Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Independence Day: लाल किल्ल्यावर इतिहासात प्रथमच घडणार मोठी घटना; पंतप्रधानांच्या भाषणापूर्वी गायले जाणार ‘हे’ गीत!

Independence Day 2026 : यावर्षी १५ ऑगस्ट २०२६ रोजी लाल किल्ल्यावर राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’च्या रचनापूर्तीला १५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त एक ऐतिहासिक बदल करण्यात आला आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Aug 12, 2026 | 12:56 PM
independence

independence

Follow Us
Follow Us:

Independence Day 2026 : या वर्षी १५ ऑगस्ट २०२६ रोजी देशाच्या स्वातंत्र्याचा ८० वा वर्धापन दिन साजरा केला जाईल. या खास प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी दरवर्षीप्रमाणे लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून तिरंगा फडकवतील. मात्र, यंदाचा सोहळा ऐतिहासिक असणार आहे, कारण स्वातंत्र्यानंतर प्रथमच पंतप्रधानांच्या संबोधनापूर्वी राष्ट्रीयगीत ‘वंदे मातरम्’ गायले जाईल. स्वातंत्र्य दिन सोहळ्याच्या पारंपरिक प्रोटोकॉलमधील या मोठ्या बदलाची घोषणा १० ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान परराष्ट्र/संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांनी केली.

लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिन सोहळ्यादरम्यान राष्ट्रगीत गाण्याचा हा निर्णय ‘वंदे मातरम्’च्या रचनेला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या उपलक्ष्यात घेण्यात आला आहे. तथापि, भारतात याला राष्ट्रगीताचा दर्जा मिळून सुमारे ७६ वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर आज आपण वंदे मातरम् कोणी लिहिले? राष्ट्रगीत कधी लिहिले गेले होते? संविधान सभेने वंदे मातरम्ला राष्ट्रगीताचा दर्जा कधी दिला? हे जाणून घेणार आहोत.

कधी लिहिले गेले होते वंदे मातरम्?

स्वातंत्र्य दिन सोहळ्याच्या पारंपरिक राजशिष्टाचारांनुसार, पीएमच्या आगमनानंतर ‘गार्ड ऑफ ऑनर’ दिला जातो, त्यानंतर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो आणि २१ तोफांची सलामी दिली जाते आणि नंतर राष्ट्रगीत – जन गण मन नंतर पंतप्रधान राष्ट्राला संबोधित करतात, परंतु यामध्ये आता बदल करण्यात आला आहे. १८७६ मध्ये रचलेले ‘वंदे मातरम्’ राष्ट्रगीत आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राष्ट्र संबोधनापूर्वी गायले जाणार आहे.

कोणी लिहिले होते वंदे मातरम्?

वर्ष १८७६ मध्ये ‘वंदे मातरम्’ बंकिमचंद्र चट्टोपाध्याय (चटर्जी) यांनी रचले होते. हे राष्ट्रगीत त्यांच्या प्रसिद्ध ‘आनंदमठ’ या कादंबरीच्या माध्यमातून प्रकाशित झाले होते. १८८२ मध्ये या कादंबरीत वंदे मातरम् गीत प्रकाशित झाले.

PM Modi : “युवा हे केवळ भविष्य..” पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक्स पोस्टद्वारे युवा दिनानिमित्त तरुणांना दिला खास संदेश

भारतमध्ये वंदे मातरम् ला कधी मिळाला राष्ट्रीयगीताचा दर्जा?

१५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने यावर्षी १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावर वंदे मातरम् गायले जाईल. भारतात राष्ट्रगीताचा दर्जा मिळण्यापूर्वी १८७६ दरम्यान लिहिलेले वंदे मातरम् हे एक गीत म्हणून ओळखले जात होते. १८८२ मध्ये त्यांच्या प्रसिद्ध ‘आनंदमठ’ कादंबरीत वंदे मातरम् प्रकाशित झाले, पण राष्ट्रीय गीताच्या स्वरूपात त्याला नंतर दर्जा मिळाला. संविधान सभेत २४ जानेवारी १९५० रोजी वंदे मातरम् गीताला अधिकृतपणे राष्ट्रीयगीताचा दर्जा देण्यात आला होता. तर, ‘जन गण मन’ ला राष्ट्रगीताचा दर्जा मिळालेला आहे.

German language: इंग्रजीसोबतच जर्मन भाषा ठरत आहे रोजगाराची नवी चावी! जाणून घ्या शिकल्यानंतर कोणकोणत्या क्षेत्रात मिळू शकते नोकरी

कोण आहेत बंकिमचंद्र चट्टोपाध्याय?

वंदे मातरम् ची रचना करणारे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचा जन्म २७ जून १८३८ रोजी उत्तर २४ परगणाच्या कांथलपाडा येथे एका बंगाली कुटुंबात झाला होता. त्यांना केवळ देशाला राष्ट्रगीत देणारेच नव्हे, तर बांगला साहित्याचे एक प्रख्यात कादंबरीकार म्हणूनही ओळखले जाते. ते एक कुशल कवी आणि पत्रकारही होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यादरम्यान त्यांनी रचलेले ‘वंदे मातरम्’ गीत क्रांतिकारकांसाठी उर्जा आणि प्रेरणेचा सर्वात मोठा स्त्रोत बनले होते.

Web Title: Independence day 2026 vande mataram red fort marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2026 | 12:56 PM

Topics:  

  • Independence Day
  • vande mataram

संबंधित बातम्या

Pakistan-Balochistan : ‘बलुचिस्तानला स्वतंत्र देश म्हणून मान्यता द्या’; मीर यार बलोच यांची जगाला साद
1

Pakistan-Balochistan : ‘बलुचिस्तानला स्वतंत्र देश म्हणून मान्यता द्या’; मीर यार बलोच यांची जगाला साद

Independence Day 2026: ZEE5 वर खास स्वातंत्र्यदिन वॉचलिस्ट; देशभक्तीपर चित्रपट आणि प्रेरणादायी कथांचा खास नजराणा
2

Independence Day 2026: ZEE5 वर खास स्वातंत्र्यदिन वॉचलिस्ट; देशभक्तीपर चित्रपट आणि प्रेरणादायी कथांचा खास नजराणा

Independence Day Special: स्वप्नांसाठी उभं राहा, पण इतरांचा आदरही करा; ‘कमळी’ आणि ‘ज्योती’चा स्वातंत्र्यदिन विशेष संदेश
3

Independence Day Special: स्वप्नांसाठी उभं राहा, पण इतरांचा आदरही करा; ‘कमळी’ आणि ‘ज्योती’चा स्वातंत्र्यदिन विशेष संदेश

Independence Day: पाकिस्तान 14 ऑगस्टला स्वातंत्र्यदिन साजरा करतो, मग बलुचिस्तानात 11 ऑगस्ट का महत्त्वाचा? जाणून घ्या इतिहास
4

Independence Day: पाकिस्तान 14 ऑगस्टला स्वातंत्र्यदिन साजरा करतो, मग बलुचिस्तानात 11 ऑगस्ट का महत्त्वाचा? जाणून घ्या इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.