्रॅक' (ISTRAC) मध्ये तांत्रिक आणि वैज्ञानिक पदांची भरती सुरू झाली आहे. १८ ते ३५ वयोगटातील पात्र उमेदवारांना २० जुलै २०२६ पर्यंत…
UPSC Recruitment 2026 Notification: केंद्रीय मंत्रालयांमध्ये थेट अधिकारी पदांवर काम करण्याची सुवर्णसंधी! यूपीएससीने जाहीर केलेल्या या भरतीमध्ये कोणकोणती पदे समाविष्ट आहेत आणि ओआरए (ORA) पोर्टलवर अर्ज कसा करावा? जाणून घ्या…
India Post GDS 4th Merit List 2026: इंडिया पोस्टने ग्रामीण डाक सेवक भरतीची चौथी गुणवत्ता यादी जाहीर केली आहे. पीडीएफ डाऊनलोड करा आणि २३ जूनपूर्वी कागदपत्र पडताळणी पूर्ण करा.
राज्यात पीसीबी समूहाची एमएचटी-सीईटी परीक्षा २१ ते २६ एप्रिलदरम्यान दोन सत्रांत घेतली जात आहे. पहिल्या संधीसाठी तब्बल २ लाख ८४ हजार ०६३ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत.
राज्य सरकारने ५,०१२ प्राध्यापक पदांच्या भरतीला मंजुरी दिली असून लवकरच जाहिरात अपेक्षित आहे. राज्यात अनुदानित महाविद्यालयांमध्ये २० हजारांहून अधिक पदे रिक्त असल्याने शिक्षण व्यवस्थेवर परिणाम झाला आहे.
Roinet Solution Pvt Ltd ने महाराष्ट्रासह नवी दिल्ली व उत्तर प्रदेशमध्ये बँक सखी केंद्रांचा विस्तार केला आहे. या उपक्रमामुळे महिलांना दरमहा ₹८,००० ते ₹५०,००० पर्यंत उत्पन्नाची संधी उपलब्ध होत आहे.
एमआयटीमध्ये ‘युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज’च्या माध्यमातून मूल्याधारित शिक्षणाची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व, नैतिकता आणि सामाजिक जबाबदारीत सकारात्मक बदल दिसून येत आहेत.
मुंबई : Chandrakant Patil यांनी अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये आधुनिक प्रयोगशाळा उभारण्याचा निर्णय जाहीर केला. या कराराअंतर्गत सात महाविद्यालयांमध्ये अत्याधुनिक ‘मेकर स्पेस’ लॅब्स उभारण्यात येणार आहेत.
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपूर्वी शिक्षकांचे प्रलंबित वेतन तातडीने अदा करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने केली आहे.
जळगाव जिल्ह्यातील शालार्थ आयडी घोटाळ्याची चौकशी सुरू झाली असून १७ जणांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. संबंधितांना १६ व १८ रोजी नाशिक येथे चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
छत्रपती संभाजीनगर येथे हॅप्पी टू हेल्प फाउंडेशनतर्फे २२ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला. राज्यस्तरीय निबंध स्पर्धेतील विजेत्यांनाही पारितोषिके व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.
राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेत पारदर्शकता वाढवण्यासाठी शासनाने मोठा बदल केला आहे. आता सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या उमेदवारांनाच नियुक्तीत प्राधान्य दिले जाणार आहे.
राज्यातील शिक्षकांच्या उन्हाळी सुट्ट्यांवर जनगणनेच्या कामाचा परिणाम होणार असून नाराजी वाढली आहे. २ मे ते १४ जून सुट्ट्या असल्या तरी १६ मे ते १४ जूनदरम्यान शिक्षकांना जनगणनेवर हजर राहावे लागणार…
शाळांच्या नावांमधील दिशाभूल टाळण्यासाठी शिक्षण विभागाने ‘इंटरनेशनल’, ‘ग्लोबल’सारख्या शब्दांवर निर्बंध घातले आहेत. नव्याने सुरू होणाऱ्या स्वयंअर्थसहाय्यित शाळांना हे शब्द वापरण्यास मनाई करण्यात आली आहे.
शिक्षक भरती प्रक्रियेत पारदर्शकता वाढवण्यासाठी राज्य सरकारने गुणांकन पद्धतीत सुधारणा केली आहे. ‘मुलाखतीसह निवड’ प्रक्रियेत उमेदवारांचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन होत नसल्याचे निदर्शनास आले होते.
सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी सैन्य, MCL, BSNL आणि SSB मध्ये मोठी भरती जाहीर झाली आहे. अग्निवीर अंतर्गत २५,००० पदांसाठी अर्जाची शेवटची तारीख १ एप्रिल २०२६ आहे.
आजच्या डिजिटल युगात पारंपरिक करिअरपेक्षा ‘ऑफबीट’ क्षेत्रांमध्ये मोठ्या संधी निर्माण झाल्या आहेत. सायबर सुरक्षा आणि एथिकल हॅकिंगमध्ये उच्च पगारासह मोठी मागणी वाढली आहे.
फक्त ८वी पास असलेल्या उमेदवारांसाठीही अनेक सरकारी नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. विविध सरकारी विभागांमध्ये शिपाई, रेल्वे ट्रॅकमॅन, स्वच्छता कर्मचारी आणि चौकीदार अशा पदांसाठी भरती केली जाते.