• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • Mistakes After 12th While Selecting A Career

बारावी नंतरच्या ‘या’ चुका म्हणजे पायावर धोंडा मारणे; अशा प्रकारे निवडा करिअर

राज्यात बारावीच्या परीक्षा संपन्न होतील आणि विद्यार्थी त्यांच्या आयुष्याच्या महत्वाच्या टप्प्यावर येतील. पुढील शिक्षण निवडताना अनेक गोष्टी लक्षात घेणे आवश्यक असते. यावेळी केलेली चूक मोठी ठरू शकते.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 09, 2025 | 03:51 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

बारावीच्या नंतर आपल्या खऱ्या आयुष्याला सुरुवात होते. आयुष्यातील हा एक महत्वाचा वळण मानला जातो. आयुष्याच्या या फेजमध्ये घेण्यात येणारा निर्णयावर आपले आयुष्य उभारले जाते. आयुष्यातील सगळ्यात महत्वाच्या निर्णयांमधील एक महत्वाचा निर्णय म्हणजे करिअर. बारावी झाल्यावर विद्यार्थी या निर्णयाचा मागे लागतात. कधी कधी या निर्णयात चुका झाल्यामुळे आयुष्यभर त्रास भोगावा लागतो. आपल्या मित्राने एखादा पर्याय निवडला म्हणून आपण तेथे जाणे अशाने आपले आयुष्य वेटाकुटिला जाते. निर्णय कधीही स्वतःचा स्वतःच घेतला पाहिजे आणि हा निर्णय घेण्यापूर्वी अनेक गोष्टींचा विचार केला गेला पाहिजे.

महिला दिनी आली खुशखबर! मुलींना शिक्षणात १००% सवलत; मुख्यमंत्र्यांची घोषणा

करिअर सारखा महत्वाचा निर्णय घेताना आपली क्षमता आणि आपले रस ओळखून घ्या. ज्या क्षेत्रात आपण तरबेज आहोत आणि ज्या क्षेत्रात आपण काम करू इच्छित आहोत, त्याच क्षेत्रामध्ये जाण्याचे धाडस करा. इतर क्षेत्रात जाऊन जोरजबरदस्तीने काम करण्यापेक्षा आपल्या आवडीच्या क्षेत्रात जाऊन मनापासून काम करणे कधीही उत्तम असते. त्यामुळे करिअरचा निर्णय अगोदर स्वतःवर अभ्यास करा. स्वतःला पारखून पहा.

पण फक्त स्वतःवर अभ्यास आणि संशोधन करणे गरजेचे नसते. संशोधन संपुर्णपणे झाले पाहीजे. ज्या क्षेत्रात आपण जात आहोत, त्या क्षेत्रात जाणे खरंच फायद्याचे आहे का? त्या क्षेत्रात पुढे स्कोप आहे का? त्या क्षेत्रात पुढे जर काही बदल झाले तर त्या गोष्टीचा आपल्या करिअरवर काय परिणाम होऊ शकतो? या सगळ्या गोष्टींचा विचार केला गेला पाहिजे. आणि नंतरच या क्षेत्राचा विचार केला पाहीजे.

Bank of India SO Recruitment 2025: ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज; जाणून घ्या पात्रता निकष

ज्या क्षेत्रात आपण जात आहोत त्या क्षेत्रामध्ये ज्या कौशल्यांची गरज आहे, ते अंगीकृत करणे गरजेचे असते. या कौशल्यांना अंगीकृत करण्यासाठी प्रशिक्षण घ्या. नियमित सराव करत चला. असे केल्याने कौशल्य वाढ होईल आणि त्या क्षेत्रात उत्तम भवितव्य घडवता येईल. आपण नेहमी अनुभवींचा सल्ला घेतला पाहिजे, कारण तंत्रज्ञानात वाढ होत आहे. या वाढीमुळे भविष्यात अनेक कामे जाण्याची शक्यता आहे. तसेच भविष्यात नवीन कामे येण्याची शक्यता आहेत.

