International Coastal Cleanup Day 2025 : आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यावरणीय शाश्वततेला प्रोत्साहन देणाऱ्या HCL फाऊंडेशन ने भारतात आंतरराष्ट्रीय सागरी किनारा स्वच्छता दिन 2025 च्या उपक्रमाचे नेतृत्व केले.
भारतीय तटरक्षक दलात सहाय्यक कमांडंट पदांसाठी 2027 बॅचसाठी भरती जाहीर; अर्ज प्रक्रिया 8 ते 23 जुलै 2025 दरम्यान सुरू आहे. निवड प्रक्रियेत CGCAT परीक्षा, मानसशास्त्रीय चाचणी, गटचर्चा, वैद्यकीय तपासणी आणि…
संरक्षण संशोधन व विकास संघटनेने (DRDO) असं तंत्रज्ञान विकसिकत केलं असून समुद्राचं पाणी फिल्टर करता येणार आहे. त्यामुळे भविष्यात पाण्याच्या समस्येवर मात करता येणार आहे.
ICG ने फेब्रुवारी महिन्यात भरतीचे आयोजन केले होते. या भरतीच्या माध्यमातून एकूण ३०० जणांना नियुक्त करण्यात येणार होते. अर्ज कर्त्या उमेदवारांना त्यांच्या अर्जातील त्रुटींना दुरुस्त करता येणार आहे. लेखाचा आढावा…
1977 मध्ये अवघ्या सात जहाजांपासून सुरू झालेला हा बल आज देशाच्या समुद्री सीमांचे संरक्षण करणारा एक बलाढ्य घटक बनला आहे. सध्या या दलाकडे 151 जहाजे आणि 76 विमाने आहेत.
इंडियन कोस्ट गार्डने नाविक पदांसाठी ३०० रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे, ज्यासाठी अर्ज ११ फेब्रुवारी २०२५ ते २५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत स्वीकारले जातील. उमेदवारांना १८-२२ वर्षे वयोमर्यादा देण्यात आली…
भारतीय तटरक्षक दलामध्ये (Indian Coast Guard) तब्बल 140 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. या भरतीप्र्क्रियेत निवड झाल्यास तब्बल 56,100 ते रु. 2,25,000 इतका मासिक वेतन मिळेल.
भारतीय तटरक्षक दलाकडून सर्वात मोठा ड्रग्ज साठा जप्त करण्यात आला. अंदमान आणि निकोबार बेटांजवळ बंगालच्या उपसागरात पाच टन ड्रग्ज घेऊन जाणारी बोट पकडली आहे.
भारतीय तटरक्षक दल रत्नागिरीने आंतरराष्ट्रीय सागर तट स्वच्छता दिनानिमित्त शहराजवळील भाट्ये बीचवर आज (२१ सप्टेंबर) सकाळी या स्वच्छ्ता मोहिमेचे आयोजन केले होते. दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या तिस-या शनिवारी आंतरराष्ट्रीय सागर तट…
भारतीय कोस्ट गार्डने विविध पदांसाठी भरतीला सुरुवात केली आहे. या भरतीमध्ये विविध पदांसाठी उमेदवारांची भरती केली जाणारा आहे. या संबंधित सखोल माहितीसाठी उमेवारांनी indiancoastguard.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक राकेश पाल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. चेन्नईतील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शोक व्यक्त केला आहे.
सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यासंबंधीची गुप्त माहिती काही दिवसांपूर्वीच मिळाली होती. यानंतर एजन्सींनी मिळून पूर्ण तयारीने अंमली पदार्थांची तस्करी थांबवली.
भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसने बोटीवरील ६ जणांना अटकही केली आहे. या हेरॉईनची अंदाजे किंमत सुमारे ३५० कोटी रुपये आहे. पुढील तपासासाठी ही बोट जखाऊ बंदरात आणण्यात येत आहे.…
आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिनाच्या निमित्ताने भारतीय तटरक्षक दलातर्फे गिरगाव चौपाटीवर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या कार्यक्रमात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavhan) यांनी उपस्थिती लावली.
गुजरात एटीएस आणि डीआरआयने कोलकाता येथे केलेल्या कारवाईत तब्बल २०० कोटीचे ड्रग्ज जप्त केले आहे. स्क्रॅप बॉक्समध्ये ४० किलो ड्रग्ज दुबई येथून भारतात आणले जात होते. कारवाईत गुजरात पोलीस तटरक्षक…
देशात 'हर घर तिरंगा' अभियान राबवले जात आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून भारतीय तटरक्षक दलाच्या जवानांनी समुद्रामध्ये तिरंगा फडकावला आहे. या उपक्रमाचा उद्देश लोकांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत करणे…