Web Title: Mistakes after 12th while selecting a career

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2025 | 03:51 PM

Topics:  

  • Student Career Tips

संबंधित बातम्या

AI careers : बारावीनंतर लगेच निवडा ‘AI’ करिअर; ‘हे’ आहेत भारतातून परदेशात करिअर बनवणारे टॉप कोर्सेस
1

AI careers : बारावीनंतर लगेच निवडा ‘AI’ करिअर; ‘हे’ आहेत भारतातून परदेशात करिअर बनवणारे टॉप कोर्सेस

परीक्षा जवळ आलीये? अजून विषयांचे नाव ठाऊक नाहीत? एका रात्रीत असा करा अभ्यास
2

परीक्षा जवळ आलीये? अजून विषयांचे नाव ठाऊक नाहीत? एका रात्रीत असा करा अभ्यास

कॉलेजच्या पहिल्या दिवशी ‘या’ चुका झाल्या तर Game Over! तुमच्या हातून तर नाही घडले ना?
3

कॉलेजच्या पहिल्या दिवशी ‘या’ चुका झाल्या तर Game Over! तुमच्या हातून तर नाही घडले ना?

मुलाखतीचा मंत्र माहितीये का? ‘हे’ कौशल्य कराआत्मसात, “तुम्ही यशाच्या नव्हे तर यश तुमच्या मागे लागेल”
4

मुलाखतीचा मंत्र माहितीये का? ‘हे’ कौशल्य कराआत्मसात, “तुम्ही यशाच्या नव्हे तर यश तुमच्या मागे लागेल”

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Devendra Fadnavis: “अजूनही काही भागात पूरस्थिती, त्यामुळे…” मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय

Devendra Fadnavis: “अजूनही काही भागात पूरस्थिती, त्यामुळे…” मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय

बिहारच्या निवडणुकीमध्येही महिलांना लक्ष्य; लाडली बहेन योजनेेतर्गत मिळणार 10 हजार रुपये

बिहारच्या निवडणुकीमध्येही महिलांना लक्ष्य; लाडली बहेन योजनेेतर्गत मिळणार 10 हजार रुपये

IND W vs SL W: भारतीय महिला संघाची वर्ल्ड कपमध्ये ‘ब्लॉकबस्टर ओपनिंग’; श्रीलंकेचा ५९ धावांनी धुव्वा उडवला

IND W vs SL W: भारतीय महिला संघाची वर्ल्ड कपमध्ये ‘ब्लॉकबस्टर ओपनिंग’; श्रीलंकेचा ५९ धावांनी धुव्वा उडवला

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने एकाची फसवणूक, तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा; आता पोलिसांनी…

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने एकाची फसवणूक, तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा; आता पोलिसांनी…

बोर्ड मिटिंग सुरू असताना घडला विचित्र प्रकार; महिलेने अचानक कपडे काढले अन्…. घटनेचा Video Viral

बोर्ड मिटिंग सुरू असताना घडला विचित्र प्रकार; महिलेने अचानक कपडे काढले अन्…. घटनेचा Video Viral

आशिया कपच्या पराभवानंतर PCB चा खेळाडूंना झटका! केले NOC निलंबित; ‘या’ टी२० लीगमध्ये खेळण्यास बंदी 

आशिया कपच्या पराभवानंतर PCB चा खेळाडूंना झटका! केले NOC निलंबित; ‘या’ टी२० लीगमध्ये खेळण्यास बंदी 

जय हिंद! ‘वंदे मातरम’ गीताला 150 वर्षे पूर्ण होणार; CM फडणवीसांच्या हस्ते बोधचिन्हाचे अनावरण

जय हिंद! ‘वंदे मातरम’ गीताला 150 वर्षे पूर्ण होणार; CM फडणवीसांच्या हस्ते बोधचिन्हाचे अनावरण

व्हिडिओ

पुढे बघा
Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Kalyan : कल्याण मेट्रोच्या कामाला वेग, वाहतूक कोंडीमुक्त शहराचा संकल्प ‪

Kalyan : कल्याण मेट्रोच्या कामाला वेग, वाहतूक कोंडीमुक्त शहराचा संकल्प ‪

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये ओवेसींच्या सभेला पोलिसांची परवानगी, तयारी जोमात

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये ओवेसींच्या सभेला पोलिसांची परवानगी, तयारी जोमात

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव;  ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव; ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.